हिंदुस्थानचा अर्वाचीन इतिहास
मराठी रियासत
4 पुण्यश्लोक शाहू
२ पेदावा बाजीराव [ १७२०-१७४० |]
ळरदचा गोविंद सखाराम सरदेसाई, बी. ए.
केराव भिकाजी ढवळे : कडक वच
मूल्य अडीच रुपये
()॥५॥४/८॥२७/१|_ (13२, रँ
0) 192207
२०7१०० ही. ॥४७04/॥५]
»च्ड्त
ष्
नशे
अनुक्रमणिका
०2१०0 ७४ झा ]१तपा१(0 59टवा 9 प्रस्तावना त कोन १५ पाहिला अंदाज १ नेमणूक व परिस्थिति, २ चहुकडे दषिक्षेप, २ प्रथमच अडवणूक, ४ निजामाची भेट, ५ मुबारीजखान ... परष्ठे २९-३७ बादशाही अहवाल
१ सय्यदांची पीछेद्दाट, २ खांडन्याची लढाई, २ बाळापुरची लढाई, ४ सय्यदांची समाप्ति, ५ रतनचंद, हिंदूंचा पुरस्कार, ६ निजामाची वजिरी, ७ निजामाचा देवोदय, ८ साखर- खेडल्याचें फत्तेखेडा क. ह. ... पृष्ट १-६७
कर्नाटकीय अंकुरास खतपाणी १ प्रयोजन, २ चित्रदुर्गंची स्वारी, २ श्रीरंगपट्टणची स्वारी व . १ पृष्ठे ७१-८१ पहिले यश म्हणजेच पालखेड १ संभाजीचा बंडावा, २ निजामाचा उपद्याप, ३ तोफा विरुद्ध गनिमी युद्ध, ४ निजामाची शरणागति, ५ फलादेश पृष्ठे ८५-११० अद्भुत वर्षातली अद्भुत कृत्यं १ कीलक संवत्सराचा प्रभाव, २ तयारीची पराकाष्ठा, ३ व्याक्ति- परिचय, ४ माळन्याचा ताबा व वांटणी, ५ छत्रसालाचा गर्जेद्रमोक्ष, ६ गोविंदपंत बुंदेले ... पृ ११३-१४५ गृहकलह मिटला १ दीपसिंहाची वकिलात, २ राज्य श्रीचे कृपेचे, ३ संभाजीचा
पाडाव, ४ राजबंधूंच्ी अपूर्वे भेट, "५. वारणेचा तह, ६ दोन छत्रपतींचा हर्पामर्ष न ... पृष्ठे ९४९-१७२
१41.
, ७ दाभाड्यांची उडी चुकली
१ दाभाड्यांची अनवम्था, २ सरबुलंदखानाचा तद्, ३ वदेळीची
पूर्वचिन्हे, ४ ड भईवर दाभाड्याचें कंदन ५ राज्यकारभारावर
परिणाम ६ अभयसिंगाची नामुष्की. ... प्रष्ट १७५ ८ जंजिऱ्याचे युद्ध
८ स्वारीचा उद्भव, २ वाटाघाट व तयारी, ३ मुख्य मोहीम,
४ मराठ्याचा लंगडेपणा, ५ सीदी साताचा पाडाव,
६ पर्यालोचन, ७ ब्रह्मेन्ट्रस्वामीचें जीवनचारित्र, ८ त्रह्मेन्ट्रम्वामीची
योग्यता. ळक ... प्र्ठे२९११--२५१ ९ मध्यंतरी
१ जयसिंगाची शिष्टाइ, २ खानडोरानची ओळख, ३ बंगंशाची
दोन वर्ष ४ रोहेरामेश्ररस्ची भेट, ५ चिमाजी आपाची स्वारी,
६ स्वानडारानचची फजिती, ७ कमरुहीनखानाचा पाडाव,
८ भगवंतसिग अडारू, ९ राधाबाइची काशीयात्रा. प्रष्ठ २५५ १० बाजीरावाचे कटु कतेव्य
१ बादशाही उमरावांस ठेचगा, २ आराजीराव-जयसिंह निष्फळ
भेट, ३ दिलछीवर चढाई, ४ बादशहाचे बळ जोखले,
'५ फलितार्थ, वड .-- पृ २८३--३०८
११ निजामाची सद्दी बादशाहीला मारक १ अडीच वर्षांचा युद्धसंग्राम, २ पुनः एकवार निजाम, ३ भोपाळवरील कोंडमारा, ४ नादीरशहाची धाड, '५ बादशाही मंदिराचा जीर्णोद्वार, ६ नादीरशहाचें फमीन. प्रे २११--३१६
१९२ वसईचा दिग्विजय १ व्यक्ति-स्थल-निदर्गांन, २ भौगोलिक अनुसंधान, ३ पूर्वसंबंध, ४ स. १७३७ ची मोहीम, साष्टी व वसई, ५ दुसरी मोहीम; तारापूर ६ वसईचा पाडाव व तह, ७ गोब्याची गळचेपी, ८ आनुषंगिक संदर्शन, ९ इंचबर्ड व गॉर्डन वकिलाती, १० इंचबर्ड-जाजीराव भेट ... ... पृर्णे ३३९-३६८
र्व्ट
ऱ्ट्८
११ अविदिष्ट्र बाबती
१ कान्होजी भोसले बंडावा, रघूजी, २ शाहूची मिरजस्वारी, प्रयोजन-लभ्यांश, ३ आंगरे बंधूंचा कलह, ४ बाजीरावाने ठरविलेली व्यवस्था, '५ संभाजीचा मृत्यु-मानाजी आंगरे, ६ गोदावरीचे युद्ध, नासिरजंग ... ... प्रे २७१-२९५
१४ परिसमाप्ति
१ बाजीराव कोटुंब्रेक, २ मस्तानीची कथा, २ योग्यतेचा अंदाज, ४ लेखसंभार, ५ शाहू-बाजीराव,-राज्यतंत्र, ६ शाहू- प्रवास, राहाणी, व्यवसाय, ७ बाजीरावाचे अधिष्ठान उत्तरत, ८ अवज्ञा-प्रवाद, ९ गुणदोपांचा समन्वय, १० दरारा व हुकमत, ११ रानिवारवाडा व पुणें, १२ बोध-भापा संस्कृत, १३ फुटकळ पण उपयुक्त ग्राह्मांशा ... .... पृष्ठे २९९-४६०
सूची ... _ .... पृष्ट ४६१-४७२
*00२॥,४१/()11)
गूण& ७1906 ० 1381) ९७0 1 पा [ता8'5 11500४ ००१85 ॥00॥16 (0 ॥$ ७॥(॥ प111158108018 छि घात ए1९1ता1655 161 ७७ ९011138160 [16 101101० ००पता (101 0 (115 ट०्फा( ४ 111740 1 1193111 1720. गु॥6256 (७१७॥(५१ शए8ळा5 0115 8001९6 टत्वा6टा' 11655९0 8 ९0॥1[10)16(6 16४०0०1101 11 (186 लोवर विलाला 0 ऐए6 ए॥१वा्चि त 1801014) 9(वा€ वा का) 81118 1९015(0110प(101 ०. [01101०1 [00०७७ [(शा०ठपट्टााठप( पाताळ. ध० ॥15(0018171 ट्या त€19 (12 3901 018 ७001 0 (1856 ला11८९5 ४766 (1९ ४७०", 0०0॥5५लला5 घ्यात ०0०1501005, 0 138311 1९80,
(15 (एप€ (13 (18 6ताल (1९ एता टात! िणा)ला0' तटलवापा0१2ट चाप 85 शा (0 91108])(5 “ठण्ाा तजापालाड ( डळकाळा ) ६१ 611120 (0 टाक कात. $व7वर५7०71॥/007 1 हाता का९85 0 (016 1800811, 180 8९671 15506९ ७8७08 138) 1९० 6808 (0_]0%७!'; 9प( 1 1720 1 511) 16॥1.060 १ 5लळाळा) 0 13९; ॥(६ (९015 136 (0_0९ 60706 कयात 339ि]] एत्ापट ए88)1500 त0ठाा 012 1099) शा, 11. ४08 ०. (॥6 ए6९'5159(81(' 0010591101 ७. (6 100] पटा] लीठा 815 घात. ठण शा क्षा (85 0556865501. (€ठ्पाते 1381811 १/1७वाच् का]. 311 1115 (90 छाती त)ठणाव ८ ट्पायापा्ट 1390९ 5ए८९८९९06त 11 (115 €>९५७ए(1०6 (8७२ ? ०, ॥( एटतूपए९त 8 तैठणा पाच (पा२९टू 1.1 0 घल ला, 3 (वाच 171८70 5९) 5१७ 13911 1९७0 १९9५.
ग] 'एप९ वष्टश्वणा, 18 (18 (82891 ८855101 0 एशित्चाक घात (उप 8 (0 (116 ॥॥19301185 ७४35 1193060 9४% (16 एप] (7006111601 1 3. (९9 षा 13911 1९305 5०65507 ॥ 1741; ७ (115 ऐलव्रा% ४४७5 110061४ (16 017189) 6002111101 0 81 छ८०0०0011)11516त 90 फाोगालीा 1389111९90 1111500 10 89011806त; (1९ ऐ॥व'8(185 "९८2 8128909 ठछ८,/किटा० ])055- €55015 ०0 [1656 (४४० [॥1०५९॥०८९5, कात ॥ 1741 (16 126111 (100९7011- 1161 ॥]1606019 १७०वा6त (186701 ८ ॥1/7/2 0४1९5.
[1 1740, ८ टप पा५१४्टर ॥85(6815 0 [तात्'5 तै€5(119 1६0 10 ४७७ 5(€९)][3९१ 17(0 0पा' ०1 छा'6९13; (16 (८311812 ४४७15 00(07९९01 (18 1791211511 घयाते 6 [गालाला ॥चते 10 ४6९ 9९8पपा; क्यात विद्चातव्चा' 811 ॥50 ४१७. (6 79150 ॥15 ॥€80 1 ॥॥५४५०॥८७, 1 प, 1711 1740 (८2 ]01- (16९831 ०७1 (९ 0 टाछ०1(४ ०७. ताच 139 5ाप[(९टत तीठया (186 ९0प( 0
10)
12९111. (6 शात ञाताप, बघता ताचा 1चत. 10 तेठ्पाण टाण्हार् त 0१९81 ॥100 (0 ॥6 त्पा१्ट शएटटाघ्) 121]1016, ७ 18 तत टुठा6 ७80) 11176 58 १९25011112 ७1860 एएपाठपा त्ागा€रपाट 9 (९10७ 0 6७[(801191प॥१0८्ट ५ [0७% ०1 1115 001 11 (115 00५१. 015, 5900९ (118 15७००९८ [8 छलळापात ७9 (॥॥1€ ॥?6ाच्ाा (81110), (0"९७त 1] ४ 011९ [])0१५९/, (0 [116 ता ट(01व«.
3७ (1९ ४९६ 1740), 16 10111)1[11015 0 [18 10598 3 ॥०ठफा२0ा5णपा १110 0 (1९ 12605110९5 (1४1०, एला (18 १२1८६1 ७ १०18७0९ 1]011०9 प५९त (0 058 तोपागा्ट ए8 त ० तश्खत€8 ठा 131 1९१60'० 7९४९10४, पतत. ]९81 €२(गराट्पाढोा€ते ठा ९९6. ]४० 1२६1101611 1४१1105111, 10 (ल तार्ता तला 900१0, ॥10_1)831)11ततेल, १५७५ (0 18166 ॥15 तहत वता तात त्(€॥][)( (0 ताएाते€ तात. १९९€तार्ा [1९ वात] 9(त(82 118 रा १।तार्पा 1९111७ 58117 11(0 (1९ [१051101 ०७. टिपएतत्राठा५ ॥॥1॥॥06५; 8] 6110 51018 जठठते छि (1 5 (गा ततव. '॥0 [112 ५५५(७॥), ॥॥(॥०तेए०8ते 10 तेला ७७ तती १191९81160), ७१ श९€९॥ 111] हीट्ल तात त्ाा पातात-फात8ढ €8५]115071 (0 ७४ 135311 1९०, ०८०॥॥1८(८1५ (1०0011९ [16 011०] ९015(1(प (501 0 5110115 6 ति तात तठा(हत. 118 गा व) 0 तात १५॥॥) 1117111)6116५5 ५81165 0 षषत्ात्रतीत ता) 0प[(७ए तात ल्पा][0पा”८. 3811 1९80 १५९१६ ॥1€ लाहतालळा जा 11५ (ताहवाटा ऐतिात्रात णात. जाती) प, प) 160४ छा 18१5[., १४५ 10 10॥7टलढा (1९ रित्]चा) ला. 5पणात)1, 5७ -९०॥(8ग॥ा0लत, 0116-८8 006- त्ता टपातटह र्पटतेठा, 85 115 ति) ते डावात 30116 10 ॥९61; 1162 १४१५ 100" ता] ९1]])20 १५(॥) ताए6७5€ घात तिलपिष्ट 0९01111110115.
र्न्जा पला त फॉचिट ता लाउवाला७ 9 शष्टाप ( ढभााव-2ल्क्वापवा2) १९1] 6५031] तात गा] ०01३ 1११0८ 10४७५, '७४०पौत 180७९ 136601 3 नि] क्ातटा10011511,. ध1€ 1269१९ 115 36 8 18९४6७1( 11172 ]३क्ाएता ता चा), ९000618112 १11 10"९॥ 0 (16 58(6 11 115 5016 "वातड; 0180158 (18 16१00] 301॥1ा९€ते 681 १००प]ते 6 (0 16065.
"1258 (१५४० [100प]0 0181८65 १४७8 ७6060 ७४ 3 गाळा) १५॥० टक्षा18 (0 16 हाणा 0 त्रचि घ्णा&हा ]1७७ 00 क् 0 1159 (866189 ,"“य कॉ. (16 घष्ट€ ल 19. 13811 रळ १४७५ १ ४0०पाटला 16८ ॥॥11115(6 [111 ११०1]॥॥॥ 1॥(६ 1], 0 ॥९ ४७5 503560 07119 107 (७४९1४
11]
५९805 ॥1016. 1 ७९॥(५ ४१९85 5961 11 0168011655 5301९1५ त 0 (1161९55 10१1९95 807055 (6 एता) ०0॥(11600॥(, 1100 1286111 (0 &ाााटााततित तयाते (जपाचा (0 पितताततात्ीठतत, फराण& ठप ए€6 110591 ७0॥त€( 0] 11 0 80001 ऐता [16 र्यापाीता 786068 18५ [1001०6१ 511९6 [16 १9४५ ० [18 टात 9110811.
७/॥८1] 1311 1२७०, १ ४०प॥ 19, ७४७ 5॥[1)01॥(60 ७५ छताताऱए 85 12691७ 11 5000855101 (0 1115 चिता, ॥ ७४8५ 110. 88110 १ ९856 ० ]€हाहटका( ता” 5००6551071 (0 00८65, ४॥॥०॥ ॥तत 10" 1600112 8 16त 8००७ 1 (18 शिवरात्र ]पाटतेठा, ४०फपाष्ट उित्तपरात0 ॥तत शा४61 6एातेला०८& ० ॥15 ॥600लठप5 ॥09॥(७ 11 ॥॥७ 5016५ ९811 [0.1 डार्5, त्यात ताता १४9० १ शएळतत ]पतष्टट जा लाव्याचलटा, १४४० 101100९१ (16 ४7५5९ एए]९ ० ल005पाष्टा ॥७ ७1७७ 115(॥11671[(5 510 6]1]0011॥॥ 01671 11]) 1111(18(106 १५॥॥॥०१( ]॥॥॥५७ ॥(टाटिपा१५८्टर फ्रा) (161 80०5. 116 1)प]१७८ ठा ७९५6]]याषट्राठा ए५6त (0 5वण ०. [1९ १०॥[त-००॥त५800 ४७]०॥७01, “ 118. €9हा०&8 ठल. शतला, शाक्य 11 (1९ ७३((]88त १५७5७ टेतृपा९8]81( (0 शिट छतेतापीञा 50,000 1161 (0 ॥15 ताणा. छञाणपच्ा)७ छत प५&€त 10 58%, 11 क९शा€ ळी९'९त (16 ला01०08 ७७४७७1 01९ |50 0 [10015 071 (16 01९ ॥६॥ात 3110 381 २80० 9)]0180 071 (16 01161, 7 51010 [७61 1381 1२0.
13891 18०७ हा त्ा86 ]॥॥७(॥॥॥९७१ (115 ला01०8९, 116 ]601005 0०51101 ७०0, ॥15 एएए५ 11 (0१8 1111157090. [॥ए. 9 01910 ए]3001 ॥15 त्०(1९1(७, चात 18 ढाल ॥[(0३0१0३९्रप85 घच्टकाा5 1111] 19 (1९ ौतच्रवात ९0०पा (65, 1000860 111 (6 ]९९) 3911 €9४6€ 071. ता ट०पा1| वात च [ए५०(५ ४९७० ( ए5॥81)1९ 115 ७० ला ) ८6 620९1] तपापा१्ट 115 ब्रि(185( ट्चणा[१वाष्टा5. 13 ७9» 1728 115 ४1७0५ "8७5 ९0०॥110(6 91] ॥115 [3051101 180 ७800011606 प1855411018 ; छत. 16. ५॥॥९%१ १७] ४४१७ [॥€ 15 (0 1600७00170 (115 111590011० 3890 कात (0 1110111197 9093110071 1110 1101०97 ० 0१०प॥७16-१631]प0१८्ट 90 (6 0पाऱा 3 56०86 ७. जाताच हाट ४11 1331 1९90 85 [16 ९51 1163115 ० 56९ट्पापाष१्ट पा2 ४९७ कयात ५०पफ ओीव्ा)ा5 ०. (16. 3िशकेळा9090 ७186. आहा 0101 (16 ४1८१ ५७ 9110101 5ठपष्टा( वा 0प[]6 111 (16 501 कयात 16 689 (2.2. वणार 5 एणळात 910 ७1911), १11116 (16. ?651७१ 1081160 ॥1107181161200 0४७ (16 ७४१७७ यात 116 10111,
12
[1381 २9० ॥वत ॥1०( ७९6 ला&6०6त ज्यात पपातहाटत कापा 1720-27 छात 1 162 ॥1वत 10९ 10 (हा हवा क्षीहठा 1740, ४०१1१ (16 115(097 0 [आताच 1306 वित्टा त. तीी”टाहाा आह) ॥00णा छावा १५९ ६९6 ? ४0] तात ॥15 छा०णार जरि]? ४०. 50 णापला 0 (1९6 5110011855 0० 115 ॥॥७ 85 7” (16. [णात वाठा 115 शाप, य5 १५४० ७४15 एव ढलाातपश0ठ ॥0[ 1830 89 ढ९ला5$ळातेबडॉठा. 13132 ४४७७ 59 ॥189(001]1655 ९8७४3१ 1९चतहा, ७प. 10 ७$चि(ट€5णा चा, 10 चि-5121(९त [0111०08] ॥७ 0116. "लट एलहा% ततच ठर 1९1॥10061]पा28शट (16 0111०34] ॥७(॥(ए( 5 0 (16 एवा (15 तात 58([पाष१्टा पू) 5०10015 0 ऐविपापा80१८्ट (12 176७ (४७ 0, ७8७वयाड घ्यात ठा४1] 5671९91115 16१५16 ७५ 116९ 81620९0 ल्गाता(101 0 (016 ॥॥१च्ा8॥1 9७ 6111160, ६180 (12 5पतेवटा ॥॥[१० 0 ॥५प/ल0९चा ञा(5 यात 911015 प00॥ (18 016 ८015617010 [ताळा ७४०], 16०९0" 6॥(टल6त 581) 1१०'5 7160, 107 110 [३8 01115 110168 1810101197 ७(पव्चाटते 5ला कात 5णट०855$01, ायटाा०6, 8 1ञाटटल 1९ 89. ७९७ शावचिणाहते (0 138101 1२९०0, (16 0106७ट्ााा 501८१०1 0 81) ावात्र ४०प]8१ 19०6 08661 6618960 ७. 10 16४616१. उउपा08 185 [10४९१ (8. 8४60) 6885. 0 5प९2, 6 पटक०ळण12त2्टट 1७ 0?6०७७.'' 1"१]॥5 15 (1९ 1655ला त शिक्का त. ॥15(ठ४, ॥ ५७७८० 8॥ (॥16 5७ लातात 0390०५१185 एणाला (16 तात (11 00 034112 (0 पात त्रात 1९2 8२०७101117 ९80916 11८ (181 1 [10ता०€त,
112 त्ाहला ता पला च ७पू)७ए1ा 0 95 138311 1२0 1 6560010०65 (16 ९105865 ७(पत४. 1183101119” (0-१8% १४४७ 1906९ ९0116 1॥1(0 (16 ०5७५९55101 0 (16 1165 त ॥1०5. एच्यााटते लाटाच] 50पा०85 ठा ८५0०॥15[एपटल(पाश 115 1॥॥॥6-5(009, ७011 0 ॥॥एच७€८. (931 ॥८ 16८5 शाला 71 (1९ तात |]वाापतष्टट घ्यात ए6व३3ा२0१ट् (0 115 रट याते (1116९5, |५॥(€ 3500 त्रा82 १९8३॥॥७७1॥९ 11 ७॥1॥॥(, ७९51त€5 (1४6९081197 8000ए॥(5 ० ॥ाटठाा6€क्याते ता5७पा5शा181(5 0 (115 ॥?९9ी फच 858 ४९] 35 ता 0प 8] 115 ७०७८5 110४61 €11(5. ४"ठा 115 उद्या छा्टा या ॥॥81७8 3110 1371 १6९1]1चते ४४९ 15७6,९०॥(611])013179 18605 घात पाीवा(0810०€5 11 1>€९5ा वच, ॥ा घतवे(ला (0 6 1616993911 [3001015 1॥1 (16 9006 ७४1७३18011 ८0116०0101. 2 5816 15 (एप€, एठपष्टाा "1 89॥010 5089 २*०1प॥ ९, ६)०प( 115 ट््वावचाउ्टा5 घा. 018 ११12811, ७1९1611171 (16 1260०31 01 8 131031. 1116 ताला ७९५० ९ विवा] 0 वुपा ४60९119 €३])]ठाटते एतेला प] ।] €र]९ टुपातताट2, 1806 १1९10९0
1२
1160105 118355 0 80५01प(6)19 00४2113) ६0 ००१९009 एटाडाचा 4॥॥७७ढ/75 वयात त८5090165 ॥6वप1ा२2३१्ट (016 शिवा] 9300811086 110 1011 11018 1011 1717 (0 1743. 1160189391 60७९61 (॥९ 7९651 3 31 (16 7ठा[पटटण€56 00९ 1383556९11 1185 10९61 16061119 ७(ए0180 ॥॥ 111101ए(6 6681) ७४. (8९116 एक्ाठेपा 09८ 1015501100 कात. 1), डिवशव02 01 (1९ 035590 एठ(पटप९5€ 1181750015 त 1९00105, ७॥1०1 (1९ (1609110. 185 0000010 फ्रा, 810 5॥111९1161(2त ७४५ (116 ॥॥911 06533(ला25 01 (1९ 539116 5101९0 1111116006 1011 [168 7286591095 1)ववा.
5661015 0 1381 1९80'5 6५(16116)9 010०615106 ठट्वा९6 11306 ९61 5(ए0186१ ७५ एताणातेप च) 5ला015 0९06९, ७ 10 911 1९८01 (0९6116, 101 ह्या 016 "1 50 शाोपलो. 68) कात. पि]]855 35 (1. 5, 5च्रात865च 185 तलणा€ 11 (115 ४१०1॥11९0, "1७९ 1९ 195 1001556860 टा 10०0) 6९९४ 1105591016 50पा'०8 100 10७", 130 ४6111५ ॥160प॥02्ट (0९९1७ 9110 11011001081]19 क्ाधा्ापे१८ट ९९४९४ ६०81) 0 380 काष्टा पा ७४ पा९ 1889 1656वा ला, 16 11835 110१०९१ १॥६8 ७11) ] जाट 1011831171 (16 5व्वितीवा0 ॥150ल9 ०. शवा 9 810 1100001000) [ताऊ (00 71 1720 (0 1740, 5पला 800007 0प३्टाण( (0 068 ७0०प४॥( 0०९1016 8 ४100 17७11० ७9 ७९ [प 110 81 1901211571 ४8).
191), ५॥]रार१ार उ९५., &. 1, 1., प्रला. "च. 1११. 5. 5, (1.1), 1) 1.10,
धस्तावना
अलीकडील नवीन संशोधनाच्या आधारानें मराठी रियासतीचे भाग पुनः लिहून प्रमुख व्यक्तीच्या नांवाखाली चारेत्ररूपान प्रसिद्ध करण्याचा उपक्रम मी स्वीकारला ही गोष्ट पूर्वी जाहीर झालेली आहे, त्या अनुरोधाने तीन महिन्यांपूर्वी बाळाजी विश्वनाथाचा भाग प्रसिद्ध झाला त्याच्या प्रस्तावनेत मी या उद्योगाचे स्वरूप स्पष्टपणें मांडळे असल्यामुळें, त्यापुढील या बाजीरावाच्या भागांत आतां जास्त कांही सांगण्याचे राहत नाहीं.
बीस वर्षांपूर्वी हाच विषय मी मध्यविभाग १ या नांवाने प्रसिद्ध केला होता, त्या वेळचें स्वरूप आतां सवेथा बदळून गेळें आहे. मराठशाहीची वृद्धि करणाऱ्या या थोर बाजीराव पेशाब्या'चें चारित्र पूर्वी कित्येकांनी लिहिलेलें असलें तरी एकंदर उपलब्ध आधघारांची चोकस रीतीनें तपासणी करून प्रस्तुतच्या राष्ट्रीय जाग़तींत ऐतिहासिक दृष्टया उपयोगी पडणारे माझ्या मर्त हे पहिलेच पुस्तक होय, हा प्रकार सहज वाचकांच्या नजरेस येईल. आधारग्रंथांचा निदेश पूर्वीच्या बाळाजी विश्रनाथच्या पुस्तकांत सविस्तर दिला असल्यामुळें त्याची पुनरावृत्ति या पुस्तकात केली नाहीं. पादटीपांवरून त्यांचा बोध होईल.
युद्धाच्या कप्टमय परिस्थतीत रियासतीचे हे भाग लगोलग आय्थेनें प्रसिद्ध करण्याचें श्रेय प्रकाशक ढवळे यांस आहे हे नमूद करण्यास मला संतोष वाटतो. पेशव्यांची संपूर्ण वंशावळ बाळाजी विश्वनाथचे पुस्तकांत आरंभी दिली आहे तिचा उपयोग याही भागांत होईल. इतर घराण्यांच्या वंशावळी संपूर्णपणे स्वतंत्र ग्रंथांत प्रसिद्ध करण्याचा मनोदय आहे, म्हणून त्या तशा या ग्रंथांत स्वीकारल्या नाहींत, समजुतीपुरत्या संक्षिप्त वंशावळी ज्या त्या ठिकाणीं सांगितल्या आहेत. माझी ही सेवा पूर्वीप्रमाणे वाचकांनी आदराने स्वीकारावी अशी त्यांस नम्न विनंती आहे
गो. स. सरदेसाई
बाजीराव निघनदिन, वेशाख छु० ९२ शके १८६४, ता० २०, एप्रिळ, ९०.४२, कामरात, पुणें.
सुधारणा १ प्र ६६ वर निजामास आसफजा किताब मिळाल्याचे विधान आहे तें बरोभर नाहीं. ए० ३१७ वरचे बरोबर समजावें.
२ पृ० २०२ वरील पादटीपॅंत पे. द. १२.५७ चा आधार, बाजीरावास मारण्याचा उमाबाईंचा उद्देश दाखविणारा, दाखल करावा,
३ ए० ४१५ वरील पादटीपेंत पे. द. ९, ३३, ३६ हे आधार वाढवावे,
-।
पुण-चित्रसंग्रह क्रमांक
ळय, पुण
दवनभुवन काय]
्
आन
थ्री
ग ध्र्दर हि
््न्त्र्न्व्क्् क्ला टं शट > «७ ह वि ह) “र ट्ट ही डू ह पि ९ रभ १ ल ८४७ ,
डाका द
सा च
ह वि
2 ३
टू
»> ऱो हू शी
; पा बू ह
दी शि... ...
ी /,”
शि च 4
ती 4
“१
क ळा
। । त्य ह कळु द १ "जा र ५7] अ ॥ ४6 र् -. |! र र री >. || 1 न्ऱ नि ८३१: 99. न )गू-्यी रडू | कूळ धा र "पट |] ॥/४६ र्ग १ टं क्रि क ।॥८४/*. »॥। '| भ्र च । [ | य एप! | आ 32] | | कि ». ||
श्रीमत बाजीराव बल्लाळ पंतप्रधान
श्रीअआनेदवनभुवन कार्यीलय, पु्णे-चित्रसंग्रह क्रमांक २
पिह डााळाडाडवकाडाडाडडाडडावावडाका डा
३22२९५८०५९
>
इ (709 १/(%॥६ श्र >
(&) यो १९०१ शं र द रे डर “-/, 5 ह. "त क | ह दि वि र व व वो त" [ ची ढ ि ळ' च | 1 ४ क म २) "२३ चू 9 ँ >> च्या हॅज क की. रे शी र्ल 4 आद आळ... याया काळ कळ, क य
(3 -), र
नट २२%. त -
य पनहा क
6)
226),
य कन ब क ल य का .] श्र न्न श्र क, 2 र कि क १ मका मिळवली तचळळकेकरकीटा यचा गोचफटाचायाय,
>>.
र
७३७2८ (ड)9%(2)>29/ ज््क्क् २७८०१०८५०४ टे र
श्रीछत्रपति थारले शाहूमहाराज
4 पाहेळा अंदाज कालसूची
१८ बाजीरावाचा जन्म. २७२० एप्रिल २९ बाळाजी विश्वनाथ म
शि भु १७ बाजीरावास पेशवाईचीं वस्त्र.
29 जुले ३१ & बाळापुरची लढाई, आलम अली म्० 92 सेप्टे० शाहू-बाजीराव भेट.
99 व ३० प्रतिनिधीची बंकापुर-स्वारी.
गी डिसै> २१ भमिलवडीस मोगलांचा वेढा.
१७२१ जाने० ४ बाजीराव-निजाम भेट, चिखलठाण, र निजाम व मुबारीझस्वान कनोटकांत, १७२६ सेप्टें,. २१ खंडो बछ़ाळ म.
२७२८ फेब्र २५ पाळखेडावर निजामास दाह.
बाजी० २
र
पहिला अंदाज १ नेमणूक व परिस्थिति २ चहूंकडे दृष्टिक्षेप ३ प्रथमच अडवणूक ४ निजामाची भेट
५ समुबारीजखान
१ नेप्रणूक व परिस्थिति ( ता. १७ एप्रिळ, स. १७२० ).--बाळाजी विश्वनाथ एकाएकी मरण पावला. तो विशेष आजारी असल्याचें दिसत नाही, म्हणून पुढील नेमणुकीची योजना आगाऊ कांदरींच करण्यात आली नव्हती. बाजीरावाचा जन्म ता. १८ ऑगस्ट, स, १७०० चा असून वडिलांच्या मृत्यु- समयीं त्याचें वय १९ वर्षांचे होते. बंधु चिमाजी आप्पा त्याहून पांच सहा वर्षांनीं लहान होता. बाजीराव, भिऊत्राई, चिमाजी व अनुबाई असा बाळाजीच्या चार अपत्यांचा अनुक्रम अडीच तीन वर्षांच्या फरकाचा असावा असा अंदाज होतो. लहानपणापासून बापाबरोबर राहून प्रत्यक्ष परिस्थितीचा व राजकारणाचा अनुभव बाजीरावास चांगला आलेला होता. अठराव्या शतकाच्या या पहिल्या वीस वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाची अनेक स्पान्तरें झपास्याने होत गेलीं, त्या परिस्थतींत बाजीराव लहानाचा मोठा झाला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर महाराष्ट्राच्या राजकारणास बाळाजीनें जी कलाटणी दिली ती जणूं काय बाजीरावाच्या जीवनांतच मिनली. धनाजी व चेट्रसेन जाधव, कान्होजी आंगरे, दमाजी थोरात, निजाम ब सय्यद बंधु इत्यादीच्या प्रकरणा- तील डावपेंच बापाच्या सान्निध्यांत राहून बाजीरावाने ओळखले होते. त्या वेळच्या लहानमोठ्या मोहिमांत त्यानें भाग घेतला होता, लेखन, वाचन, हिशेब, घोड्यावर बसणें, कसरत, भाल्याची फेक इत्यादि तत्कालीन शिक्षणा च्या विषयांत तो तरब्रेज झाला होता. इं्पा व दह्वाव, शौर्य ब धाडस हे गुण तर शिवाजीप्रमाणें त्याच्या अंगीं उपजतच आले होते असें दिसतें. शिवाजी- संभाजीचा इतिहास, संताजीचे पराक्रम, रामचंट्रपंताचें अष्टपेळू धोरण या गोष्टी
२० पहिळा भंदाज
त्याच्या कानावरून गेल्या असल्याच पाहिजेत. पूवेसंप्रदायानुरूप थोडीबहुत वेदाविद्या व शास्त्रपठन त्यास अवगत असावें, पण पारंपरिक व्यवसायात गुरफटणांर त्याचे मन नसून स्वयंस्फूर्तीने स्वतंत्र मार्ग काढण्याची धमक त्याला विदेप होती.
बाजीरावकाळीन मराठी कागदाचा पत्रसंभार सुमारें साडेतीन हजार- पाबेता प्रसिद्ध झाला असावा असा अंदाज आहे. त्यांपैकी त्यान स्वतः लिहिलेली पत्र दीडरेपावेता भरतात, त्यांतच त्यांचे अंतःकरण व वर सांगितलेले स्वभावविशेष निदर्शनास येतात. नानाविध संकटे वब आणीबाणीचे प्रसंग त्यास अनुभवावे लागल्यामुळे त्याचे गठारीर व मन काटक व बलसमृद्ध बनलें दीते. त्यास विश्रांत अगर आराम व्रहुधा कथीच मिळाला नाही. त्याचा भाऊ चिमाजीआप्पा सदा हेवान व दमेकरी द्ोता, तसा कांहीं एक विकार बाजीरावास नसून, जन्मांत दुखणे असे एकच व तें शोवटचें तेवढे आल्याचा उल्लेख आहे. बापाबरोबर दिल्लीचा प्रवास केल्यानें ओत्तरीय बादशाही राजकारण त्यास समजून आले आणि तेबव्हांपासूनच बलाबलाचा विचार करून बादशाहीच्या मुळास हात घालण्याचा निश्चय त्याच्या मनाने घेतला.
बाळाजीच्या मृत्यूने शाहूची मोठी हानि झाली. राज्याचा प्रपंच पुढें कोण चालवीळ, आपुलकीच्या भावनेने आपणाशी अमनुरक्त राहून राज्याचा वाढणारा पसारा कोण संभाळील, स्वार्थी व आपमतलबी सरदारांना आळा कोण घालील, ही चिता शाहूला उतपन्न झाली. या चिंतेच म्वरूप पुढीलप्रमाणें वर्णिलेले आढळतें. ' वडील दिवंगत झाळे, ते समयीं बाजीराव वीस वर्षाच्या वयात होते. चिमणाजी आपा दहा बारा वर्षांचे होते. कारभारी अंबाजीपंत पुरंदरे दिवाण होते. शिवाय ब्राह्मण मंडळीमध्ये बाजी भीवराव व कृष्णाजी महादेव जोशी चासकर, ( बाजीरावाची स्त्री काशीबाई इचे बंधु ), चिमणाजी आपाचे सासरे विसाजी कृप्ण पेठे ( त्रिंबकराव मामाचे वडील), मल्हार दादाजी बर्वे ( द्रन्यवान् मामलेदार व बाजीरावाचे मातुल ), बाबूरावजी नाईक बारामती- कर ( शिपाई व सावकार ), व्यंकटराव नारो घोरपडे ( बाळाजी विश्वनाथाचे जावई), हे ग्रहस्थ प्रमुख होते. मराठे मंडळींत पिलाजी जाधवराव, राणोजी शिंदे, मल्हारजी होळकर, इत्यादि मोठमोठे माणूस दोलतींत होते. बाजीराव साताऱ्यास जाऊन महाराजांस भेटले. नंतर वस्त्रांचें बोलणें लागलें, ते काळीं बाजीराव साहेब बहुत उद्दाम प्रकतीचे, अवघा वेळ शिपाइगिरींत मम, राज्यभार
शाहूची फलप्द योजना २१
साळवावयास सबुरी असावी तो भाव नव्ह्ता. यामुळे या पदाचे उपयोगी नाहींत, अशी राजश्री यांसी बहतांनी मसळत दिली. सर्वाचे ऐकून घेऊन वीस एक उत्तर दिळे की, बाळाजी विश्रनाथ यानी या राज्यात जीवादारभ्य श्रमसाहस करून पुढें सुग्व भोगिळे नाही, याजकारेतां यास वस्त्रे तूत देतो. यांचे देवी असल्यास श्रीशंभु कृपा करील; उपयोगी नादी असे दिसल्यास पुढें विचार होइल, अशी श्रीदेवाची प्राथना करून महाराजांनी बाजीराव सादेबासी वस्त्र दिळी. कांही दिवस हजर राहिले, बाळाजीच्या मृत्यूनेतर पंधराच दिवसांनी चेत्र बहुलसप्तमी गुरुवार शके १६४२. म्हणजे ता. १७ एप्रिळ, स. १७२० रोजी ब्राजीरावास शाहू छत्रपती कडून पेशवाइची वस्त्रे कःदाडनजीक मसूर मुक्कामी मिळाली. त्या समयी शाहूने निमणाजी बल्लाळ यास “पॉड त' असा किताबवर व दमाजी थोराताकडील सरंजाम सरकारांत घेतला होता तो व सरदारी दिळी आणि पुरंदरे यास मुताळकीची वस्त्र करून दिली. बापाच्या मृत्यूनंतर १५ वे दिवशी उत्तरक्रिया संपतांच बाजी- रावास पेशवाईचे पद प्राप्त झाळ; आणि तो तत्काळ खानदेश्यांत निघून गेला. बाळाजी व त्याचे कुटुंडीय यशस्वी आहेत, स्वीकृत कार्य ह्रप्रयत्नेंकरून सिद्धीस नेतीळ, सब्भी सांगत बसणार नादात, अजी शाहूची खात्री असल्यामुळें त्याने बाजीरावास पेगवाडचा कारभार दिला. यासंबंधाने त्यानें शांतपणें सर्वाचे म्हणणें ऐकन मनाचा निश्चय केला आणि सर्वानी मनोभावाने बाजीरावाची साथ करावी अशी कळकळीची विनंती दरबारांत वस्त्न देतांना त्यानें केली असली पाहिजे. शाहूची ही योजना मराठी राज्यास कशी फलप्रद झाली हे पुढे दिसून आले. गुणग्राद्कता हा शाहूच्या स्वभावाचा विदोष असून त्यामुळें राष्ट्राचा भाग्योदय झपास्याने झाला, साताऱ्यास महाराजांजवळ पुरंदरे मुतालिक म्हणून असत, त्यांचे जोडीस पेशव्यांचा कोणी तरी पुरुष राहत असे. हा प्रघात पेशव्यांनीं प्रथमपासूनच ठेविला होता. बापाच हयातीत बाजीराव कांददी काळ पेशव्याचा मुतालिक होता. ता. ६ ऑक्टोबर, स. १७१८ रोजी म्हणजे दिल्लीचे स्वारीस जातांना शाहूने आजीरावास सरदारी देऊन मुतालकी चिमाजीस दिली.५| पेशवाई मिळाल्यावर बाजीराव स्वारीस जाऊं लागला, तेव्हां चिमाजीआप्पा साताऱ्यास राही,
| पे. द. पृ. १९७, शा.म. च: ख. ४पे. ब; का सं. प. या. ४९६ ब श्ा.रो. १०८वणे. सं. सा. पू १५०.
२२ पहिला भंदाज
आणि पुढें हे दोघेही स्वारीत जाऊं लागले, तेव्हां बाजीरावाचा मुलगा बाळाजी शाहूजवळ असे. शाहूच्या मृत्यूनंतर पुण्यासच सर्व कारभार चाळू लागला, तेव्हां हा प्रधात मोडला; परंतु शाहू स्वतः साताऱ्यास राज्यकारभार पाहत असतां सर्व कारस्थानांचें संघान राखून आपलें वजन शाहूजवळ कायम ठेवण्याकारितां, पेशव्यांस स्वतःच्या भरंवद्याचा घरचा पुरुष महाराजांजबळ राहणें अवश्य होतें. पुरंदरे मंडळी-अंबाजीपंत व त्याचा पुत्र महादोबा, मल्हार तुकदेव ऊर्फ दादोबा, त्रिंबक सदाशिव ऊर्फ नाना-हे सवे उत्तरोत्तर महाराजापाशी राहून पेदाव्यांची बाजू संभाळीत. शिवाय चिटणीस घराण्याशी पेशव्यांचा संबंध विशेष प्रेमाचा होता. शाहूजवळ चिटणिसांचे वजन चांगळें असून सव कश्या कारभार व महाराजांच्या लेखी आज्ञा निटणिसांचे मार्फत चालत. प्रथम खंडो बछाळ प्रमुख होता. तो आश्विन यु० ५ दके १६४८ ता. २९ सेप्टेबर, स. १७२६ रोजी वारला.$ नंतर त्याचे पुत्र जिवाजी व गोविद दोघेही शाहूच्या कारभारांत महत्त्व पावळे, दोघानी पेशव्यांना भरपूर पाठबळ दिलें. शिवाय शाहूच्या राण्या, ब्रह्मट्रस्वामी, फत्तेसिंह भोसले इत्यादि शाहूच्या मर्जीतील व्यक्तीचें अनुसंघान साभाळण्यांत पेशवे दक्ष असत.
पेशवे दप्तरातील कागद बाहेर आल्यापासून बाजीरावाच्या कारभाराची व कतेबगारीची योग्य मांडणी करण्याची सोय झाली असून पूर्वीच्या पुष्कळ अधुऱ्या कल्पनांचा आतां निश्चय होऊं शकतो. मुख्यतः कल्पकबुद्धि व सफेजंगी हात ही उपजत देणगी बाजीरावास होती असें जे डफ म्हणतो त्याचें पुरेपूर प्रत्यंतर आतां उपलब्ध होते. अजब योजना करण्याची बुद्धि त्याला होती आणि ती योजना स्वतः सिद्धीस नेण्याचे सामर्थ्य त्याचे अंगी होतें, या संबधानें संशय घेण्यास जागा नाही. मात्र दुसरा एक भ्रामक प्रवाद डफच्या लेखाने प्रसृत होऊन त्याचे पडसाद चिरंतन ऐकूं येतात तो दक्षिण कीं उत्तर हा प्रश्न होय. प्रस्तुत विपर्यास पावलेला हा दक्षिणोत्तर वाद निव्वळ
$ ए. स्फु. ल. २.१ पहा. खडो बछाळची योग्यता पुर्ढाल वाक्यांत व्यक्त होते: “ ससार वाढला, प्राप्ति नाही. तसेच दिवस कंठीत होते. आपला वृद्धापकाळ. वतनपत्रे आगऱ्याजवळून सोडविण्यास कुलाब्यास गेले. वर्षभर राहून मोठ्या खु शामतीनें आंग- ऱ्याची वतनपत्रे घेऊन साताऱ्यास आले. पण कबूल केल्याप्रमाणे वतनाचा अमल आंगऱ्यांनीं चालविला नाही. दहा हजार रुपये देणें झाले. त्याच दिवसांत आयुष्य सरले,;; काळ झाला. कोणाचे मिथे झाले नाहीत, किंवा स्वाथे पाहिला नाहो, म्हणून दैन्य राह्ले. '
य न ाडकाचाााममाडधााधाायाडमाायााडा
माळव्याचे राजकारणी महत्त्व २३
काल्पनिक होय. असा वाद त्या वेळीं उपस्थित झाला नव्हता आणि बाजीरावाच्या योजनेबद्दल कोणीं तक्रारही केली नव्ह्ती असें आतां म्हणतां येतें. दक्षिणेतील आपलें घर व्यवस्थित केल्याशिवाय बाजीरावाने उगाच माळवा दिलछीकडे भरारी मारली त्यामुळें रोवटीं राज्यनाश झाला हा समज केवळ अलीकडे कल्पनेतून निघालेला दिसतो. मुख्य दिछीच्या बुंध्यास हात घातला कीं बाहेरच्या किरकोळ फांद्या आपोआप नाहीशा होतील ही नुसती उपमेची कल्पना बाजीरावाचे गळ्यांत बांधल्याने त्याच्या खऱ्या योग्यतेस कमीपणा येतो. अलंकारिक ळेखांनीं इतिहासाची हानि कशी होते याचे हे एक उदाहरण आहे आधीं मुळी दिली हा त्या वेळी राजकारणाचा बुंधाच नव्हता. तो बुंधा असला तरी ओरंगजेबाच्या मृत्युसमयी मराठ्यांनी तो साफ खर्ची करून टाकला होता. त्याच्या फांद्या ठिकठिकाणीं बळ धरणार हे आगाऊ कोण कसे सांगणार १ बाजीरावाच्या पश्चात् मोगल सुभेदार हळू हळू स्वतंत्र बनले. अठराव्या शतकाच्या आरंभी हिंदुस्थानांत एक प्रकारचें अराजक बनलें असून कोठें कशी सुरुवात करून त्या अराजकाचा उपयोग करून घ्यायचा, हाच राजकार- णांतला मुख्य डाव होता. या डावाची मांडणी देखील बाजीरावाचे पूर्वीच बाळाजीच्या दिछ़ीवरीळल स्वारीनें ठरली होती. मोगल बादशाहीचा बुंधा कायम ठेवावयाचा, तो साफ उखडून काढावयाचा नाहीं हें तर शाहूचें मुख्य धोरण असून तें संभाळून बाजीरावास पुढील उद्योग करावयाचा होता. या उद्योगाचा आरंभ अगोदरच नमेदोत्तर माळव्यांत झालेला होता, हिंदुस्थानच्या सार्व भोम- सत्तेचा पाया माळवा प्रांत होय ही गोष्ट प्राचीन काळापासून अनेक सत्ताधी- शांनीं सिद्ध मानळेली उघड दिसते. हिंदी राजकारणाचे केंद्र माळब्यांत होतें, म्हणूनच माळवा कबजांत ठेवण्याची धडपड बादशहा, सय्यद बंधु, निजाम, जयसिंह इत्यादि तत्कालीन समर्थांची चाललेली बाजीरावालाही पटली होती. अर्थात् माळव्यांत आपला पाय घट्ट रोवून बसणें हेंच पुढील उद्योगाचे रहस्य असून, त्याची सुरुवात औरंगजेबाच्या मृत्यूपूर्वी ताराबाईच्या सैनिकांनी करून ठेविली होती. हा एकंदर प्रकार मराठी कागदांवरून व्यक्त होतीच, पण शिवाय त्यास मुसलमानी लेखांचा मुख्य दुजोरा आहे. ' माळवा-इन-ट्रेॅझिशान ? ऊर्फ : मालवामं युगान्तर या ग्रंथांत महाराज कुमार रघुवीरासेंहांनी माळब्याचें हें राजकारणी महत्त्व मार्मिकपणे दाखविलें आहे तें वाचकांनी पाहावें. त्याचा उल्लेख पुढें यथावकाश करण्यांत येईल.
हिजाब ियॉसाया यावावाबाबवाबा॒ाजञञज॒आआ7कॅ7क्सययााााशाााााााााज॒जआ॒ाज॒नसजवकाबनक”माममााााजजजजजजबबबबब अय ..३-: पाहळा अदाज
बाजीरावाचे हात व मम्तक मृलतःच उत्कटत्वाने समथ असून त्यांस दुसराही जोर त्या वेळीं कमी नव्हता. महाराष्ट्राला बुद्धिमान व कतृंत्ववान माणसांची वाण प्रथा नव्हती व आजही नाही. ओरंगजेबाशी झाठेऱ्या स्वातंत्र्यसुद्धांत या माणसाची योग्यता जगास पट्टून चुकली होती. त्या वेळच्या कार्यभागांत वावरळेळी माणस बाजीरावाला साह्यकारक झाली. पुरंदरे, बोकील, चासकर जोशी, ब्रह्में्रस्वामी, भानु, दिंगणे, इत्यादि जिव्हाळ्याची मंडळी हराएक त्राबतीत बाजीरावाच्या हाताशी असून या अनुभवी मंडळीच्या विथागाने पूर्ण दरद्ृषरि ठेवून तो एक एक प्रकरण हाती घेऊं लागला, त्यांत यश येत गेळे व धीर चेपत गेळा, तशी त्याची धमकदी वाढत गेली. प्रतिनिधि सुमंत, नारो राम मंत्री, चिमणाजी दामोदर, पंताजी सोमण इत्यादि धडांचें प्रस्थ शाहूजवळ विशेष होते. वयाच्या व अनुभवाच्या जोरावर दे ग्रहम्थ बाजीरावाला पोर समजून तुच्छ मानीत. हा प्रकार लक्षांत ठेवून ब्राजीरावाने त्यास उघडपणे न दुग्ववितां अप्रत्यक्षपण हळू हळू निर्माल्यवत् बनविळ. पुढें पुढे त्यांनाही बाजीरावाच्या कतबगारीची जाणीव उसपन्न झाली. कोऱ्हापुरकर संभाजी, चेद्रसेन जाधव, रावरभा निवराळकर व त्या सवोचे अध्वर्यु निजाम याना शात्रवर्गांत लेखून बाजीरावाने आपल्या अंतःकरणाचा ठाव लागूं दिला नाही; मात्र शक्य तोंवर त्यांच्याशीही त्यानें मुद्दाम वेरभाव उकरून काढला नाही. कान्होजी आंगरे, स्वंडेराव दाभाडे, कान्होजी व रघूजी भोसले हे ग्रह्स्थ कतेबगार होते, त्याचाही बाजीरावाने आपल्या कार्याकडे युक्तीने उपयोग केळा, पण कसे झाले तरी हे आपल्या भजनी राहणार नाहीत हें ओळखून थमपासूनच सिंदे, होळकर, पवार अशी समवयस्क मंडळी आपल्या जिवास जीव देणारी त्यानें नवीन निमाण केली. हे नवीन सरदार बाजीरावाशी अत्यंत अनुरक्त राहिले, म्हणून त्याचा कारभार यशस्वी झाला. बाजीरावाचे पश्चात् त्यांजकडे पोक्तपणाचचा मान येऊन प्रसंगानुसार ते नानासाहेबास दाबू लागले, तो प्रकार पुढचा आहे. पिलाजी जाधव व फत्तेसिंग भोसळे हे आणखी दोन ग्रहस्थ शाहूच्या मर्जीतले होते. पैकी पिलाजीचा उपयोग बाजीरावानें आपल्या कार्याकडे भरपूर करून घेतला. फत्तोसेंग भोसले बाजीरावाला समवयस्क असून स्वतःची धमकही भनेताची व मनाचा सरळपणा यांमुळे बाजीरावास विरोध करण्याचें घाडस त्यानें कधी केलें नाही. शाहू मात्र त्याला पुत्रवत् मानी आणि
पराक्रम तीव्रतेने झळकू लागले २"५
राजपुत्राप्रमाणे वागवी. आपल्या पश्चात् राज्यभार सांभाळण्यास त्यान लायक हावे अशी कळकळ हछाहूनें बाळांगळेळी आढळते. तोही बाजीरावाच्या तंत्राने वागून आपला बोज संभाळी. नाजूक प्रसंग पुष्कळ आळे, पण बाजीरावाचे सामर्थ्य ओळखून त्याचे संधान फत्तेसिगाने कायम राग्विल,
पेशवाइपद स्वीकारितांना व्राजीगावाच्या सभोवार वरीळ मंडळीचे वातावरण बनलेळें होते. अर्थात् शाहूचा हा टरत्रार म्हणजे एक सद्दकारी कुटुंबच म्हटले तरी चाळेळ, या कुटुंबाचा मालक छत्रपति वब चाळक पेशवा. बाजोराव व चिमाजी हे दोघे रामल&मणासारखे एकमेकांचे पाटीराखे. मातुश्री राधाबाड ्पारस्थितीची जाणीव संभाळण्यांत मोठी दक्ष, अशांच्या साह्यावर बाजीरावानं आपळा कार्यक्रम आंग्वळा, त्यास शाहूनेंद्री भरप्रर पाठिंबा दिल्यामुळे त्याची छाप बाहेर चहूकडे बसण्यास विळेंब ठागळा नाही.
बाजीरावाच्या, त्याच्या सदायकांच्या व विरोधकांच्या हालचाली आता बहुतेक निश्चित झाल्या आहेत, त्या लक्षांत घेतल्यास त्याच्या कारभाराचे दोन भाग म्पप्ट पडतात. त्यास पदाची वस्त्र मिळाली तेव्हांपासून त्याचा मुर्व्य प्रतिस्पर्थी निजाम, एक डोळा दक्षिणेंत मराख्यांकडे व दुसरा दिलात बादलाही व्यवहाराकडे लावून, त्या दोहोतून आपला मतलब साधण्याचे नादात निमम़न रादिला. त्यास गाजारून ब भेटन आळविण्याचे प्रसत्न विफल ठरल्यावर बाजीरावाने मोठा हिय्या करून त्यास पालग्ेडावर चेपून आपलें पाणी दाखविले. त्याबरोधर बाहेरच्या उद्योगास बाजीरावाचे हात मोकळे झाले. हा प्रकार स. १७२८ च्या फेब्रुवारीत घडला. हा पहिला आठ वर्षांचा कालग्वंड त्यापुढील कालाहून सवंथा भिन्न आहे.
निजामाला ठिकाणीं बसविल्याबरोबर बाजीरावाचे पराक्रम एकामागून एक इतक्या तीव्रतेने झळकं लागळे, की त्या सर्वांची संगति लावणें कठिण पडतें. हे त्याचे उद्योग स. १७४० च्या एप्रिलांत त्याला मृत्यु आला तोपर्यत सारखे चढव्या क्रमाने दक्षिणोत्तर चमकत राहिले. त्यांत अनेक महत्त्वाची प्रकरणें ब राजकारणे निर्माण होऊन त्यांतूनच मराख्याचे राज्य व त्यांचा इतिहास बनला. बाजीरावाच्या उद्योगाचें रहम्य समजण्यास वरील दोन मुरूय कालखंड नजरेत घ्यावे लागतात.
तथापि पेशवाईची वस्त्रे बाजीरावास मिळाळा त्या वेळी हिंदी राजकारणाची स्थिति फार नाजूक होती. घटकेघटकेंत सर्व रंग पालटत होता. दाक्षिणंत
[टू पहिढा अंदाज
निजाम व उत्तरेंत सय्यद, जयसिह, अजितसिह्द यांचे स्वार्थ आणि खुद्द बाददाहाचे दोवऱ्य इत्यादि कारणांनी कोणाळाही पाऊळ कसे टाकावे याची उमज पडत नव्हती, त्यातल्या त्यांत पादिळी चार वर्षे विशेष 'घामधुमीची गेली, त्यांत सय्यदांचा पाडाव होऊन, निजामाने स. १७२४ अखेर दर्क्षिशत कायमचे म्वतेत्र बस्तान थाटळ, एवढ्या अवधींत खाडवा, वाळापुर, साखरणेडले अशा तीन प्रचंड क्रात्तिकारक ळढाया घडून त्यांत आयला कार्यभाग काय ठेवावा याची पंचाइत खुद्द शाहूळाच असल्यामुळे त्याच्या हस्तकाना कांहीच निश्चित माग टर्गवतां येत नव्हता. हा प्रकार ध्यानांत येण्यासाठी प्रथम वादश्याहीतील या पहिल्या मुख्य घडामोडी बारकाईने समजून व्याव्या लागतात.
व्यवददारातील कोणतही प्रकरण केवळ यहच्छेन बनत नसतें. त्यांतून युद्धा- सारण्वी प्राणघ्रेणा प्रकरण तर नाना व्यक्तीच्या कतत्रगारीने ब परिस्थितीच्या प्रभावानं बनत जातात. हीच युरोपांत युद्ध चाळू आहे त्याचे स्वरूप घटको- घटका कस पालटत आंदे ते लक्षात आणिल्य़ास बाजीरावकालळीन राजकारणाची च्रिकित्सा आपणास बरीचश्यी समर्पक करतां येईल. निजामाने आपले हक्क कबूल केळे तर त्याच्याशी गोडीने वागण्याची मराठमेंडळाची भरपूर इच्छा असतांही विरुद्ध पक्षाच्या कारवाईने एकांतून दुसरे, दुसर््यांतून तिसरें अशा प्रकरण उद्भवत गेली, निजाम दक्षिणेंत स्थिर झाला, त्यांन संभाजी, चेट्रसेन, दाभाडे वगेरे रुष्ट व्यक्तीस ञ्ञाहूविरुद्ध उठविले, तेव्हा त्यांचा प्रतिकार करणें हेच बाजीरावाचे पहिले कतंव्य बनले. त्याची निभावणी होऊन मराठी राज्याची वृद्धि करण्याचा जो पू्वेजाचा संकल्प ठरला होता, ज्यासाठी उत्तरेतील तीर्थ- स्थळें हिदूना आपल्या कब्जात हवा होती, त्या प्रयत्नास पेशव्याने हात घातला, आणि अंगच्या सामश्योने त्याने मराठी सत्ता दिल्ली पावेतो पोंचविळी. जसा प्रसंग येईल तशी निभावणी करून आपलें उद्दिष्ट साधणे हे पराक्रमी पुरुषाचे लक्षण बाजीरावाच्या ठिकाणीं निदरांनास आले,
२ चहूंकडे दृष्टिक्षेप.--जबाळाजी विश्रनाथाने मराठशाहीच्या विस्ताराचा जो कार्यक्रम आंखून दिळा, तोच बाजीराव, नानासाहेब व माधवराव या तिघांनी पार पाडून मराठी सत्तेला या देशांत अल्प काळ तरी सार्वभौमत्व प्रास करून दिले. पैकी चहूं दिशांस अंमल बसविण्याचे पहिले बिकट काम बहुतेक बाजीरावाने स्वतःच्या हिमतीवर तडीस नेलें, पुढील दोघांनी त्याची स्थिरस्थावर ब सांगता केली, बाजीराव अकालीं कालवश झाला नसता तर
हालचालींचे चार भाग २9७ त्यानंच पुष्कळसा भाग स्वतः सिद्धीस नेला असता. त्याच्या पराक्रमाचे स्थूल स्वरूप त्याने केलेल्या स्वाऱ्यांवरून निश्चित ठरविता येते. त्याच्या मुख्य स्वाऱ्या व लहान मोठ्या हालचाली पूवी पुष्कळशा अज्ञात होत्या. परंतु पेशवे दप्तरां- तीळ कागद प्रसिद्ध झाल्यापासून पूवीची अनिश्चिति दूर होऊन आतां व्यवश्थित आधारावर बोलण्याची सोय झाली आहे. उत्तरदक्षिण, पूवे-पश्चिम अशा चारही दिद्यांकडे बाजीरावाचा संचार झालेला दिसतो. माळवा प्रात तर त्याच्या उद्योगाचे केंद्रच म्हटळें पाहिजे. शाहूमहाराजाच्या हुकमाने त्यास वागावयाचे असल्यामुळे, केब्दां स्वतःच्या कामासाठी तर केव्हां शाहूची हाक पोंचऱ्यामुळे बाजीरावास साळोसाल साताऱ्यास यावें लागे. शिवाय आपल्या वसतीला हक्काची जागा पाहिजे म्हणून त्याने पुण्याची निवड केली, त्यामुळे पुण्यात वाडे बांधून बाजारपेठा वसवून जरूर त्या सोयी निर्माण करण्यांत त्याचा पुष्कळ काळ खच झाला. बहुधा पावसाळ्याचे चार पांच महिने त्याचा मुक्काम पुणे-सातारा येश्र क्रिवा आजूब्राजूच्या प्रदेशांत झालेला दिसतो. स. १७३३ त तो सबंध पावसाळा कोकणांत जोजिरा-मोहिमेवर होता, एवढा एकच अपवाद तो वरसातीत राजधानीस न आल्याचा दिसतो. क्रष्णेच्या दक्षिणेस त्यान फक्त दोनच स्वार्या केल्या, पहिली स, १७२५-२६ त चित्रदुर्गची व दुसरी स. १७२६-२७ त श्रीरंगपट्टणची. त्याच्या बाकीच्या उद्योगाचा मुरूय भर उत्तरेकडे आहे. त्याच्या पत्रसंभारांतही हा प्रकार नजरेस येतो. ओत्तरीय व्यवहारच त्याच्या कागदांत मुख्यत्वे ळकतात.
यावरून आपणास बाजीरावाच्या एकंदर उद्योगाचे ब हालचालीचे चार मुख्य भाग पाडतां येतीलळ,---पहिला व मुख्य म्हणजे उत्तरेकडील प्रकरणांचा, दुसरा लहानसा कनाटकीय व्यवहारांचा, तिसरा पोतुंगीझ, जोजिरेकर सीदी, व आंगरे वगेरे स्वकीय सरदार यांचे पांश्रम किनाऱ्यावर जे संग्राम ब इतर व्यवहार घडले त्यांचा, आणि शेवटचा चोथा भाग सातारा राजधानीच्या मध्यवर्ती कारभारांत जे प्रकार उपस्थित झाले किंवा विवेचनांत आले त्यांचा. हा शेवटचा भागही विशेष महत्त्वाचा असून त्यांत जे निर्णय स्वीकारण्यांत आले, त्यांच्याच योगाने पुढील इतिहास बनत गेला. बाजीरावाचे एकंदर कागद् या चार भागांत ब्यवास्थत बसवितां येतात.
पेशवाईच्या कारभारांत बाजीरावाची जीं वीस वर्षे गेली, त्यांतील कित्येक महत्त्वाचे टप्पेही सहज निश्चित करितां येतात. स. १७२८ च्या फेब्रुबारींत
२८ पहिछा नंदाज
पाळपण्ेडवर त्यान निजामास चेपून त्याचे पाणी पूर्णपणें जोग्वून घेतळें, तेव्हां" पासून त्याची स्वतःची धमक ब आम्मप्रत्यय स्पष्ट दिसूं लागून उत्तरोत्तर ते गुण उच्च कोटीस पोचले. अर्थात् पहिल्या आठ वषाचा त्याचा काळ चांच- पडण्यांत गेळेळा भासतो. उघडच आदे, मराठी राज्याचे पहिलें जीवन वरेचसें बादशाही घडामोडीवर अवलंबून होते. आरंभी निजाम व सय्यद याचा झगडा लागळा, त्यांचा निकाळ लागल्याशिवाय बाजीरावास स्वतंत्रपणे वागतां वेत नव्हत. पुढे सय्यदाचा पाडाव झाला तरी निजामान मराठ्यास आळा घाळण्यार्चा बेग बांधिला. वादशाही कारभारात निजामाचे वजन भारी असय्यामुळे, तयाच्याच तंत्राने वागण्यात बाजीरावाची पहिळी चार वर्षे गेली, एवढ्या अवधीत त्यान निजामाचे डावपेच पूण ओळस्वून घेतळे आणि सामन्याचाच प्रसंग आल्यास आपले कितपत निभावेळ साचा कयास मनाशी बांधला. त्रादराहाला दुग्ववायचे नादी हा शाहूचा दंडक पाळून ब्राजीरावास पुढे पाऊळ टाकावयाचे होतें, त्यामुळें निजाम व बाढशटा याचा ब्रेबनाव निदशानास येण्यापूर्वी वजिरीवर अंसणाऱर््या त्या बलाढ्य उमरावावर डास्त्र उचलणे बाजीरावास दाकय नव्हते. म्हणून त्यास स्वतः भेटून व गोजारून सय्यदाच्या वेळचे करार पुरे करून घेणें एवढा एकच मार्ग त्यास मोकळा होता, तो त्यानें पहिऱ्या चार पांच वपोत स्वीकारला, स, १७२४ च्या ऑक्टोबरांत साखरव्वेडल्याची लढाई होऊन मुबारीजखान मारला गेला आणि निजामानें दश्षिणत स्वतंत्र सत्ता स्थापेळी, हा प्रकार बादशहास अपथ्यकर असऱ्याचें जाटीर झाळे, तेव्हांच बाजीरावालाही आपला वर्तनमार्ग ठरविता आला, आणि उत्तरोत्तर निजाम- बाजीरावाच्या विरोधास उप्र स्वरूप येत गेलें. या संत्रंघांत पे. द. १० ले. १ चा कागद विशेष बोधप्रद व अभ्यसनीय अहि. शाहू ब बाजीराव यांचे उद्देश त्यांत व्यक्त होतात. या उद्देशांचे पर्यवसान पालबखेडावर निदर्शनास आले. मिळून स. १७२०-२४ वब स. १७२४-२८ हे दोन टप्पे ऐतिहासिक संगतीचे लक्षांत ठेवावे लागतात.
पालखेडपासून पुढील बारा वषीतला बाजीरावाचा उद्योग इतिहासांत अत्यंत महत्त्वाचा होय. या काळांत त्याचें खरे तेज सारखें वाढत गेळे. स. १७२८ च्या दसऱ्यास दोघे बंधु पुण्याहून निघाले. दोन महिन्यांत गिरिधरबहादूर व दयाबह्ादूर या दोन पराक्रमी सुभेदारांस त्यांनी धुळीस मिळविले. त्यानंतर लगोलग स. १७२९ च्या पहिस्या चारपांच महिन्यांत बुंदेलखंड व गुजरात हे प्रांत
सुखदुःखाचा, मासला २९
मराख्यांचे कक्षेत येऊन त्यांच्या सत्तेचा विस्तार यमुनेस भिडला. मृगसालास साताऱ्यास येऊन त्या दोघा बंधूंनी छत्रपतींचा संतोप करून त्याचा आशीवाद संपादिला. मराठ्यांच्या भाग्यरवीचे हें वप इतिहासात सुवणांक्षरांनी मंडित होण्यास लायक आहि.
त्यापुढे सालोसाळ कितीतरी महत्त्वाची प्रकरणें बनत गेली, स. १७३० त कोल्हापुरकर संभाजीचा पाडाव, स, १७३१ त दाभाडे सेनापतीचा पाडाव, त्या पुढील चार वपीत पश्चिम किनाऱ्यावरीळ संग्राम अशा प्रकार स. १७३१५ चा दसरा आला. या चार वषात खुद्द बाजीराव जरी उत्तरंत गेला नाही, तरी त्याचा बंधु चिमाजी ब सरदार पिलाजी जाधव, सिदे, होळकर वगेरनी तिकडे जाऊन पूवीचा पाया बळकट केला. पण त्यांच्या हातून व्हावा तसा कार्यभाग होत नाही आणि बादशाही उमराव वायफळ बोळणी बोळून काळहरण करितात असा प्रकार स्पष्ट होताच, पुनः बाजीरावाने पुढील तीन वर्षात लागोपाठ तीन स्वार्या उत्तरंत केल्या, तिकडील निजामादि शत्रंस पूणपणे नरम करून स. १७३८ च्या पावसाळ्यात आपल्या पराक्रमाची एकंदर झडती शाहूला दिली; आणि आता पुढील कार्यक्रम ठरविणार ता नादीरशदा दिल्लीवर चाळून आल्याची बातमी स. १७३१९ चे आरंभी दास्वल होऊन हदूचचे एकद्र राज- कारण बदलून गेळे. मात्र याच वेळी चिमाजी आ'ग्पाने पश्चिम किनार्यावर पोतुंगीझांचा पाडाव करून त्यांची उत्तर कोकणची मुरूय राजधानी जी वसई ती हस्तगत केली. इकडे या संधीत स. १७३२९ च्या अखेर्रीस कोटुंबिक व्यवहारांत तेढ येऊन बाजीरावास मोठा उद्गेग प्रास झाला, आणि त्या विषण्ण स्थितीतच त्याचें स, १७४० च्या उन्हाळ्यांत देहावसान झालें. मिळून बाजीराव पेशव्याचे हें एकंदर जीवन विजयभरामुळें जितके उज्ज्वल व अभिनंदनीय आहे, तितकेच अकालमृत्युमुळें तें शोकपर्यवसायी बनलें आहे. संसारांताल सुखदुःखार्चा हा एक संस्मरणीय मासलाच होय.
हा वरील सामान्य आढावा घेतल्यावर आतां आपण बाजीरावाच्या उद्यो गांतील निरनिराळीं प्रकरणें सांगण्यास आरंभ करू.
पराक्रमी पुरुषाचे कित्येक गुण बाजीरावाचे कारभारांत पदोपदी नजरेस येतात. बाप एकाएकीं वारला, त्याबरोबर विवंचर्नेत न पडतां त्यानें दिंमतीनें युढें होऊन स्वतंत्र बुद्धीने एकएक काम अंगावर घेतलें. यासाठी त्यानें स्वतःचे सहायक निर्माण केले, स्वकीयांपैकी आंतून पाय ओढणाऱ्या मंडळीस बाह्यतः
३० शिक्रा पहिला अंदाज
न दुखवितां अलग ठेविलें, आणि पेशवाईचा अधिकार गाजविण्याची ताकद
आपल्या अंगांत आहे ही गोष्ट त्यानें शत्रुमित्रांच्या व मुख्यतः छत्रपतीच्या नजरेस आणून दिली, तेणेंकरून तंजावर, दिल्ली, चांदा अश्या दृष्टिक्षेपाने एकंदर देशाच्या राजकारणावर स्वतःची छाप बसविली. निजामाच्या, संभाजीच्या, व चंद्रसेनासारख्या बंडखोरांच्या खटपटी, प्रतिनिधि, दाभाडे इत्याद प्रच्छन्न विरोधकांचे कावे आणि खुद्द शाहूच्या मनाची धरसोड हे प्रकार बाजीरावाने पूर्णपणे ओळखल्याचें सहज निदशांनास येत. शाहूच्या दरबारातील दिखाऊ मित्रांकडून होणारी पायओढ व मोगल पक्षांतील उघड शात्र॒ या दोघांसही त्याने युक्तीने ठिकाणी बसाविलें. कान्होजी आंग्रे व फत्तेसिंह भोसळे बाजी- रावाशी निष्कृत्रिमपणे वागू लागळे. जयसिंग, ख्ानडोरान व खुद्द बादगहा याजवर त्यांने आपऱ्या सद्धेतूची छाप उत्पन्न केली आणि निजाम, सादतखान वगेरे वैर करूं लागले, त्यांस युद्धाने जेरीस आणिलें, मुरव्यतः सर्वे परदरबारात आपल्या भरंवशाचे प्रतिष्ठित वकील नेमून त्याचे माफत केवळ राजकारणी तंत्राने बाहेर आपला पक्ष बनविला. पण सवीपेक्षां अंगचा जोर हेच शेवटचे मुख्य हत्त्यार ही खूणगांठ मनांत बाळगून त्यासाठीं अनेक लढवय्ये सरदार व सेनानी आपल्या कह्यात वागणारे त्यान नवीन बनविले. हे प्रकार आतां पुढील भागात क्रमश व्यक्तः व्हावयाचे आहित.
३ प्रथमच अडवणूक.--जाजीरावास वस्त्रें मिळाली त्या वेळची परिस्थिति कशा प्रकारची होती हें लक्षांत आणिल्यास त्याच्या हालचालींची सहज अटकळ कारिता येते. व्यवहारांत बहू'वा कोणतेही काम एकांतून दुसरें अशा अनुषंगाने निघत असतें. स्वराज्याचा मुळूस् सोडवायचा आणि छत्रपतींचे आसन दृढ करायचे हा दिल्लीहून आणलेल्या सनदाचा मुख्य उद्देश होता. सनदांच्या द्वारा बादशहाचा हुकूम हाती आला तरी दक्षिणेंत ठिकठिकाणीं जे मोगल अंमलदार कामावर होते ते आपापल्या टापूंतला प्रदेश सुखासुखी सोडून देणारे नव्हते. त्यास हाकून देऊन मुलूख कजजात घेणे आणि त्याची व्यवस्था लावणे हेच काम बाळाजीनें कृष्णेच्या बाजूस दक्षिणेकडे चालविले होतें. त्याची पूर्तता उत्तरेच्या बाजूस जुन्नर-संगमनेर पावेतो बाजीरावाने प्रथम हाती घेतली. वऱ्हाडच्या बाजूस कान्होजी भोसले वगेरे सरदार मुळूखागेरीवर होते, त्यांस फितवून आपल्या पदरी आणण्याचा निजामाचा उद्योग गयास- खानामाफत चाळू होता, त्याचा प्रतिकार बाजीरावाने वस्त्रे मिळतांच
बदलते रानकारण ३१
वरअलीचा पाडाव करून पुढें बऱ्हाडांत आलमअलीवर चाल केली. हे दोन सरदार सय्यदांचे हस्तक, त्यांचा पाडाव करावा अशी बादशहानें निजामास भर दिली, शाहूलाही बादशहाकडून तसा संदेश आळा. पण या आपसांतल्या कलहांत आपण भाग घेणे विहित नाही, सय्यदबधूंचे उपकार आपणांवर मोठे आहेत असे मनांत आणून शाहू व बाजीराव यांना कोणत्याही पक्भास न मिळतां प्रसंग पडेल तशी निभावणी करावी असा बेत ठरविला, त्या धोरणानें गराजीराव, खंडेराव दाभाडे, कान्होजी भोसले वगेरे सरदार आपापल्या जमावानेशी वऱ्हाड-सखानदेशच्या बाजस पोगलांवर टेहेळणी ठेवीत राहिले. दांकराजी मल्हार, अंबाजी पुरंदरे इत्यादि कांव्या विचाराने बाजीराव वागत होता. ता. ३१ जुले, स. १७२० रोजी बाळापुर, येथे लढाई होऊन आलमअली मारला गेला आणि लगेच निजामाने दाक्षिणचा कारभार आपल्या हाती घेतला. बाळापुरच्या लढाइपू्वी आलम अलीचें बोलावणे पेशव्यास आले होतें. तदनुसार जूनचे आरंभीच बाजीराव व चिमाजी आप्पा सेनापतीसह औरंगाबादेस जाऊन सय्यदाचे पक्षास सामील झाळे. ता. ९ जून रोजी बाजीराव व आलमअली यांची भेट झाली. त्यापूर्वी सय्यदाकट्टन शाहूकडे सूचना आली, की निजाम बंडखोरी करीत आदे-त्याचा पाडाव करावा. या सूबनेस अनुसरून शाहूने कान्होजी भासल्यास निजामावर पाठविले होतें. कान्होजी व निजाम यांच्या कित्येक चकमकी झाल्या.$ या बनावाची बातमी बाजीरावास होतीच. निजामाची चलती होत चाळलेली पाहून बाजीरावास धास्ती उत्पन्न झाली, इतक्यात आलमअली मारला गेला व निजाम विजयी झाला अस पाहून बाजीरावाने लगेच त्याच्याणा सग्व्य जोडलें आणि त्याची भट घेऊन समजूत केळी पण उत्तरेच्या भानगडीकडे शाहूरचे लक्ष आरंभा नव्हते. पुढीळ चार टोन माहन्यात भयंकर उलथापालथ होऊन सय्यदवंधु नारा पावतील अशी अटकळ कोणासही नव्हती. दहापाच वर्ष तरी त्यांस भंग नाही, त्याची सत्ता चागळी टिकेल असाच कोणालाही विश्वास त्या वेळी होता. शाहूचें लक्ष तरी दक्षिणेकडचा
की प, द्. 4 ०-३ ७
४ हो लढाई छ ६ शवाल रोजी ज्ञाली. जुन्या मोजणीची इग्रजी तारीख ३१ जुल व नवीन मोजणीची १० अगस्ट. या वेळच्या तारखात ११ दिवसाचा फरक आह.
1 पे. द. ३०-३०९, &पे. द. १०-३, ४, ५.
- ह-< पहिला अदाज
मुळग्व सोडविण्याकडे जाम्त होते. परंतु बाळापुरच्या लढाईनंतर दोन महि न्यातच सस्यदवंधूंचा पाडाव झाळा, त्यापूवीच त्याचा सल्कांगार व मराठ्याचा पुरम्क्ता शंकराजी मर्ददार आलमअलीची व्यवम्था दक्षतेन पाहत असता बाळापुरच्या लढाईत जखमी होऊन पुढे मरण पावला. मिळून ज्या मुरव्य आधारावर वाळाजीने पुढीळ बस्तान रखचिळे तो सव आधार अभ्याबकाशांत ढासळून बाजीरावास निजामाशी संघाने लोटण्याशघाथ अन्य माग उरला नाही. ऐवजस्वान व धियासस्वान दे निजामाचे मुख्य सहायक होते, म्हणूनच त्यास बाळापुरच्या लढाईत यदा आले. त्यामुळे या दोघां सहायकास स्वूप ठेवण मराठ्यांना भाग पडळ. निजाम-मराठ्यांच्या व्यवहारात या दोघांची नांघे वारंवार येतात आणि त्यांच्याच माफत मराठ्याचे बकीलळ निजामाकडे व्रीळणे करीत, ऐवजग्वान शूर व जहांबाज, मराख्यास पाण्यांत पदाणारा, तर घियासस्वान ठक, गोड वोळून केसाने गळा कापगारा होता. पुढील इतिहासांत या दोघाची नावे स्मरणीय बनली.
वादशहाळा सय्यदांचा पाडाव करावयाचा असल्यामुळे निजामाला हाती धरणे भाग पडळ. आलमअली मेऱ्याबरोबर त्याने दक्षिणच्या कारभारावर निजामाची नेमणूक कायम केली, त्यामुळे नराठ्यांनाती निजामाशी स्नेह जोडणं ओघास आले, बाळापुरच्या लढाईनंतर लगेच बाजीराव पुढील धोरण ठरविण्यासाठी साताऱ्यास महाराजाचे भेटीस गेला, ( सेप्टें) स. १७२० ), रस्त्यात संगमनेर भागांतील तुरुक ताजगस्वान, जुननरभागात करीमत्रेग, बारामती- पुरंदर भागांत भडभुंजा मोगल, दक्षिणेकडे मिलवडीचा मोगल ठाणेदार असे निरानेराळे मोगळ कामगार बळजबरीने मुळूख राखीत होते, त्यांजपासून आपल्या स्वराज्याचा मुलूख सोडविणे बाजीरावास भाग पडलें. बारामती येथे निकराचा संग्राम झाला. सुपे, सासवड, बारामती भागात स. १७२० अखेर बाजीरावाचा मुक्काम असल्याचे उलेख शकावलीत आहेत. “ कृष्णाजी दाभाड्याचा पुत्र यशवंतराव बारामतीचे वेढ्यांत स्वामिकायीवर मृत्यु पावले, '
| पे. द. ३०.२६; इ, स. पे. द. २५ पृ. १७. बारामती येथे लढणारा भडभुजा मोगल कोण त्याचे नाव आढळत नाही. भडभुजा म्हणजे लाह्या फुटाणे इत्यादि दाणे भाजून विकणारा, अथांत् लक्षणेने तोफा-बंदुकांनी भाजुन काढणारा असा अर्थ घ्यावयाचा. हें भडभुजा विशेषण मोगल उमराव सादतखान यासही लावलेले आढळतें. पे. द. ३०-२०९ व २२३ तसेच पे. द. १५.२५ पहा. पे. द. ३०.३१०,३२४, पे. द ३१,११६ व. पे. द. १२.४,११५ इत्यादि कागद अभ्यसनीय आह्वेत,
मराठे-मोगलांचे चहूंकडे संग्राम ३३
तसंच “ हावजी राकसे बारामतीचे मुक्कामी युद्धात मृत्यु पावठे,? त्याबद्दल शाहू व बाजीराव यानीं इनामे दिल्याचे ठेसय आढळतात.
बादशाही सनदांच्या आधारावर मुळूस्ब सोडविण्याचा मराठ्यांचा उद्योग आणि तो न सोडण्याचा मोगल अधिकाऱ्याचा हट्ट हा झगडा केक वर्षे चालला, ही गोष्ट तत्कालीन कागदांत व्यक्त होते. त्यांचे सवे लहान मोठे तपशील येथे सागण्यास अवकाश नाही. तुरुकताजखान, करीमबेग, ऐवजखान अद्य अनेकांशी मराठ्यांचे झगडे केक वर्ष वारंवार झाळेळे आढळतात. पुणें प्रांताप्रमाणेच मिरजकडीळ भागांतही मराठ्यांना मोगलांनी सडकून विरोध केला. तिकडे देदराबादचा कारभारी मुबारीजखान हा जहांबाज ग्रहस्थ मराठ्यांचा पाय कोठेंच शिरकृं देइना. तिकडील प्रदेश सोडविण्यासाठी शाटून श्रीपतराव प्रातिनिथीस स, १७२० च्या दसर््यास (३० सेप्टे.) रवाना केळे. प्रतिनिधीची ही स्वारी स. १५७२९ च्या बरसातीपर्यंत चालली, तिला बंकापुरची स्वारी असे नांब आहे. य़ा स्वारीत कुंदगोळजवळ युद्ध होऊन मराठ्यांकडील सुभानराव पाटणकर मृत्यु पावला, त्याँबद्दल त्याचे नातलगांस प्रातानिथ्रीने इनामे दिलटी.॥. “ नावजी सावंत पंचसाहखी हे भिळवडीस मोगळांचा वेढा पडला असता स्वामिकायावरी ठार झाले म्हणून त्यांचे पुत्रास पंचसाहखी करार केला ?) असा लेख ता. २९ डिसे., १७२० चा आहे. यांचा अथ भिलवडी काब्रीज करण्यासाठी मोगलांनी शिकस्त केली, पण मराठ्यांनी ठाणें हातचे जाऊ दिळे नाही असा होतो. यावरून मराटे- मोगलांचे संग्राम चहुंकडे कसे चालले होते याची अटकळ होते.
४ निजामाची $ भेट ( ता. ४.१.१७२१ ).--बाळाजी विश्रनाथाचा मृत्यु, बाळापुर येथे निजामास मिळालेला विजय व सय्यद बंधूंचा पाडाव या तीन प्रचंड बनावांचे परिणाम मराठ्यांच्या राजकारणास साधक बाधक कसे झाले हें. अजमावणे विदोष बोधप्रद आहे. बाळाजीची कतेबगारी निजाम चांगली ओळखून होता. तो मरून त्याचा तरुण पुत्र कारभारावर आलेला पाहून निजामाला वाटलें हा काय बच्चा आहे, त्याच्या अंगीं पराक्रम व धोरण तें काय असणार ? अद्या भावनेंत मराठ्यांना आपण सहज आळा घालू अशी उमेद निजामाने धरिली. याचे उलट पुरदरे वगेरे जे केलेले पुरुष होते, त्यांनीं
। इ. सं. पे. द. पृ. १७ ले. २४,
& निजाम उल्मुल्क असं नांव लिहिलें पाहिजे. सोईसाठी ऱ्हस्व शब्द वापरला आंहे.
बाजी० ३
रा च ह यत) च्यकळळ डकवा हाकत टनककनल्यात हय व्हलटनी
३४ पहिला भअदाज बाजीरावास पुढें करून मराठी राष्ट्राची चढाई कायम ठेवण्याचा निश्चय केला. सय्यदाचा पाडाव झाल्यानें मराठ्यांचा धीर न खचचतां उलट त्या परिस्थतीचा उपयोग स्वकायार्थ कसा करून घेतां येईल तें पुढील उद्गारांत सुचविलेले आढळतें. मराठ्यांचा वकील मल्हार दादाजी बर्वे दिछीहून ता. १५ ऑक्टोअर, स. १७२० रोजीं अंबाजी पुरंद्ञ्यास लिहितो, ““ हसनअलीखान यास महंमद अमीनखानानें मारिले, हें सविस्तर पंतांचे पत्री लिहिलें आहे, त्यावरून कळेल. हा जिल्हा आपला आहे, दुसर्याकडे यश न जाय ऐखसें कीजे. 1 म्हणजे दिछींत मराठ्यांचे वचेस्व स्थापण्याचा हा समय आहे अशी सूचना हा वकील करतो हे लक्षांत ठेवण्याजोगें आहे. निजामाची भावना मात्र अगदी याचे उलट होती. त्याचा चुलतभाऊ अमीनखान बजिरीवर आला आणि उभयतांनी एकमेकांस पाठबळ देऊन मराठ्यांचे बळ मोडावें असें ठराविलें.
मोगल अंमलदार मुबारीजखान हैदराबादेस होता त्यानें निजामास कळविलें, : तुम्ही लगोळाग कर्नाटकांत या, इकडे मराठ्यांचा जोर वाढत आहे,, त्यांस तुम्ही आम्ही एकदम आळा घालूं. ) निजामाला ही गोष्ट पटून त्यानें दक्षिणेकडे कूच करून मराठ्यांवर शास्त्र धरळें. प्रथम त्यानें चंद्रसेनामाफत कोल्हापुरकर संभाजीस आश्वासन देऊन शाहूविरुद्ध उठविळें आणि मग शाहूला कळविलें, : सय्यदांचे वेळचे करार पूर्ण करण्यास आम्हीं तयार आहो, परंतु संभाजीची तशीच मागणी आमचेकडे आली असून, त्यांचा तुमचा ब्रेबनाव दिसतो, तेव्हां आम्हीं मराठी राज्याचे मालक कोणास समजावें ! तुम्ही आपला आपसांतला कलह मिटवा, म्हणजे जो मालक कायम होईल त्यास आम्ही हक्कांचा वसूल देऊ.
असे हे नवीन लफडे निजामानें उतपन्न केलें. यापूर्वीच शाहूच्या आज्ञेने आनंदराव सुमंत व त्याचा पुत्र माहिपतराव औरंगाबादेस निजामाशी बोलणें करून चोथाई वसूल करण्यासाठीं प्रांतांत आपले अंमलदार पाठवीत होते, त्यांस आतां निजामाने हरकत घेतली. त्याबरोबर शाहूने दिळीीस आपल्या वकिलामार्फत बादशहाकडे शिष्टाई करून आपणास चोथाईंचा अंमल द्याबा असे हुकूम निजामास आणविले, आणि सुलतानजी निंबाळकर सरलष्कर यास गोदावरीच्या प्रदेशांतून हक्क वसूल करण्यासाठीं ताबडतोब फोजेनिशी रवाना
स्कल लपा >
1 पे. द. ३०२४
“मोठीं पर्दे कशास ध्यावी ? ३५
केलें. ५ खुद्द औरंगाबाद प्रांतावरच सरलष्कर चाळून गेला, तेव्हां निजामाने पुरणे प्रांतांताल मोगल अधिकार््यांस जोरानें चिथवून शाहूविरुद्ध लष्करी चढाई सुरू केली; आणि चंद्रसेन जाधव, रावरंभा, मुहकमसिंग वगेरे सरदारांस सरलष्करावर खाना केलें. ता. १५ डिसेंबर, स, १७२० रोजीं गोदावरीचे कांठीं निकराची लढाई होऊन हैबतराव निंबाळकरानें चंद्रसेन व मुहकमसिंग यांचा खरपूस समाचार घेतला. ' शर्थची लढाई झाली. धारराव प्रभु कळंबेकर यांनीं शिपाईंगिरी बहुत केली, कामास आले. ' शाहूनें धाररावाची सरदारी बंधु आपाराव यास दिली.
निजामाच्या भानगडी कशा मिटवायच्या याचा विचार करण्यासाठीं स. १७२० च्या दसऱ्याआंतबाहेर बाजीरावानें छत्रपतींची भेट सातारा येथें घेतली. त्या वेळीं महाराजांपुढे त्याने मांडळेळे विचार पुढील पराक्रमास साजेसेच आहित. स्वसामर्थ्यांनें शहात्रस वठणीस आणल्याशिवाय राज्य चालणार नाही हा भाग त्यांत व्यक्त होतो. बाजीराव बोलला, ' पूर्वी वडिलीं मोठीं कार्ये केली, तशी न करावीं तरी मोठीं पदें कशास घ्यावीं ! आम्हांस हुकूम करा, फोज खजिना सर्व स्वामिचरणांचे प्रतापे करून सिद्ध करितो, राज्य साधतों, किलीजखानाचा शह राखून हिंदुस्थानची मसलत करितो. हिंदुस्थानचे राजे- रजवाड्यांचीं राजकारणे वडिलांनी सिद्ध केली आहेत, त्यांचा उद्देश पुरा करणें जरूर आहे. ' महाराजांनीं या विचारास संमति दिली.
लष्करी जोरानें आपले हक्क पैद करणें ही पद्धत बाजीरावाची, तर समक्ष भेट व बोलाचाली यांनीं राजकारण खेळवणें ही पद्धत शाहूची, या दोहोंचा परिपाक म्हणजेच बाजीरावाचा कारभार होय. स. १७२० च्या ऑक्टोबर- नोव्हेंबरांत शाहू व बाजीराव यांनीं भेटून पुष्कळ वाटाघाट केली, त्यांत शेवटी ठरलें, की बाजीरावाने स्वतः: निजामाची भेट घेऊन तडजोडीने तंटे मिटवावे. आनंदराव सुमंत निजामाजवळ शिष्टाई करीत होता, त्याजकडून निकाल लागेना, म्हणून शाहूने मुद्दाम भाजीराधान निजामाची भेट घेण्याची आज्ञा केली. निजाम औरंगाबादेकडे होता, त्यास भेटीची खबर देऊन मुक्ररता करण्यांत आली. दिपबाळीनंतर बाजीराव साताऱ्याहून निघाला, पिलाजी जाधव, खंडेराव दाभाडे, कान्होजी व फत्तेसिंग भोसले वगैरे फोजबंद सरदार शाहूने
बु पे. द. १२. ४, ११:
पहिला भदाज
३द
बाजीरावाबरोबर पाठविले, शिवाय सुमंत, नारो राम मंत्री, पुरंदरे वगेरे मुत्सद्दी बोळणें करण्यासाठी बरोबर होतेच.
“£ बादशाही सनदांचा अंमल तुम्ही करतां की नाही, करीत असाल तर प्रथम आपले अमलदार काहून स्वराज्याचा तमाम मुळूस्व सोडून यया, आणि त्याबाहेरच्या प्रदेशांतून दाक्षिणच्या सहा सुभ्यातीळ चौथाईचा वसूल बिनतक्रार पोचवीत जा, म्हणजे तुमचा आमचा कलह कांही न राहतां उभयतांची गोडी टिकेल, ? अद्या आदायाचें बोलणें निजामाशी करून त्याशी कायमचा सठळूख घडवून आणावा अशी ही शाहूची योजना होती.
निजाम-बाजीरावाची ही भेट ता. ४ जानेवारी, स. १७२१ रोजीं चाळीस- गांवचे पूर्वेस चिखलठाण येथ झाळी. भेट झाली, उत्तम झालें, ईश्वरे ठुम्हांस यशा दिलें. याउपरी नबाबाचा निरोप घरेऊन ळवकर येणें, ' अर्से' मातुश्रीने बाजीरावाचे अभिनंदन केळे. शाहूनेंदरी संतोप व्यक्त केला. !|' भेट आठचार दिवस चाली असावी. सामान्य शिष्टाचार सर्व भरपूर झाळे, पण तात्त्विक लभ्यांशा मात्र मराठ्यास कांहीं एक झाला नाहीं. आम्ही होऊन कुरापत काढीत नाहीं, सोम्योपचारानी कलह मिटावण्यास सिद्ध आहों, एवढच निमित्त बाजीरावाने आपल्यावरचें वारळे आणि इतउत्तर स्वसामर्थ्यांवर मिस्त ठेवण्याचा निश्चय केला. प्रत्यक्ष भेटीने पुढील उद्योगाचा निकाल लागेल अशी अपेक्षा होती ती फोल ठरली.
निजाम-माजीरावाच्या प्रत्यक्ष भेटी केव्हां कशा झाल्या हें समजणें कौतुकास्पद आहे. साखरखेडलें, पालखेड, भोपाळ अशा संग्रामांनतर तहाच्या वाटाघाटीसाठी घडलेल्या भेटी सोडल्या तर आणखी निदान चार तरी त्यांच्या महत्त्वाच्या भेटी आढळतात, (१) चिखलठाणची ता.४ जानेवारी, स. १७२१ ची, (२) माळव्यांत बदकद्ा ( बोलाशा ) येथील ता. १३ फेब्रुवारी, स. १७२३ ची, (३) नालठछा येथें ता. १८ मे, १७२४ ची आणि (४) रोेहे-रामेश्वर्ची मांजरा नदीकांठीं, ता. २७ डिसेंबर, स. १७३२ ची. पेकी शेवटची अनेक कारणांनी स्मरणीय बनली, तिचें वर्णन यथास्थलीं येईल. मात्र वरच्या पहिल्या तीन भेटी अगदींच मामुली स्वरूपाच्या झाल्या, त्यांत निश्चित ठराव असा कांहीं झाला नाहीं. उघडच आहे, बाजीरावास जे हर्वे होतें तें देण्याची निजामाची
| पे. द. १०. ५, ६, ११.
मुबारीजखानान्वा परिचय ३७
ऱ्या व्न््ज्य्ञ्यी
इच्छा नव्हती. बराजीरावही हा प्रकार पूण ओळखून स्वसामथ्यांवर भिस्त ठेवून बागत होता. पण भेटी झाल्या त्या शाहूमहाराजांच्या आग्रहावरून झाल्या. शाहूला युद्धप्रसग नको होते आणि निजाम तोंडच्या पोकळ गप्पा पुष्कळ सांगे, त्याजवर अवलंबून सुमंताचे मार्फत बोलणें करून त्याने भेटीचा योग जुळविला, तो मुद्दाम झिडकारणें बाजीरावाला इष्ट वाटलें नाहीं. म्हणून भेट झाल्यावरही त्यानें आपले मुठळूस्वागेरीचे कार्यक्रम सारखे चालूच ठेविले निजाम व मुञजार्रीजखान दक्षिणेस धारवाड, सावनूर बिदनूरकडे अमल बसवीत गेळे. ' त्यास स्वामीच्या ( बाजीरावाच्या ) प्रतापाचें भय विशेष आहे ?५| असें वकील कृष्णाजी आनंदराव सुमंत लिहितो. इकडे पुरणे प्रांतांत करीमबरेग व तुरुकताजखान सारखा उच्छेद देत होते, त्यांचा प्रतिकार बाजीराव करीत होता.1. आतां पुढे मुबारीजखानाचा संत्रंथ मराठ्यांशी येतो, त्याचा परिचय करून दिला पाहिजे
१ दक लात लम ज्य जड
५ मुबारीजखान.--याचें पहिलें नांव अमानतखान. हा पूर्बी गुजरातच्या कारभारावर होता. स. १७१२ त जहांदरराहानें त्यास गुजरातेंतून बदळून माळव्याचे सुभेगिरीवर नेमिले. त्या प्रांती बहादुरी केल्यावरून जहांदरशहानें त्यास शहामतस्त्रान किताब दिला. तदनंतर फरुखसेयर बादशहानें त्यास मुबारीजखान असा आणख्वी किताब देऊन दैदराब्राद येथे नाझीम नेमिले. याच कारभारावर त्याची कैक वर्षे गेलीं आणि मराख्यांशीं त्याचे व्यवहार घडले, त्यांत भागानगरकर मोगल असें त्याचें नाव मराठी कागदांत येतें. हेदराबादच्या कारभारावर दहा वर्ष असतां त्यानें बंडखोरांचा नाश करून दक्षिणेस कनीटकपावेतो मोगलांचा अंमल सुरळीत बसाविला. स. १७२१ त निजामाजरोबर त्यानें कर्नाटकांत स्वारी करून तिकडचा बंदोनस्त केला. पुढ निजाम दिलीस वजिरीवर गेला, त्या वेळीं मुबारीजखानास त्यानें आपला दुय्यम म्हणून दक्षिणेंत ठेविलें. मिळून हीं सर्वे नांवें एकाच इसमाचीं आहेत हें अभ्या- सकांनी लक्षांत ठेविळें पाहिजे. कंबरजखान म्हणून आणखी एक नांव मराठी कागदांत येतें, तें ' मुबारीज ' राब्दाचें मोडी लिपींतील चुकीचे वाचन होय. $
थब पे. द. १०.८,१३,१२. 1 पे. द. ३०.३१०, ३२४, $& माळवा-इन-डॅन्झिशन पू० ९९ व ११८ पहा.
१७१९ फेब्रु० २८ माऱये १७ जून सेप्टें७ १७
5 स्ट
१७२० मे टॅ 9? श्र जून ९ 9 २७ जुळे २० ऑगस्ट १० ऑक्टो० ८ नोव्हें? १४
१७२० नोव्हें १३
१9 डिसे १५ १७२१ जाने ४
१? पेलु०
१? फेब्रु? ऑक्टो० २१ १७२२ जाने? २१८
फेब्रु १३
<
बादशाही अहवालळ
कालसूची
फरुखसेयर पदच्युत.
निजामाचे दिछीहून दक्षिणेत प्रयाण. रफीउद्दराजत मृ.
रफीउदोळा मृ.
महंमदराहा तरूतनशीन, अजितसिंगाची गुजरात- वर नेमणूक.
निजामाचे नमदा-उत्तरण,
निजाम अशीरगड घेऊन बऱ्हाणपुरावर, खांडव्याची लढाई, दिलावरअली मृ.
निजाम परत बऱ्हाणपुरास.
निजामाची छावणी शोवगांवावर,
बाळापुरची लढाई, आलमअली मृ.
शंकराजी मल्हार जखमी व मू.
सय्यद हुसेन अलीचा खून जयपुरजवळ.
सय्यद अन्दुछा केंद, पश्चात् खून ११ ऑक्टो ० स. १७२२,
रतनचंदचा वध
महंमद अमीनखान वजीर ( ज. स. १६६० ) चंद्रसेन व मुदकमसिंग यांचा गोदातीरीं पराभव. निजाम-बाजीराव भेट, चिखलठाण.
वजीर अमीनखान मू०, निजामास पाचारण. निजाम व मुबारीजखान कनोटकांत.
निजामाचें प्रयाण उत्तरेंत बऱ्हाणपुराहून.
निजाम दिलास दाखल.
निजाम-बादराहाची भेट, वजिरी.
-1./ मे ऑगस्ट ३० ऑक्टो ० २ १”, 9 ट 9) 9) 4. 9) डिसे० '५ १७२३ जाने० 5 पेव्रव० १३ » मे १५ 99 जुले 1. 393 जुळ ९८
,) डिसेंबर ७ १७२४जाने० २७
/) पेव्रु८ २४ १) 0) रझ 5» माचे २७ ११ ग र टॅ 9) जून ९ 99 ७. रि जुळे २७ 99 9)? रे९ सेपटें० ३ 99 9») रै७ १७२५ जाने०
१७२५ जून २९ १७२५ जून २०
बादक्षााही अहवाल
हेटरकुलीस्वान गुजरातवर दाखल.
गिरिधरवहादर नेमणूक माळ्यावर.
निजामाचे माळवञ्याकडे प्रयाण,
बाजीरावाचे उत्तरेच्या स्वारीस प्रयाण, हेदरकुलीस्वान गुजरातेंतून परत. याजीराव-णेवजखान भेट, खानदेदांत,
निजाम माळय़ात दाखल.
निजाम-जआाजीराव भेट, ब्रदकशा.
निजाम माळ्यातून परत दिलीस निघाला; अजीमुछ्ाची माळव्यावर नेमणूक,
निजाम दिलीत; बादशहाशी भेट.
चेट्रसेन-संताजी पांढरे ७०, संताजी मृ.
निजामाने बाजरी पुत्रास देऊन दक्षिणेकडे प्रयाण केळे बाजीराव साताऱ्याहून स्वारीस माळव्यात; मुघारीजखाना-ची शाहूवर चढाइ.
निजामाचे आगऱ्याहून प्रयाण.
शाहूची सरदारांस बोलावणी.
सुमंतास शाहूने ऐवजखानाचे भेटीस पाठविले. बाजीराब-निजाम भेट, नाळछा.
गिरिधर वहाहूर सुभेदार उज्ननीस दाखल, निजामानें ओरगाबाद घेतलें.
कमरुद्दीनाची वजिरीवर नेमणूक.
सरदारांस तटस्थ राहण्याची शाहूची आज्ञा, ओरंगाबादेहून निजामाची चाल मुबारीजखानावर. फत्तेखेड्यांची लढाई, मुब्रारीजखान मृ०, निजाम- शाहीचें स्वातंत्र्य.
निजाम हेदराबादेस दाखल.
गिरिधर बहादूर उज्ननीस सुभा
निजामाची दक्षिणेवर नेमणूक बादशहाकडून. बाजीरावास वादशाडी फर्मानें.
२ बादशाही अहवाल
१ सयग्रदांची पीछेहाट २ खांडव्याची लढाहे ३ बाळापुरची लढाहे ४ सय्य्रदांची समाप्ति ५ रतनचंद, हिंदूचा पुरस्कार ६ निजामाची वजिरी ७ निजामाचा देवादय ८ साखरखेडल्य़ाचे फत्तेखेर्डा
१ सय्पदांची पीछेहाट.--दिली राजथानीनऱ्या घडामोडींचे व्यवधान ठेवल्याशिवाय बाजीरावाच्या उद्योगाचे रहस्य कळणार नाही. त्यासाठी पूर्वाच्या भागांत वर्णिलेली सय्यदांची कारस्थाने लक्षांत आणावी लागतात. ता, २८ फेब्रुवारी, स. १७१९ रोजी फरग्वसेयर पदच्युत होऊन नंतर दोन महिन्यांनी मारळा गेला, त्या अवधींत दिल्लीच्या दरारांत पुष्कळ धामधूम चालली. सय्यदांनी स, १७१९ च्या फेब्रुवारींत तख्तावर बसविलेला शहाजादा रफीउद- राजत क्षयरोगानें लगेच जून महिन्यांत मरण पावला, तेव्हां त्यांनी त्यांचा वडीळ भाऊ रफीउद्दोळा याची बादशाहीवर स्थापना केली. हा दुसरा बादशाह देस्रील आजारी पट्टन ता. १७ सेप्टेंबर रोजी मरण पावला आणि बहादुर- शाहचा पुत्र खाजिस्ता अख्तार याचा मुलगा रोदन अगस्तार म्हणून होता त्यास सय्यदांनी सिंहासनावर बसवून त्याचे नांब महमददाहा असे ठेविल, ( ता. २८ सेप्टेंवर, १७१९ ). या वेळीं राजपूत राजांना खुप करणे सय्यदांस जरूर वाटल्यावरून त्यांनी अजित्सिंगास अजमीर व गुजरात या सुभ्यांवर नेमिले. जयसिंगासही त्यांनीं पुषकळ नवीन मुलूस्त्र दिला. आपल्या राज्याची व्राद्धि करण्याला त्या दोघांना ही संधि चांगळी आली.
स, १७१५ त निजाम उल्मुल्क दाक्षिणचा कारभार सोडून उत्तरेंत गेला, तो वरील राज्यक्रांतीच्या समयीं दिछींत होता. त्याचें व सय्यदांचें रहस्य नव्हतेच. त्याला कारभारांत प्रमुखपण पाहिजे होतें तें सय्यदांनीं दिलें नाही, त्याला दक्षिणचा कारभार हवा होता, तोही सय्यद त्याळा देईनात. त्यांनीं ब्रिह्ार प्रांतावर त्याची नेमणक केळी. पण तिकडे तो गेला नाहीं पढें त्याची नेमणक
४२ | बाददपद्हदी हवाल
2... रक अक फप्टाणणणाणाणणप?"0??२पे२2?0???20ी”0े?णा00?ण?0?पी?000ी0णणा 7कयकनयाजकययाकाक
माळव्याचे सुभ्यावर होऊन, ता. १५ मार्च, १७१९ रोजीं तो उञजननला निघून गेला, त्या वेळीं आपणास माळव्यांतून तरी पुनः बदळूं नये अर्से वचन त्यानें सय्यदांपासून घेतले. कोठें तरो कायमपणा त्याच्या भावी उददेशास जरूर होता. माळव्यांत गेल्यावर स. १७१९ चा पावसाळा संपतांच, त्यानें पुष्कळशी फौज ठेवून युद्धाची तयारी चालाविली. याचें कारण हुसेन सय्यदानें त्यास विचारले, तेव्हां निजामाने उत्तर कळाविलळें कां, मराठ्यांनी माळव्यांत ठाणें दिलें असून त्यांस हुसकुन देण्यासाठी फौजेची अत्यंत जरूर आहे. परंतु ही गोष्ट हुसेन सय्यदास पटली नाही, त्याने दिलावरअली नांवाच्या आपल्या सरदारास निजामाचे हालचालीवर लक्ष ठेवण्यास पाठविलें; आणि निजामास माळगब्याच्या कारभारावरून काहून परत दिल्लीस बोलाविले. स. १७१८ त हसेनअली दिछीस गेला तेव्हां त्यानें आपली भायका मंडळी ओरंगाबादेसच ठेविली होती, ती परत आणण्यास आपण जात आहो असा बहाणा करण्याची दिलावरअलीस ताकीद होती. निजामाचा चुलत भाऊ अमीनखान आगऱ्याचे सुभ्यावर होता, त्यानेही निजामास लिहिलें कीं, ' सय्यद आपच्या दोघांच्या नाशावर आहेत. बादशहा सुद्धां त्यांचे जाबास कंटाळला आहे, त्यांचा प्रातेकारे आपण जरूर केला पाहिजे. ' याबरोबरच खुद्द बादशहा व त्याची आई यांची पत्रें निजामास आली, कीं “ कसेही करून आम्हास या सय्यदांचे जाचांतून सोडवावे. ”? निजामास आपण असा मोकळा सोडला ही चूक केली असें पुढें सय्यदांस वाटलें, इकडे दाक्षिणचा सुभेदार आलमअली ओरंगाबादेस होता, त्यास हुसेन- अलीनें चांगल्या बंदोबस्ताने राहण्यास लिहिलें, दिलावरअली व आलमअली या दोघांनीं दोहींकडून चाळून येऊन मध्ये निजामाचा संहार करण्याचा बेत ठरविला, येणेंप्रमाणें सय्यदांचा व निजामाचा सामना जुंपला, या दोन पक्षांतून जो निभावेल, त्याच्या हातांत पुढील कारभार जाणार हें उघड होतें. सय्यदांच्या हातांत सत्ता व बजन होतें; परंतु धूतेता व धोरण या बाबतींत ते कमी पडले. अब्दुल विलासी व थंड स्वभावाचा होता. हुसेनच्या अंगीं शौर्य व तडफ हे गुण होते; परंतु तो उतावळा व उद्दाम वृत्तीचा असल्यानें दूरवर विचार करून मनांतील भाव प्रगट न करतां धूर्ततेनें वागण्याचें कसब त्यास नव्हतें. निजामाची शक्ति कमी होती; परंतु खोल विचार, धूर्तता, मनाचा थांग लागूं न देण्याचा स्वभाव व प्रसंग पाहून वागण्याचें सामर्थ्य त्यास चांगलें होतें. या स्वभावानुसार पुढें परिणाम घडून आले.
घाबरेपणा दाखविल्यानं काम बिघडेल? 3-|
निजामाने माळव्यांत आपला दरबार भरवून सर्व मंडळीचा सल्ला घेतला सय्यदांशीं उघड विरोध करावयाचा नाहीं, हुकूम येतील ते सन्मानपूर्वक शिरसावंद्य करावयाचे, परंतु प्रसंग पडल्यास लढण्याची तयारी जय्यत ठेवावयाची, असा आपला वतेनक्रम त्यानें सर्वाच्या विचारे ठरविला. दक्षिणेत जावें लागल्यास अशीरगड किला ताबडतोब आपल्यास मिळावा अश्ी तजवीज आंतून किलछेदारास वदा करून त्यानें केली. प्रस्तुत त्यास सय्यदांचा हुकूम आल्याप्रमाणे माळव्याचा कारभार सोडून दिछीकडे निघून जाण्याचा बहाणा त्याने केला, दोन तीन मुक्काम तो गेलाही. दोराह येथे पोचतांच एकदम परत दक्षिणेंत जाण्याचा हुकूम त्यानें -गापल्या लोकांस सोडिला. ता. ८ मे, १७२० रोजीं त्यानें अकबरपुरच्या उतारावर नमदा नदी ओलांडिली. ही बातमी दिलीस कळतांच हुसेन अलीने निजामाचा हा बंडावा मोडण्यासाठी आपण एकदम त्याजवर चाळून जावें असें योजिलें. त्यास अबदुला व खान डोरान यांनीं विरोध केला. ते म्हणाले, * निजामाचा समाचार घेण्यास दिलावरअली व आलम- अली पुरे आहेत. उगाच घाई धरून आपण येथें घाबरेपणा दाखविल्याने काम बिघडेल. ' असा विचार करून सय्यदांनी दिलावरअलीस निजामाचे पाठीवर ताबडतोब जाण्याचा हुकूम सोडेला, आणि राव भीमर्सिंग हाडा; गजसिंग नरवरकर वगेरे कित्येक सरदारांस दिलावरचे मदतीस पाठविले. आलम अलीसही दक्षिणेतून निजामावर चाळून येण्याची आज्ञा त्यानें केली. उद्देश असा, कीं दिलावरनें उत्तरेतून व आलमअलीनें दक्षिणेतून एकदम निजामावर दोहोंकडून चाळून येऊन मध्यें कात्रींत पकडल्याप्रमाणें त्याचा फन्ना पाडावा.
बऱहाणपूरच्या नजीकच अशीरगड किल्ला नमंदेच्या दक्षिणेस सुमारें ४५ मैलांवर आहे. दक्षिणच्या प्रवेशाचें ते द्रार्च म्हटलें तरी चालेल. गुप्त हेरांच्या मार्फत पैसे चारून निजामानें आपला मुलगा गाझीउद्दीन फिरूझजंग यास पाठवून त्याजकडून ता, २० मे, १७२० रोजीं किल्ला हस्तगत केला आणि किल़ेदारास केद केले. लगेच मागून वीजागड-खरगोण मार्गाने स्वतः निजामही अशीरगडावर आला आणि तेथें आपले दोन मुलगे बंदोबस्तास ठेवून आपण तापीच्या उत्तर किनाऱ्यावर बऱ्हाणपुरास लालबागेंत येऊन उतरला. बऱ्हाडचा हुझार अंमलदार ऐवजखान म्हणून होता तो आपल्या फोजेसहृ येऊन निजामास मिळाला.
“णी ९१ क ककी पलटी व -३---
४४ बादशाही अहवाल या '- '.. दी बातमी आळमअलीस पोचतांच लाने अन्वरखान व रावरंभा निंबाळकर या दोन सरदारांस ॥२शगपृग्वर पाठविलें. ते तेथें पोंचतांच निजामाने त्यांस पकडून केद केळे. सय्यदांचा धाकटा भाऊ सैफुदहदीन अलीखान म्हणून दिळीच्या सुभ्यावर मुरादाबाद येथे होता, त्यांची आई याच वेळी ओरंगा- बादेहून मुरादावादेस जात असता बऱ्हाणपुरास निजामाचे हातांत सांपडली, ती निजामास आपले सवे दागदागिने देऊन सुखरूप सोडण्याची विनवणी करूं लागली. त्यावरून निजामाने तिच्या संपत्तीस हात न लावितां उलट तिला बंदोबस्ताने पुढे रवाना केळे. राजकारणांत अश्या उदार धोरणाचा मोठा उपयोग होत असतो.
२ खांडव्याची लढाई ( १९ जून, १७२० ).--आलमअली केवळ बीस वर्षांचा तरुण व तडफदार ग्रहस्थ होता. त्यास हुसेन अलीकड्टून खबर येतांच त्यानें निजामावर चाळून जाण्याची तयारी चालविली; मराठे सरदारांस आपच्या मदतीस घेतळें आणि दिलावरअली उत्तरेकडून येतांच आपण औरंगाबादेहून पुढें चाळून जावयाचा ब्रेत ठरविला. त्याजपाशी एकंदर तीस हजार फोज असून तींत पंधरा सोळा हजार मराठे होते. ता. ७ जून, स. १७२० रोजी आलमअलीनें औरंगाबादेहून उत्तरेकडे कूच केळे. तिकडून दिलावर- अलीदेग्त्रील हंडिया येथें नमदा उतरून मोठ्या जोराने निजामावर चाळून आला. हें पाहून ता. ६ रोजी निजामानें तापी उतरून दक्षिण कांठावर आपली छावणी दिली; आणि दिलावरअली व आलमअली यांचा मिलाफ होऊ न देतां एक एकास वेगळे गांठण्याचा बेत त्यानें ठरविला, या वेळी बाजीरावास नुकती पेशवाई मिळाली होती हें लक्षांत ठेविलें पाहिजे.
दिलावरअली उतावळा व मानी होता. सय्यदांनी ढिलाइंबद्दल त्यास टोंचून लिहिलें तें सहन न होऊन रागारागानेंच तो निजामावर चाठून आला, आणि दारूल्या धुंदोंत त्यानें चीड येण्याजोगे पत्र निजामास लिहिलें. ता. ७ जून रोजी निजाम पुनः तापीच्या उत्तरेकडे त्याजवर चाळून गेला. निजामाबरोबर तोफखाना असून अशीरगडावर त्यानें आपला सवे बंदोबस्त पक्का ठेवला होता. बऱ्हाणपुरच्या उत्तरेस सोळा सतरा कोशांवर रतनपुर गांबवानजीक निजामाने आपला तळ दिला. दिलावरची फोज तेरापासून सतरा हजारपात्रेतां उत्तरेकडून निजामावर चाळून आली, ती चांगली कसलेली होती. निजामाकडेही पुष्कळ अनुभवी सरदार होते. त्यांत केद करून ठेवलेला रावरंभा निंबाळकर यासही
:निजामाशीं गोडीनं रहावे 2
त्यान दिलावरचे फोजेबर पाठविलें. खांडवा व हसेनपुरच्या नजीक पांढरा डोंगर आहे तेथें उभयतांची लढाई झाली, ती खाडव्याची लढाई म्हणून प्रासद्ध आहे. ता १९ जून, १७२० रोजीं दोन प्रहरनंतर मोठें तुंबळ रणकंदन होऊन त्यांत दिलावरअली व त्याचे सव मोठेमोठे सरदार मारळे गेले. मागें सांगितलेले राजपूत राजे भीमसिंग व गजसिंग हेही पडळे आणि निजामास जय मिळाला. खांडव्याची ही लढाई म्हणजे सय्यदाच्या कारभाराचा पहिला बुडता पाय होय. दिलावरअळीचा नाश झाला तरी दक्षिणेकडून आलम अली बऱ्हाणपुरावर चाळून येत होता, त्याजला तोंड देण्यास निजामाने लगोलग आपली फोज रवाना केळी. आलम अळीस दिलावर पडल्याची बातमी कळतांच तो जागच्याजागीं थबकून राहिला, पुढें चाळून गेला नाही.
दिलावरअलीचा पाडाव झाऱ्याची बातमी तारीख ५ जुले रोजी सय्यदांस
छीस कळली. तेव्हां ते गोंधळून गेळे, पुढें काथ करावे हें त्यांस सुचेना हुसेनची बायकामुले औरंगातव्रादेस होती, ती शत्रूच्या हातांत पडतील अशी त्यांस भीति होती. तेवहा वूर्त निजामास चिडवू नये आणि सलोग्या दाखवून त्यास कत्रजात आणावे, असा विचार ठरवून त्यानीं त्यास पत्र लिहिळे की, “ दिलावरअलीनें आमच्या हुकुमाबोहर वतन केळे; त्यास फक्त कबिळे घेऊन येण्याची ताकीद होती. त्याने बंडखोरपणा केल्य, त्याचे प्रायाश्वित्त त्यास मिळालें. असे पत्र निजामास लिहून शिवाय बादराहाकड्नही एक लांबलचक फमान सय्यदाना निजामास लिहविलें, आणि त्याची समजूत करण्याकरितां दक्षिणच्या सुभ्यावर निजामाची नेमणूक केऱ्याचा हुकूम पाठविला. तसेंच आळमअलीस सय्यदांनी लिहिलें की, ' तूर्त तुम्ही पडते ध्यावे आणि निजामाशी गोडीने वागून राहावें. असा हा भलताच प्रकार घावरेपणारने सय्यदांनीं अवलंबिला, तेणकरून निजामाच्या पक्षास अनायासे जोर आला. आलमअली बंडखोर ठरला.
सय्यदांच्या मनाची सारखी तारांबळ उडाली. त्यांस पुढें काय करावे हें समजेना. दक्षिणेंत निजामावर स्वारी करावी, तर मागे दिछीत काय प्रकार होईल त्याचा नेम नाही; न जावें तर तिकडे निजाम बलवान होतो; अश्या विवंचनेंत बराच काळ गेला. घटकेंत बादशहास बरोबर घेऊन सर्वांनी निजामावर चाळून जाण्याचा, तर घटकेत एकऱस्या हुसेन अलीनेंच जाण्याचा, असे अनेक बेत झाले. निजामाचा चुलतबंधु महंमद अमीनखान याचे दिछीत बादराहाजवळ वजन असून त्याचें अंतस्थ सूत निजामाकडे असल्यामुळें सय्यदांस मोठी भीति
४६ बाददाही अहवाल
पडली. येथून पुढें निजामाप्रमाणें अमीनखानानेंही मोठ्या सावधगिरीर्ने वागून
बाहेरून सय्यदांशीं मित्रमाव ठेविला, आणि अंतस्थ रीतीनें त्यांचा पाडाव करण्याचा उद्योग आरंभिला, उत्तरोत्तर अमीनखान व हुसेनभली एकमेकांचा जीव घेण्यास सिद्ध झाले. बाहेरून मात्र ते मित्रमाब दाखवीत.
दक्षिणेंत आलमअलीची मोठी कुचंत्रणा सुरू झाली, माघार घेणें अशक्य होऊन त्यानें निजामाशीं संग्राम करण्याचे ठरवून सुभेगिरी सोडली नाहीं. खांडव्याची लढाई आटोपल्यावर २७ जून रोजी निजाम बऱ्हाणपुरास आला. तेथून त्यानें आळमअलीशीं नरमाइईंच बोलणें सुरू केलें. “ तुम्ही सुभेगिरी आमच्या स्वाधीन करीत नाहीं, तर आतां आम्हांस जगून तरी काय करावयाचें आहे १ आम्ही आतां मक्केस जाऊन राहिलेले आयुष्य इंशचितनांत घालविणार ! ? अशी गप्प उठवून त्यानें लोकांस रजा दिल्याचे हुकुम सोडिले. पण. हा केवळ कपटब्यूह होता, आलमअलीच्या सल्लागारांनी व विशेषतः मराठे सरदारांनी त्यास अशी मसलत दिली कीं, ' तृते समोर लढण्याचा प्रसंग आणूं नये. आपण सर्वानी कांहीं वेळ माघार घेऊन भोगंगानादेवर किवा त्याही अलीकडे अहंमदनगरावर येऊन राहावें ; आणि तेथून मराख्यांच्या फोजांनीं रात्रीदिवस छापे घाळून निजामास हैराण करावें. ? पण असला नामर्दपणा आपण कधी करणार नाही असे बोळून, आलमअलीने एकदम चाळून जाऊन निजामाशी समोर सामना करण्याचा निश्चय केला. निजामाने आलमअलीचा हा उतावळा स्वभाव पुरता ओळखून त्यास चीड येणारी पत्रे लिहून आगांत तेल ओतले; आणि ब्ऱ्हाणपुरावरून आपली छावणी पूर्णच्या उत्तर कांठी आणिली. आलमअलीचा तळही तेथून नजीकच पूर्णेच्या दाक्षिण कांठी ' तलाव हरताळा * येथें पडला. पावसाळा जोराचा व रस्ते चिखलाने दुर्गम झालेले असल्यामुळें दोन्ही दळें नदीच्या दोन बाजूस कांही दिवस आपापल्या जागीं तटस्थ राहिलीं. कोणासही नदीस उतार मिळेना. निजामानें होड्यांचा पूल तयार केला तो पावसाने वाहून गेला. तेव्हां नदीकांठानेच निजाम कांही मुक्काम पूर्वेकडे गेला. दक्षिणची पूर्ण माहिती असलेला ऐवजखान नांवाचा सरदार निजामाकडे होता, त्यानें बाळापुरच्या बाजूस नदीस उतार आहे अशी माहिती आणली, त्याबरोबर तेथे नदी उतरण्याची तजवीज निजामाने केली. कांठावरून आलमअली'ची फोजही निजामावर गोळीबार करीत वर गेली. ता. १५ पासून २० जुलेपावेतों निजामाची सर्व फौज नदी उतरून अलीकडे शेवगांवनजीक
निजाम कायदेशीर सुभेदार त _्जामकायदेशीर सुभेदार. ४७ ४७
छावणी करून राहिली. पावसाची संतत धार चाळू असल्यामुळें लोकांस दाणावेरण बिलकूल मिळेना. नागपुरकर कान्होजी भोसल्यानें निजामाच्या फौजेवर सर्व बाजूंनी छापा घाळून त्यास हैराण केळे. रुपयास दोन दोर आटा मिळेना अशी स्थिति झाली. जनावरांच्या दृष्टीस गवताचें पानही पडेनासें झाळें, अश्या स्थितीत बाळापुरास येऊन निजामाने मुक्काम केला, तेव्हां तेथें त्यास धान्य वगेरे मुबलक मिळालें.
इकडे आलमअलीने आपली तयारी फार चांगली केली. त्याच्याजवळ अनेक मोठमोठे सरदार जमा झाले. वाटेल तसा खर्चे करण्यास कमी करूं नये, अश्ी त्यास सय्यदांचीही सूचना आली. त्याप्रमाणे त्यानें पैसा खर्च करून पुष्कळ लोक जमविले. त्यांत कांही लोक निजामाचे गुप्त हेर असेही होते. आलमअलीस मराठ्यांची चांगली मदत होती. संताजी शिंदे, खंडूजी दाभाडे, शकराजी मल्हार, कान्होजी भोसले ही मंडळी शाहूच्या हुकुमाने १७-१८ हजार फोजेनिशीं आलमअलीच्या मदतीस आली होती.
३ बाळापूरची लढाई (ता. १० ऑगस्ट, स. १७२० १.--उभय दळांच्या अश्या हालचाली चाळू असतां निजामास दक्षिणच्या सुभ्यावर नेमल्याचे फर्मान आले. निजामाने सामोरे जाऊन फमोनाचा मोठा आदर केला, आणि लगेच त्याची नकल आळलमअलीकडे पाठवून, ' तूं आतां कारभार सोडून तो आमचे हवाली कर, तुम्हांस व सय्यदांचे बायकामुलांस सुग्वरूपपणें दिल्लीस जाऊं देतो, ' असें निजामाने आलसअलीस कळविलें. वास्तविक हें फमौन निजामाची बाहेरून समजूत करण्याकरितां धादलीनें पाठविलेले होतें तथापि त्यामुळें आलमअलीच्या फोजत घोटाळा उडाला. हा वेळपावेतों निजाम बंडखोर समजला जात असे, परंतु आतां या फमानामुळें निजाम कायदेशीर सुभेदार होऊन आलमअली बंडखोर ठरला, निजामाने बाददहास व सय्यदांस स्नेहभावाचीं लांबलचक पत्रे लिहिलीं. ' मराठे बळजोर झाल्यामुळें त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आपला हुकूम नसतां एकदम माळवा सोडून दल्षिणेत येणें आम्हांस भाग पडलें. आमच्याकडून बाददराहाची यत्किचित् अवज्ञा होणें दाक्य नाही. आम्हांसही आतां कामाचा कंटाळाच आला आहे. मराठ्यांचा एवढा बंदोबस्त झाला म्हणजे आम्ही निघून मक्केस जाणार !' आतांच गेलों असतो, पण आमची नेमणूक दक्षिणच्या सुभ्यावर झाल्यानें काम सोडून जाणें म्हणजे हु कुमाची अवज्ञा होते. बादशहाचे हुकूम परमेश्वराच्या,
1४८ बादद्याही अहवाल
पेक्षांही आम्हांस ज्याम्त वंद्य आहेत.) असें बादशहास लिहून हुसेन अलीसही त्यानें असेंच गोडीचें पत्र लिहिलें. ' तुमच्या बायकामुलांची मला अत्यंत काळजी आहे. मी औरंगाबादेस पोचतांच, त्यांस लवकरच बंदोबस्तानें तुमच्याकडे रवाना करतो. ? हे नरमाईचें धोरण निजामाच्या फार उपयोगी पडलें.
ता. ९ ऑगस्ट, स. १७२० रोजी बाळापुराहून दोन तीन कोसावर निजामाने लढाइच्या इराद्याने आपली फोज व्यवस्थेने उभी केली. हें पाहून आलम- अलीस्वान हत्तीवर बसून तोफस्वाना पुढे ठेवून ता. १० ऑगस्ट रोजी चाळून आळा. परंतु निजामाने जोराचा दळा केल्यावर आलमअलीचे बरेच सरदार पडळे. त्याला स्वतःला गोळी लागळी आणि त्याचा हत्ती पळून जात असतां पुनः एक बाणाची जग्वम लागून स्वृदू आलमअली मारला गेला. तिजामाच्या सरदाराने आळमअलीचे गीर कापून नेळे. दांकराजी मऱ्हार जखमी होऊन निजामाचे हातात कद् झाला. आलमअलीचे सर्व सामान निजामास सापडले; आणि त्याचें पुष्कळसे सरदारही आपापल्या जमावासह निजामास जाऊन मिळाले. हेदरावादचा कारभारी मुव्रारीजग्वान व त्याचा भाऊ दिलावरखान दै सय्यदांच्या पक्षाचे होते. पण आळमअलळी मेलेला पाहून तेदी निजामास मिळाले; त्याचप्रमाण सय्यदांकडीळ दुसरा एक प्रमुस्य सरदार तुरुकताजखान निजामास सामील झाला. ऐवझखान व निजामाचा पुत्र गाझीउहीन यानीं वरील लढाईत कसून मेहनत केली, लढाईत मराठ्यांचे एकंदर ६३४ लोक पडले, तरी त्यांनी हिय्या करून थेट निजामाच्या मुक्कामापर्यत चाल करून पुण्कळसा खजिना ल॒टून आणिला. मराठ्यांची फार मोठी फौज या वेळी आलमअलीचे मदतीस आली होती, परंतु तिला मागे ठेवून तो स्वतःच पुढें घाईघाईने चाळून गेला तो मारला गेला नसता तर मराठ्यांनीं निजामाचा चांगलाच समार्चार घेतला असता, हा संग्राम म्हणजे सय्यदांच्या विनाशाचा प्रारंभ होय.
४ सय्यदांची समाप्ति.--बाळापुरच्या लढाईची बातमी ता. २६ ऑगस्ट रोजीं सय्यदांस आग्रा येथे कळली, तेणेंकरून ते अल्ंत कष्टी झाले. निजामाचा चुलतभाऊ महमद अमीनखान बादराहाजवळ होता, त्यास कारभारांतून काढण्याऱचा त्यांचा विचार चालला होता, परंतु वरील अरिष्टानें
२७. न वी अनऱ्ट
1 आ एपाठ, 1.८ 1९18915.
सय्यरदांची कारळी दे संपली ४५९
खचून जाऊन त्यांनी त्याच्याशीं नरमाई धारण केली. पण तोही कपट-वर्तन करून आंतून सय्यदांचे नाशास प्रवृत्त झाला. बादशाह व सय्यद हुसेनअली यांनी निजामाचे पारिपत्य करण्यासाठी दाक्षिणेंत जावे, आणि सय्यद अबदुल्ञानें दिल्लीस जाऊन तेथील बंदोबस्त ठेवावा, असा बेत आग्रा येथे ठरला. सय्यदबंधूंची ही फाटाफूटच त्यांच्या नाशास कारण झाली.
अजमीरच्या रस्त्याने राजपूत राजांची मदत मिळवीत दक्षिणेत जाण्याचा बेत ठरवून बाददाहाची स्वारी ता. ११ सेप्टेंबर रोजी आग्र्याहून निघाली. पुढें सागितळेला राजा रतनचंद स्वारीबरोबर होता. शिवाय महंमद अमीनखान, हैदरकुलीखान व सादतखान हे तान प्रमुख सरदार बरोबर असून, त्यांचे हुसेन सय्यदास मारून टाकण्याचे अंतस्थ ब्रेत चाळू होते. ता. ८ ऑक्टोबर, १७२० रोजीं जयपुरच्या पूर्वेस ६० मैलांवर ' तोडामीम ? यथे बादराह्वाचा मुकाम झाला असतां हुसेन अलीचा खून झाला. तें काम वर सांगितलेल्या तीन सरदारांनी सिद्धीस नेले. लगेच बादराहानें दरभार भरवून बक्षिसे वांटलीं, आणि वरील तिघांस मोठमोठ्या मनसबी दिल्या. सय्यदांच्या जाचांतून सुटल्याबद्दल बादशहास व लोकांस आनंदीआनंद झाला. बाददाहाची स्वारी लगेच परत दिछ़ीस निघाली. रस्त्यांत महंमदखान बंगरा त्यास मिळाला. हळूहळू बादराहाचा जमाव फार मोठा झाला. निजाम उल्मुल्क, राजा गिरिधर बहादूर, सवाडे जयसिंग व लाहोर'चा सुभा अब्दुस्समदखान था सर्वास खूप- खबरींचीं पत्रे लिहून बाददाहानें मोठा धीर दिला. सर्वांनी जबाबही त्याच मासल्याचे पाठविले, बादशहाची स्वारी दिछीस पोचल्यावर अब्दुला सय्यदाचें व त्याचें खूपच वाकडे आलें. अब्दुलानें दुसरा शहाजादा तरूतावर बसवून लढाईची तयारी केली. बादशहानें महंमद अमीनखानास वजीर नेमिले. या वेळी हेदरकुलीखान, खानडौरान, सादतखान, महंमदखान बंगश, महंमद अमीनखानाचा मुलगा कमरुदहीनखान व सवाई जयसिंग इत्यादि मोठमोठे सरदार बादरहास अनुकूल झाले, त्यांचीं नांवें पुढील कारभारांत यावयाची अहित. दिल्ली व मथुरा याचे दरम्यान यमुनेच्या कांठीं हसनपुर येथे ता. १४ नोव्हेंबर, स, १७२० रोजीं लढाई होऊन अब्दुलछा सय्यद केद झाला, तेणेंकरून सय्यदांची कारकीर्द संपली. पुढें दोन वर्षानी ता, ११ ऑक्टोबर, १७२२ रोजीं अब्दुलाचा खून झाला.
बाजी० ४
५५० बादशाही अहवाल
हिंदुस्थानच्या इतिहासांत व विशेषतः मराठ्यांच्या संबंधाने, सय्यदांचा दहा वर्षांचा कारभार मोठा क्रांतिकारक समजला जातो. बाळाजी विश्वनाथान मोठ्या युक्तीने निजाम व सय्यद यांजमधील फुटीचा आपल्या राजकारणाकडे उपयोग करून घेऊन आपला डाव साधला. बादशहाच्या कमकुवतपणामुळें जरी सय्यदांना क्ररपणाचें वतन ठेवावें लागलें, तरी रयतेच्या संबंधानें त्यांचा कारभार दोषास्पद नव्हता. धमाने ते शियापंथी असून हिंदुंशीं त्यांचा प्रेमभाव पुष्कळ होता. राजपूत व मराठे त्यांना सर्वथा अनुकूल होते. सुंनीपंथाचा कडवा धमेद्वेष त्यांचे ठिकाणीं नव्ह्ता. उलट त्यांचें वर्तन बहुतेक हिंदु धर्तींचें होतें. तथापि राज्यकारभारांतलें दूरदृष्टीचे धोरण अंगी नसल्यामुळें त्यांचा नाश झाला. निजामाच्या कावेबाज स्वभावापुढें ते हार गेले, त्यांच्या कारभाराचा दृश्य परिणाम म्हणजे बादशाहींत मराठ्यांचे व राजपुतांचें प्राबल्य वाढलें हा होय. निजामासारखा दुसरा कोणी ग्रहस्थ बादशाहीच्या कारभारावर असता तर मराठ्यांचा उत्कर्ष इतक्या सुलभ रीतीनें उत्तरेत झाला नसता. कदाचित् बाळाजी विश्वनाथाचा सर्वेच व्यूहू ढांसळला असता. यासाठीं सय्यदांची हकीकत विस्ताराने समजून घ्यावी लागते.
सय्यदांचा पाडाव करण्यांत महंमद अमीनखान प्रमुख असून तोच पुढें वजीर झाला. हा निजाम उल्पुल्कचा चुलता होय. बापाचा खून होऊन अमीनखान पंचवीस वर्षांचा असतां स. १६८६ च्या सुमारास बुखाऱ्याहून औरंगजेबाकडे आला. बादशहानें त्यास नोकरीत घेऊन चुलतभाऊ गाजीउद्दीन याजबरोबर ठेविले; आणि पुढें त्यास चीनबहादुर अशी पद्बी दिली. निजामाइतका तो धाडसी नसून अंग बचावून वागत असे. फरख्सेयरनें त्यास दुय्यम बक्षीची जागा दिली तेव्हांपासून तो बादशाहींत निरानेराळ्या कामी वावरत होता,
५ रतनचंद, हिंदूंचा पुरस्कार.--मराट्यांचा प्रवेश दिछींत होऊन त्यांची कारस्थाने यशस्वी होण्यास तेथील अंतःस्थिति दृष्टीसमोर ठेविली पाहिजे. दिललींतील कित्येक हिंदी ग्रह्स्थ मराठ्यांस अनुकूल होते. त्या वेळीं मोगल बादशाहींत मोठमोठ्या मुसलमान अधिकाऱ्यांजवळ अनेक हुशार हिंदु ग्रह्स्थ कामास असत. चिटणिसी, हिशेबी, वकिली वगेरे कामे, खलबते व त्यांतील खुब्या हें समजून घेण्यास परकी भाषा बोलणाऱ्या मुसलमान अधिकाऱ्यांस हिंदुंचाच उपयोग बिशेष होई. सय्यदांचे कारभारांत तर हिंदंचा
ण्य टाका वञानाकवकन्काककाकळव्याकडयडाभयाककलययाळयकाकळकळयह श्र
बनिया रतनचंद श्
नन: टना ल कव रला काल लळा लाड ला का
पगडा विशेष होता. सबब अशा कांही ब्यक्तींचे उळेख स्वतंत्रतेनें करणें जरूर आहि. दक्षिणेंतल्याप्रमाणें दिल्लीकडे सुद्धां कित्येक हिंदु कुटुंबे मुसलमान सरदारांजवळ पिढ्यानुपिढ्या कामे करून नांवाजलेलीं होती.
वसुलाच्या व हिशेबाच्या कामांत निपुण असून शिवाय दिछींत राहून राज्याच्या उलाढाली करणाऱ्या मंडळींत बनिया रतनचंदाचें नांव प्रमुख होतें. अबदुल़ा सय्यदाचा तो केवळ उजवा हात असून त्याच्याच बरोबर तोही नाश पावला. दिवाण-इ-खालिसा म्हणजे वसूल व हिशेब या कामांवर रतन- चंदाची नेमणूक वजीर अब्दुछानें कांहीं दिवस करविली होती. स. १७१७ त या जागेवर बादशहानें औरंगजेबाच्या तालमेंत तयार झालेला इनायतुछा यास नेमिले. हा इनायतुछा हिंदूचा द्वेष्टा असून, सय्यदांचे वेळेस हिंदु काम- गारांचें माहात्म्य बरेच वाढलें, तें इनायतुछास खपले नाहीं. रतनचंदाच्या शिफारसीनें जिझेया कर बंद झाला होता तो इनायतुछानें पुनः सुरू केला; आणि हिंदूंच्या जागिरी पुष्कळ कमी केल्या. हा प्रकार रतनचंद व दुसरे अंमलदार यांस खपला नाहीं. त्यांनीं वजिराकडे तक्रारी केल्या. तेणेंकरून वजिराचें व बादशहाचें ज्यास्तच वांकडें आलें. रतनचंदास नोकरींतून काढून टाकण्याचा बादशाहाने हुकूम केला, तो अब्दुळाने मानिला नाही. अब्दुलाचे उद्योग रतनचंदामुळेंच यथास्थित चालले. पुढें फरुख्सेयर बादशहास पकडण्यास सऱय्यदांनीं जनानखान्यांत फौज पाठविली, तिजवर रतनचंद मुख्य होता. बादशहास त्यांनीं ता. २८ फेब्रुवारी, स. १७१९ रोजीं कैद करून पुढें ठार मारिले; आणि नवीन कारकीर्द सुरू झाली, तेव्हां रतनचंद, अजितसिंग व कोट्याचा भीमसिंग यांच्या आग्रहावरून सय्यदांनीं लगेच जिझिया कर माफ केला. पुढें कांहीं काळ दोघां सय्यद बंधूंचे आपसांत वाकडें आले होते तें रतनचंदानें उभयतांची समजूत घालून मिटविलें. राजा गिरिधर बहादूरची व सय्यदांची लढाई अलाहबादेस झाली, तेब्हां त्या दोघांचा तह घडवून आणण्याची महत्त्वाची कामगिरी रतनचंदानें उत्तम बजावून गिरिधरसारखा शूर सरदार त्यानें सय्यदांच्या बाजूस आणिला, अशा रीतीनें हा रतनचंद हिंदूचा पुरस्कर्ता असून मराठ्यांचा दिछींत प्रवेश होण्यास त्याची मदत चांगली झाली.
रतनचंदाचा शेवट मात्र वाडट झाला, ता. ८ ऑक्टोबर, स. १७२० रोजीं जयपुरच्या पूवेस साठ मेलांवर बाददाहाचा मुक्काम असतां हुसेनसय्यदाचा
कनी “जोक, व ह त्य ल्क
ष्र बादशाहो अहबाल
*-.->:-२- पाण -ा->-:-:----- > :-------------..--
खून झाला, आणि त्याची छावणी व संपात्ति सर्वे ठटली गेली. त्या गदीत हुसेनसय्यदा'चे सरदार, ज्यास जिकडे वाट फुटली तिकडे चालते झाले, त्यांत पुप्कळांनी रतनचंदास पळून जाण्यास सांगितलें असतां त्याने तें मानिलें नाहीं. एकाएकी धन्याचा खून झालेला पाहून तो अगदीं वेडा होऊन गेला. मात्र हुसेनचा खून झाल्याची बातमी त्यानें ताबडतोब अब्दुला सय्यद दिल्लीस वजीर होता त्यास कळविली. राजा गिरिधरचा बाप दयाराम हा अमीनखाना- जवळ होता, त्यास पाठवून अमीनखानाने रतनचंदास पकडून हालहाल करीत आपल्यापुढे आणिलें; आणि कांहीं काळ त्यास मोगल लोकांच्या पहाऱ्यांत ठेविलें, पुढें अब्दुळा सय्यद व बादशहा यांची लढाई चाळू असतां बादशहाने रतनचंदास आपच्या समोर आणून ता. १२.११.१७२० रोजीं त्याचा शिरच्छेद करविला. मुसलमान ग्रंथकारांचा अभिप्राय असा आहि, की'सय्यद स्वतः स्वभावानें चांगळे होते; परंतु रतनचंदाच्या संगतीस लागून त्यांनी अनुचित कत्य केली. रतनचंदाचे बहिणीचा नवरा केशवराय हाही एक ग्रहस्थ दिछीत मोठ्या कामावर होता. मराठ्यांच्या उद्योगाचे अंतस्थ धागे समजण्यास या हकीकती उपयोगाच्या आहित.
६ निजामाची दहा महिन्यांची वजिरी.--निजामाचा चुलत भाऊ अमीनखान सय्यदांचे पश्चात् वजिरीवर होता तो चार माहिन्यांनीं स. १७२१च्या फेब्रुवारींत मरण पावला, तेव्हां बादशहाने अनेकांची सल्ला घेऊन त्या जागीं निजामाची योजना मनांत आणिली, आणि त्यास ताबडतोब उत्तरेत येण्याचे फमांन पाठविलें. तेव्हां निजामाचे मन अत्यंत द्विधा झाळें. वजिरीच्या भानगडींत पडल्यानें आपला फायदा नाहीं, उगाच सय्यदांसारखा जिवावर कठिण प्रसंग येण्याचा संभव जास्त, त्यापेक्षां दक्षिणेंत जम बसत चाळला आहे तो टिकवून तिकडेच आपला कार्यभाग सिद्धीस न्यावा असें त्याचें मन त्यास सांगत होतें. मुबारीजखानाचाही त्यास तसाच आग्रह पडला, त्यावरून त्यानें पुनः क्नाटका- कडे प्रयाण सुरू केलें, इतक्यांत दिछीहून पुनः निकडीचीं बोलावणीं आलीं, तीं अमान्य केल्यास आतांच कठिण प्रसंग उद्भवेल असा पोक्त विचार ठरवून त्यानें इकडे मुबार्रीजखानास आपला दुय्यम नेमून ता. २१ ऑक्टोबर, स. १७२१ रोजीं औरंगाबादेहून उत्तरेकडे प्रयाण केलें. या एकंदर बनावावर बाजीरावाची टेहळणी असून त्याचे वकील व बातमीदार ठिकठिकाणीं हुशारीने
बाजीरावास खरमरीत पत्र प्श्डे
कामें करीत होते, त्यांच्या मार्फत सर्वे प्रकार त्यास झरपूर कळत होते. शाहूने आनंदराव सुमंत यास निजामाबरोबर दिलीस पाठविलें. $
मुबारीजखानाचे हाती अधिकार येतांच त्यानें त्वेपारने मराठ्यांचा उच्छेद सर्वत्र सडकून चालविला. तुम्हांस चौथाइंचा वसूल देत नाहीं असा स्पष्ट जबाब त्यानें शाहू व बाजीराव यांस पाठविला, त्याबरोबर बाजीरावाचे हात मोगलाईवर ताव मारण्यास मोकळे झाले. आपण होऊन मुबारीजखानानें करार मोडला हें त्याच्या पथ्यावर पडलें. आपण आपले हक्क स्वतःच्या हिमतीवर वसूल करण्यास समर्थ आहो हें त्याने सिद्ध करून दाखविलें.
ऑक्टोबर स. १७२१ पासून बरोबर दोन वर्षे निजाम उत्तरेत होता. तेवढ्या अवघींत बाजीरावार्न चहूंकडे चढाईचे धोरण स्वीकारून आपली दहरात बस- विण्याचा जोराऱचा प्रयत्न केला. अर्थातच हा अननुभवी तरुण राज्याचे तारू भलतीकडे नॅऊन फोडील अशी धास्ती शाहूला पडल्याचे खालील पत्रावरून दिसतें. पत्रार सन १७२२ दिला आहे, त्याचा संदय वाटतो. असं खरमरीत पत्र लिहिण्यास विशीष्ट कारण काय झालें असावें त्याचा बोध होत नाहीं.
“ राजमान्य राजश्री बाजीराव पंडित प्रधान यांस आज्ञा केली ऐसीजे---
तुम्ही विनांतिपत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहलें. कित्येक निष्ठेचे अर्थ लिहिले, ऐशास, कित्येक अर्थ समक्ष बोलावे म्हणोन तुम्हांसच हुजूर येण्याची आज्ञा करून वरचेवर पत्रे सादर जाली असतां, अद्याप येण्याचा विचार दिसत नाहीं. यावरून काय म्हणावें ! निष्ठेचे निदर्शन स्वामींस यावें म्हणोन तुम्हांस वारंवार लिहिले व भेटीसही येण्याची आज्ञा केली असतां, आळस होऊन दिवस घालवितां. ये गोष्टीचा विचार तुम्हांजवबळच असावा. तुम्हींच उद्योग केलीया अगाध नाहीं. परंतु हैगैने घडत नाहीं. दुसरें, स्वामिसात्निध उभयपक्षींचे कल राखून चालण्यास एक चांगला योजावा म्हणोन लिहिलें, त्याचाही विचार तुम्हींच करावयाचा तोही न घडला. यामुळें कितेक राज्यभारसंत्रंधीं कार्ये तटलीं. तुमचेही प्रत्ययास येऊन, त्या*ची उत्तरें प्रत्युत्तरे तुम्हींच करितां त्यांची बिस्मृति. तेव्हां तुमचे लक्षांत हे गोष्ट नाहींसे वाटतें. हे कच्चे कप्पे वरचेवर लिहून तुम्हांस जाणत करण्याविषयी स्वामीस आळस नाहीं. तुम्ही आज कराल, उद्यां कराल म्हणोन कालहरणही हुजुरून होत नव्हते. प्रत्यय तुम्हांस नाहीं . असे असोन नबाबाकडीलही बोलणीं पडलीं, यांजकरितां सुचविली, तथापि
& पे. द. २२,३
र.) बादद्याही अहवाल
न टपटप प 0७00४0? 0”/!ी”!”?* ४0? ९0?000. | एप? पीशी?ीणी टरशणा0ण पणपीपणा?णा २0५० पपप २0८?१?0?८ णा एयपापपपीपनपपपपशानाा -*-ना-नन----- मा नन----
तुम्हीं कळकळ धरून राज्यभार-संरक्षणार्थ सावघता करावयाची हें सदैव पत्री किती लिहावें ! यास्तव एक वेळ तुम्हीं येऊन समजोन घेऊन करावें. हें आळस असतां घडत नाही, हेंच आश्चर्य करितो. असो. कांही दिवस एक वेळ समक्ष झाल्या ब्यतिरिक्त कोणतेंही कतेव्य स्वामीस नाहीं. पुढें तुम्हांपासोन घडतच नाहीं असा निश्चय जालीया, स्वामांस विचार करणें प्राप्त येईल. तो दिवस अवघड वाटेल, मग धावाधाव करूं लागाल, म्हणोन वारंवार सुचवितो. तुमचे बडिलांनीं निष्ठा धरून चालल्या अकल्याण जालें न जालें हें तुम्हीच चित्तांत आणावे. जाणिजे. ? 1
निजाम आतां दिछळीस जाऊन काय उपड्छयाप करतो त्याजवर बाजीरावाचे पुढील धोरण अवलंबून होतें. ता. १८ जानेवारी, स. १७२२ रोजीं निजाम दिलीस पोंचलळा आणि १३ फेब्रुवारी रोजीं बादशहानें त्याची भेट समारंभाने घेऊन त्यास वजिरीची वस्त्रे दिलीं. नंतर सुमारें दहा महिने निजामाचा मुक्काम दिललींत झाला, पण त्या अवधींत अनेक कारणांनी धनी व चाकर यांचा जम बसला नाहीं. उलट ते एकमेकांस पाण्यांत पाहू लागले, आणि निजामाने ता. २ ऑक्टोबर, स. १७२२ रोजीं दिळीतून पाय काढून दक्षिणची वाट धरली. त्यानें बाददाहास कळविलें, कीं मराठे प्रबळ झाले, ते माळब्यांत पाय ठाकीत आहित, हा त्यांचा पाय लगोलग काढून टाकला नाहीं तर ते समग्र बादशाही गिळून बसतील, त्यासाठीं सर्व दक्षिणची मुखत्यारी तर मजकडे द्याच, पण त्याशिवाय माळवा व गुजरात हे दक्षिणच्या बंदोबस्ताचे व उत्पन्नाचे प्रांत मजकडे द्या, तरच मराठ्यांना आळा बसेल. हीं सूत्रवाकयें त्याने पांचचार वर्षे सारखी झळकत ठेविलीं. हे तीन प्रांत हाताशी घाळून आपण मोगल बादशहापासून फुटून स्वतंत्र राज्य स्थापावें हा अंतःकरणांतला मुख्य हेतु पुष्कळ काळ गुप्त ठोवेला, जयसिंह वगेरे कित्येक मुत्सही निजामाचा हा कावा चांगला ओळग्वून होते. निजाम औरंगजेबाच्या तालमेंत वागलेला; बाप आजारी पडल्यावर औरंगजेबाने पुकारा केला कीं दारा मुसलमानी धमांचा द्वेष्टा असल्यामुळें त्याचा पाडाव करून मुराद यास बादशाहीवर स्थापून आपण स्वतः मक्केस जाऊन धर्मसेवेंत आयुष्य बेंचणार, तसाच जाहिराणा या वेळीं निजामानेंही केला
क शन
रा. खं. ६.१६. स. १७२२ त दसरा झाल्यावर बाजीराव खानदेशकडे असून ता. ५ डिसबरास ऐवजखानाची व त्याची भेट झाल्याचा उलेख आहे. ऐवजखान हा निजामाचा मोठा हुशार सहायक होता.
कटी णत कान. कळ कका क कक कळ ककी आत क क कक मक म की केके -अ--३----५--४-००---००५०५-३-०६----
दिलछींतील घडामोडींवर नजर "र
“> एणणणणशश0?0?0श0त 00000 0? -_>-ाापा-पाााप-------:८पपनप-->दपपयपान-:प-ााा->-2---“
कीं मराठे बळावले, बादशाही बुडणार, सबज त्या बादशाहीची व्यवस्था लावून आपण मक्केस जाऊन इंदचिंतन करणार. या उद्देशाने त्यानें बादशहापासून सत्ता, पैसा, फौज, साहित्य सर्व कांहीं भरपूर मागून घेतलें, आणि त्याचाच उपयोग त्यानें पुढें स्वतंत्र राज्य स्थापण्याकडे केला. प्रथम बादशहाला त्याचा मोठा भ्रम होता. ' तुम्हांवाचून हुजूरचा बंदोबस्त अशक्य आहे, ! $ असें बाददाहा बोलून त्यास दाखवी. पण कांही काळ प्रत्यक्ष अनुभव आल्यावर बादशहाचा हा गेरसमज दूर झाला, निजामाचा व्यूह त्यार्ने ओळखला, त्यामुळें उभयतांचा बेबनाव होऊन ते एकमेकांस विरोध करू लागले.
बाजीरावाची नजर दिल़लींतील घडामोडींवर खिळलेली होती. त्याचे हस्तक ठिकठिकाणीं डोळ्यांत तेल घाळून वावरत होते. महादेव भट हिंगणे बाददाहाच्या दरबारीं, माळव्यांत उदाजी पवार व होळकर, नमंदेअलीकडे अंबाजी त्रिंबक अशांच्या टेहळणीवर बाजीराव आपलें अनुसंधान ठरवीत होता. स. १७२२ च्या दसऱ्यास महाराजांची रजा घेऊन बाजीराव खानदेशांतून मकडाइईंवरून माळब्यांत उतरून धारच्या बाजूस ग्रेला असतां, निजामही त्याच वेळी गुजरात व माळवा है दोन प्रांत हाताखालीं घालण्यास उत्तरेकडून चालून आला. बरोबर फौजही तोलदार होती. मराख्यांसही याच दोन प्रांतांत चोथाई बसवायची होती. त्यासाठीं बाजीरावाने कंठाजी कदम व पिलाजी गायकवाड यांस गुजरातेंत व उदाजी पवारास माळव्यांत पूर्वीच रवाना केलें होतें. पण निजामाने निराळाच उपक्रम मांडिला, तो पुढें कळेल. इकडे मुनारीजखानानें दक्षिणेकडून मराठ्यांस चेपण्याचें काम चालाविलें होतें, त्यांत संताजी पांढरे व चंद्रसेन यांचें युद्ध होऊन संताजी मारला गेला त्याचा वचपा काढण्यासाठी ता. २८ जुळे, स. १७२३ रोजी शाहूने सरदारांस जाहीर ताकिदी पाठविलेल्या आढळतात. ५
सय्यदांचा पाडाव झाल्यावर बादशहानें हैदरकुलीखान यास गुजरातचा सुभेदार नेमून तेथे काम करणारा माखाडचा राजा अजितर्सिंग यास दूर केलें. हैदरकुलीखान बादशहाचे विशेष मर्जीतला असून वजिरी सुद्धां निजामास न देतां यासच द्यावी असा त्याचा विचार होता. परंतु अनेकांच्या मिडेस्तव निजामास वजिरी देण्यांत आली, तेव्हां हैदरकुलीखान गुजरातेंत जाऊन
& पे. द. ३०.२९
श शा. रो. ९.
"५ बादशाही अहवाल
3.
स. १७२२ च्या मे महिन्यांत कामावर दाखल झाला. दुसरा बादशहाचा सरदार सादतखान त्याचा साह्यकता होता, त्यानें अळाहबादचा सुभा मागितला, तो त्यास देऊन तेथचा अंमलदार गिरिधर बहादुर यास माळञ्यांत बदलिले, ३० ऑगस्ट स. १७२२ रोजी गिरिधर बहादुर या कामावर दाखल झाला. इकडे गुजरातेंत हैदरकुलीने स्थानिक अधिकाऱ्यांस व बादशाही जागीर: दारांस द्रव्याकारेतां नव्या नव्या प्रकारांनी छेडण्यास सुरुवात केली. अशा स्थितींत गुजरात प्रांत आपल्याकडे असावा अशी तीव्र आकांक्षा निजामाची होती, तेव्हां त्या संबेधांने बादशाहाचें मन वळवून त्यानें ता. २४ ऑक्टोबर, स. १७२२ रोजीं हैदरकुलीस काढविळें आणि गुजरातचा सुभा आपल्या नांवाने करून घेऊन लगेच आपला अमल बसविण्यासाठी दिछी सोडून निजाम निघाला तो स. १७२३ च्या जानेवारीत माळव्यांत सारंगपूर येथे आला. फेब्रुवारींत त्याचा मुक्काम धारेस होता. निजामापुढें हेदरकुलींचा कांही एक इलाज न चालल्यामुळें वेडाचें सोंग करून तो दिछीकडे पळून गेला. त्यास पकडण्याच्या वगेरे भानगडीत निजाम पडला नाही. मुद्दाम आपण वर्दळीस न येता शक्य तितक्या नरमाईने तीन मोठे बादशाही प्रांत हाताखाली घालून आपण म्वतंत्र व्हावें हा निजामाचा मुख्य उद्देश होता. अथोत् बादशाहाला हा त्याचा व्यूह बिलकूल पटला नाही. शिवाय तो क्षणोक्षणी कडक भाषणें बाददाहास बोले त्यामुळें तो त्यास जवळ नकोसा झाला. हैदरकुलीखान मुका- स्थार्ने निघून गेल्यानें गुजरात प्रांत सहज निजामाचे हस्तगत झाला. तेथच्या कारभारावर त्यानें आपल्यातर्फने आपला मामा हमीदखान यास नेमिले. गुजरातेंत उतरण्यासाठी निजाम झालोदपर्यंत गेला होता, तो परत माळव्यांत आला. तेथें दोन महिने मुक्काम करून माळव्याच्या सुभेदारीवर त्यानें आपल्या तफेचा अझीमुछाखान यास नेमिले; आणि तेथील सर्वे ब्यवस्था लावून निजाम परत गेला, तो जुले महिन्यांत दिछीीस जाऊन पोहोचला. इकडे गिरिधरबहादुर माळवा सोडून गेला,
याच सुमारास बाजीराव पेशवा दक्षिणेतून माळव्यांत येऊन दाखल झाला हें वर सांगितलेंच आहे. औरंगाबादेस ऐवजखानास भेटून तो पुढें खानदेशांतून माळव्यांत शिरला. दिल्ली दरारांत निजामाचे आसन डळमळित झालें होते. साहजिकच आणीबाणीची वेळ ठेपल्यास बादश्याहीचे शत्रू आपल्या कच्छपीं असलेले बरे या उद्देशानें निजामाने बाजीरावाची
निजामान वजिरोी सोडली ९५
झाबवानजीक | बदकशा (बोलाशा ) येथें भेट घेतली, ता. १३ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवार्रापयंत बोलणीं चालणीं सोरस्यानें होऊन बाह्य रंग उत्कृष्ट उतरला.
वरील भेट औपचारिक पद्धतीची झाली तींत विदोष निष्कप ठरला असें दिसत नाहीं. दोघेही आपले अंतस्थ हेतू लपवीत होते. निजामास बादशाहीवरुद्ध आपला पक्ष तयार करावयाचा होता म्हणून साहाय्यक पाहिजे होते आणि त्याकरितां तो मराठ्यांच्या जुजबी मागण्या कबूल करण्यास तयार होता. उलट पेशव्यास गुजरात, माळवा व दक्षिण हे तीनही प्रांत निजामाच्या हातांत जावे हें मुळीच पटले नाहीं. उत्तरेंत माळव्यांत आपला जम बसवून तिकडून व खाळून कर्नाटकांतून निजामास दक्षिणेंतच चेपावे, असा बाजीरावाचा डाव होता.
गुजरात व माळवा हे दोन प्रांत कबजांत घेऊन आणि तेथें लष्करी बंदोबस्त ठेवून निजामानें ता. १० मे रोजी दिल्लीकडे कूच केलें. ता. ४ जुले रोजीं त्याची व बादशहाची भेट झाली, पण उत्तरोत्तर त्यांजमध्ये उघड बेवनाव उत्पन्न झाला. बादशहा रंगेल स्वभावाचा चैनींत निमम़ असे. तो प्रकार गंभीर स्वभावाच्या निजामास खपेना असें या विरोधाचें निदान तत्कालीन लेखांत नमूद आहे. पण दुसरें अंतस्थ कारण असें होतें, कीं सय्यदांप्रमाणेंच निजामानंही बादशहास निर्माल्यवत् बनवून गुजरात, माळवा व दक्षिण हे तीन मोठे प्रांत तोडून घेऊन स्वतंत्र होण्याचा उद्योग चालविला, तो आतां झांकून ठेवणें त्यास अशक्य झाले. एवढे तीन प्रांत हातचे घालवणें बादशहास खपले नाहीं. बादराहानें दक्षिणच्या सुभ्यावर आपल्या पुत्राची आणि अयोध्येच्या प्रांतावर निजामाची नमणूक केली, त्यामुळे निजाम नाराज होऊन त्यानें ता. ७ डिसेंबर, स. १७२३ रोजी वजिरी सोडून दिली आणि अयोध्येकडे प्रयाण केलें. नंतर रस्त्यांतून बादशहास सांगून पाठविलें कीं, “ मराठ्यांनी माळवा, गुजरात प्रांत घेतले आहेत, ते सोडविले पाहिजेत. मी त्यांजवर चाळून जाऊन त्यांना
दोहदच्या दक्षिणेस वीस मैल. | मुसलमान दगेखोर असा त्या वेळीं सामान्य समज प्रचलित असल्यामुळें बाजीरावास पुष्कळांनीं धास्ती घातली की भेट समक्ष घेऊ नये. पण अशा धास्तीर्ने डगमगणारा बार्जीरावाचा स्वभाव नव्हता. तथापि जोतिलिंग- बावा म्हणून एक फकीर होता त्याचा आशीर्वाद भेटीपूवी बाजीरावानें मिळविला, कदाचित् आशीवांदा'चे हें पत्र १७३२ तील असूं शकेल. पे. द, १०-२५,
'प्ट बादशाही अहवाल
घालवून देतो. ” अशा रीतीनें स. १७२४ च्या फेब्रुवारीत निजाम बिगर- हुकमानें आप्रा सोडून दक्षिणेस निघाला आणि लांब लांब मजलांनीं उजनीस दाखल झाला. बाजीरावाला या हालचाली पूर्ण कळल्या. आपण पुढें जाऊन निजामास अटकाव करावा अशा विचारानें ता. २७ जानेवारी, १७२४ रोजीं सातारा सोडून त्याने उत्तरेकडे प्रयाण केळे, दोन महिने नेमाडांत काढून ता. ८ मे ला अकबरपुरच्या उतारावर तो नर्मदापार झाला आणि निजामा- वर टेहळणी ठेवीत बढवाहाजवळ मुक्काम करून राहिला. निजामार्न आपली छावणी सिहोर येथे केली.
निजामाची ही दांडगाई बादशाहाला बिलकूल खपली नाहीं. सय्यदांचाच प्रकार पुनरपि उपस्थित झाला, कसेंही करून निजामाचा पाडाव केलाच पाहिजे अर्से ठरवून बादशहाने मुबारीजखानास दक्षिणच्या सुभेदारीवर कायम करून आणखी कळविलें, “हा निजाम बंडखोरीस प्रव्रत्त झाला आहे, तुम्ही लढून त्याचा पाडाव करा, कारभार त्याचे हवाली करू नका. ? शाहूलाही बादशहानें कळविलें. ' हो आणीबाणीची वेळ आहे, तुम्ही निजामाचा पाडाव करण्यांत सर्वतोपरी आमचे साह्य करावें, म्हणजे तुमचे जे काय मनोदय असतील ते सर्वे पुरे करू. ' शाहूला हा एक नवीनच पेंच उत्पन्न झाला. निजामाकडूनहा त्याजकडे संदर्भाचें बोलणें आलें. कोणाचें मान्य करावे आणि कोणास नकार द्यावा याची पंचाईत उसन्न झाली, निजाम व मुबारीजखान दोघेही झुंजार, दोघेही मराठ्यांचे पक्के विरोधक, उद्यां यांचें झुंज होऊन काय निकाल लागतो कोणीं सांगावे, असा बिकट प्रसंग उद्भवला,
७ निजामाचा दैवोदय.--शाहू रोजनिशोंतले कित्येक कागद या वेळची तारांबळ स्पष्ट दाखवितात. ता. ८ जानेवारी, स. १७२४ रोजीं शाहू सेनापति दाभाडे वगेरे सरदारांस लिहितो, ' मनसबा उतावळीनें न करणें. भागानगरकर मोगल फोज तोलदार सामानपुरा आहे. त्यास उतावळी करून गांठ घाळू नये. कान्होजी भोसले यास सामील करून घेणें. बाजीराव प्रधान यांसही तुम्हांकडे पाठवीत आहो. ? त्यानंतर १७ जानेवारीच्या पत्रांत मजकूर आहे तो असा,- * नबाब ऐक्जखान औरंगाबाद शहराबाहेर येऊन राहिले आहेत, आनंदराव सुमंत यांस सत्वर पाठवणें म्हणून पर्त्रे येतात, त्यांची रवानगी करणें अवश्यक, तरी त्यांजबरोबर जाण्यास दोनशे स्वार ताबडतोब
भागानगरकर मोगल ९ पाठविणें.? हा ऐवजखान निजाम उल्मुल्कचा आत्मलिंग, त्यानें शाहूच्या मार्फत मराठ्यांची मदत निजामासाठीं मागविली असली पाहिजे. त्यापूर्वी मुबारीज- खान चाळून आला होता, त्याचा प्रतिकार करावयाचा होता. म्हणजे कोणत्या पक्षास मिळण्यांत आपला मतलज साधेल याची निश्चिति नव्हती. त्यानंतर ता. १७ फेब्रुवारीस सरदारांस निकडीची पत्रें पाठवून शाहूने फोजेनिशीं सामील होण्याची आज्ञा केली, आणि भागानगर प्रांते जाण्यास सांगितलें. यावरून मुनारीजखानावर चाळून जाण्याची शाहूने तयारी केली हें उघड होतें. पुढें ता. २७ मार्च रोजीं शाहू लिहितो, ' आनंदराव सुमंत यास नबाब ऐवज- खानाकडे नाजूक कामास पाठविले आहित त्यांजबरोबर जमाव दे्णे.' ता. ११ एप्रिलला मुधोळकडून शाहूला खबर आली कीं, “ गनीम या प्रांतें आला त्यास नतीजा पोंचविला.' म्हणजे मुबारीजखानास तंब्री दिली असें दिसतें. स. १७२४च्या जानेवारीत बाजीराव साताऱ्याहून निघाला. खानदेशांत लांबकानीजवळ १४ मार्च ला युद्ध करून तसाच पुढें माळन्यांत गेला. ता. १८ मे, स. १७२४ रोजीं धारेजवळ नालछा येथें त्याची व निजामाची भेट झाली. सुबारीजखानास सामील न होतां आपलें साह्य करावें अशी विनंती याप्रसंगी निजामाने बाजीरावास केली असावी. $
थोडे दिवसांपूर्वी आनंदराव सुमंत नाजूक कामासाठीं ऐवजखानास जाऊन भेटला, त्याचा व बाजीरावाचा उद्देश एकच असला पाहिजे. ज्या पक्षाला मदत करायची त्याजकडून आपले मतलब प्रथम साधून घ्यावयाचे होते. हे मतलब स्पष्ट दाखविणारा महत्त्वाचा पुढें द्यावयाचा कागद उपलब्ध असून, त्यांतील कलमे उगवून घेणें हेंच महत्त्वाचें काम पेशवा व सुमंत दोघेही करीत होते. दोघांच्याही हातांत त्या कलमांचा मसुदा असला पाहिजे. संदर्भावरून हा कागद मार्च स. १७२४ चा आहे असे निखालस म्हणतां येतें. ' पातशहाचे कामावर नजर देऊन राजा शाहूच्या फोजांस सामील होऊन निजाम उल्मुल्कास तंबी पोहोचविणे ' असं प्रयोजन या कागदांत वारंवार नमूद आहे आणि या मदतीबद्दल शाहूर्ने आपल्या कित्येक मागण्या उगवून घ्यावयाच्या असा मतलब या कागदाचा आहे. पण बाह्यतः निजामास तंबी पोंचवायची अशी भाषा असली तरी, मराठी दरबारची अंतस्थ खटपट
डा
& श्या. रो- ४-८ व १०; पे. द. ३०, ३११.
८० बादशाही अहवाल
मुबारीजखानाचा पाडाव करण्याची होती असे स्पष्ट दिसते. भेटीच्या प्रसंगी निजामास साह्य करण्याचें वचन बाजीरावाने दिलें होतें, ते त्याने पार पाडिल. पे. द. १०. १ चा कागद या वेळच्या भानगडी उकलण्यास उपयोगी पडतो. स. १७१९ च्या सनदा घाइंघाइंत कशा तरी आल्या, लागोपाठ दोन तीन बादशहांच्या घालमेली होऊन मोगल दरबारांत निश्चिति उरली नव्हती. तदुत्तर सय्यदांचा पाडाव होऊन महंमदझहाचा जम बसत चालला. सादतखान, अमीनखान, निजाम उल्मुल्क, जयसिंह, अजितासंह इत्यादि प्रमुख मंडळीची राज्यांत स्थिरता झाली, तेव्हां पुनः आपल्या पूर्वीच्या मागण्या पूर्णपणें कायम करून घ्याव्या, असा प्रयत्न या वेळी मराठ्यांकडून करण्यांत आला. शाहूनें दक्षिण, गुजरात व माळवा या तीनही सधन प्रांताच्या चोथाई व सरदेशमुखीचे हक्क या वेळीं बादराहाकडे मागितले. पांच वर्षापूर्वीच्या बाळाजीच्या सनदा फक्त दक्षिणेपुरत्या होत्या. ' पेशजीप्रमाणें ' म्हणजे पूर्वी ठरल्याप्रमाणे हे शब्द वरील कागदाच्या कित्येक कलमांत आहेत व कित्येकांत नाहींत. यावरून हली नवीन मागण्या कोणत्या केल्या त्याची निश्चिति होते. “ चंदीर्चें राज्य पूर्वी कदीम स्वराज्याचा भाग. हाळी मोगलाईत गेलें आहे तें आमचे आम्हांस बहाल करावे. आम्ही दक्षिणची सुभेदारी मुक्रर करून पाठवू त्याप्रमाणें मोगली सुभा पाठवून द्यावा. ” ही कलमें विशेष उल्लक्षणीय आहेत. दक्षिणचा कारभार करणारा सुभेदार शाहूच्या पसंतीनें नेमण्यांत यावा, अशीही रोखठोक मागणी शाहू व बाजीराव यांनीं केली आहे. ज्या सुभ्याशीं मराठ्यांचा हंमेशचा व्यवहार चालणार, तोच जर पदोपदी आपणास अडवू लागला तर निभाव कसा लागावा ! आम्ही सुचवू तोच इसम बादशाहाने नेमला म्हणजे उभयतांचे व्यवहार सुरळीत चाळून प्रांतांत आबादानी नांदेल, अशी मराठ्यांची सूचना होती. बाळाजी विश्वनाथ पेशवाइंवर आल्यास दहा वर्ष झाली. या अवधीत अनेक प्रचंड उलाढाली झाल्या आणि देशांतील निर्नायकी तर कायमच राहिली. तो प्रकार बंद न्हावा म्हणून वरील उपाय. मुद्दाम सुचविण्यांत आला. आम्ही मराठे बादशाहाच्या ताबेदारीत राहण्यास राजी आहो, पण आमच्या घरांत आम्हांस पूर्ण मुखत्यारपण असलें पाहिजे, हा जो शाहूचा व पेशव्यांचा मुख्य कटाक्ष तो या ठिकाणा स्पष्टपणें उच्चारलेला दिसतो. कोल्हापुरकर संभाजीशीं दक्षिणच्या सुभ्यानें संधान करू नये, जेजिरा येथील हञशानें मोगलांचे नांवावर मराठी मुलूख दाबला आहे तो परत
शाहूच्या दरबारची शक्कल ८१. द्यावा, हीं दोन जास्त कलमें तहांत घाळून संभाजी व हबशी हे दोन हंमेशा अंगास खुपणारे जवळचे कांटे बोथट करण्याची ही मागणी मराठी राज्याला पोषक होती. वरची दोनही प्रकरणें आस्ते आस्ते विकोपास जाऊन त्यांचा निकाल रास्त्रबलावर पुढे कसा लावावा लागला ते आपण जाणतो. एकंदरींत निजाम व मुबारीजखान यांच्या झोंबींत आपले मतलब उगवून घेण्याची ही शाहूची व त्याच्या दरबारची शक्कल विचारपूर्वेक काढलेली होती हें स्पष्ट कळतें. निजामाने मराठ्यांची पायधरणी करून आपल्या संकटसमयी त्यांची मदत मिळविण्याचा प्रयत्न केला, तसा मुबारीजखानानें केळेला दिसत नाही. तो खान इभ्रतीस बळी पडून शोवटीं नाश पावला आणि बाजीराव व निजाम- यांचाच संबंध कायमचा जडला,
वरील प्रचंड मोगल उमरावांच्या झगड्यांत शाहूला जरी आकादा कोसळल्या- प्रमाणे झाले असलें, तरी बाजीरावाला आत्मविश्वासामुळे त्याची क्षिति वाटली नाहीं. ता. १८ मे रोजीं त्याची व निजामाची भेट माळब्यांत, झाल्यावर एक महिन्याचे आंत तो पुण्यास आला. ता. २३ जून रोजी शाहू त्यास लिहितो, 'तुम्ही पुण्यास जाऊन राहिलां, राजश्री स्वामीचे दर्शनास साताऱ्यास गेलां नाही हें कार्याचे नाही. याउपरी दिवसगत लावूं नये '1 पुण्यास तसेंच कांही निकडीचें काम अमसारनें. दिछींतून बादशहाने निजामाच्या बंडाळीचा सडकून निपेध केला; ता. २७ जुले रोजी गाजीउद्दिनास दूर करून कमरुद्दीनखानाची नेमणूक बजिरीवर केली आणि निजामाचा संहार करावा असे निकडीचे हुकूम सर्वत्र पाठविले. माळवा प्रांतावर निजामाने आपला हस्तक अजीमुल़ा नेमिला होता त्यास दूर करून बाददाहानें गिरिधर बहादूरची पुनः तेथें नेमणूक केली. मराठ्यांशी लढावें लागेल या बुद्धीने चांगली तयारी करून गिरिधर बहादूर उज्ननीस ता. २ जून, स. १७२५ रोजीं दाखल झाला. बरोबर त्यानें चुलतबंधु दयाबहादूर यासही आणिलें. माळव्यांत मोगलांचा असा जोर वाढल्यामुळे मराठ्यांनी गुजरातच्या कार्यभागाकडे तूर्त जास्त लक्ष दिळें आणि पालखेडावर निजामास दाह दिल्यावर मग माळव्याचा उद्योग पुनरपि हातीं घेतला.
प्रस्तुत प्रसंगीं बाजीरावाने आपल्या सहायकांशीं बलाबलाचा योग्य विचार करून या मोगली युद्धांत कोणत्याच पक्षाचा अवलंब न कारितां तटस्थच
हना-प-ाप-या
1 पे. द. १७.२
कनक काका काक लक कय अविक क क्स क क क ही काककक क कक कक गक क कक क कर आकळे
क आलोक, या ल क, (आमना पण
द्र बादशाही अहवाल
नन पापा प-पाापाकल पन
राहावें असे ठरवून बाजीरावाने साताऱ्यास जाऊन महाराजांची भेट घेतली आणि त्यांची तत्संबंधी समजूत करून सर्वानीं एक विचाराने बचावाचे धोरण सांभाळून बागावें असे हुकूम सोडिले. ता. २९ जुले, स, १७२४ रोजीं शाहूने कान्होजी भोसल्यास कळविठें, “ निजाम उल्मुल्क व हहामतखान यांनीं युद्ध आरंभिले आहे, तर तुम्ही कोणाकडेही न जाणें. ”$ बाजीरावानें मोगल यादवीचा फायदा घेतला. तो चिमाजी आपास लिहितो, ' बऱ्हाणपुरचा अंमल उठला. मोगलांनी सख्ती केली आहे. तुमची वाट बऱ्हाणपुरावरूनच आहे, तरी तेथील अंमल पहिल्याप्रमाणें सुरळत चालेसा करणें. ठासून अंमल राखावा. गई न करणें. |
हाणपुर हेंच मोगलांचे दक्षिणेंतलें मुख्य ठाणें तें या वेळी मराठ्यांचे आटोक्यांत आलें.
८ साखरखेडल्याचे फत्तेखेर्डा.--मुबारीजखान व निजाम यांची झोंबी निकरावर येत चालली, तिची मुख्य कळ औरंगाबादेवरून दाबली जात होती. ज्याच्या कबजांत तें नाके, तो हा डाव जिंकणार ही गोष्ट उभय पक्षांस स्पष्ट दिसत होती. ऐवजखान हा हुशार अंमलदार औरंगाबादच्या बंदोबस्तास असून तो आपल्या अंतःकरणाचा ठाव कोणासच लागूं देत नव्हता. मुबारीज- खान हा त्याचा निकटवर्ती वरिष्ठ, त्याचीच हुकमत त्याला पाळणे अवश्य होतें. पण त्याचें अंतःकरण निजामाचे पक्षास असून अखेरपर्यंत त्यानें मुबारीजखानास आपला थांग लागू दिला नाही. खान त्याजवर विसंबून गाफील राहिला.
निजाम चाळून येतो हें मुबारीजखानास हैदराबाद येथें कळलें, लगेच त्यास अडविण्यासाठीं मुबार्रीनखान जंगी तयारी करून उत्तरेकडे पुढें आला, तेव्हां ऐवजखान औरंगाबाद हातचें जाऊं देणार नाही अशा समजुतीवर तो पश्चिम बाजूस न वळतां पूर्व बाजूनें सरळ बऱ्हाणपुराकडे चालला. दरम्यान निजामाने त्वरेने औरंगाबादेस येऊन ता. ११ जून रोजीं त्या राजधानीचा ताबा घेतला, अर्थांत ऐवजखान त्यास सामील झाला. म्हणजे ता. १८मे ला निजाम धारेजवळ होता तो तीन आठवड्यांत औरंगाबादेस दाखल झाला, एवढी त्याची शिताफी त्यास उपयोगी पडली. स्वतः मुबारीजखान औरंगाबादेस येता तर तेथें त्याची व्यवस्था उत्कृष्ट राहून निजामास वेळेवर तंत्री पोंचली असती. या एका
$ शा. रो. २२ ६ पे. द. १०. ३०, या पत्राचा काळ संशयास्पद वाटतो.
४00 0000000 णह क दल दय
साखरखेडलं येथे तुंबळ युद्ध द्३
चुकीने मुबारीजखानाचा घात झाला आणि निजामाची बाजू सावरली निजामाने त्यास लिहिलें, ' असें आपसांत लढणे चांगलें नाही; बादशहाचे हुकूम निर्थक आहेत. माझी नेमणूक दुसरे कोठें झाल्याबरोबर मी दक्षिण सोडून जाईन, परंतु आतांच मला तसें करतां येत नाहीं, ' असे अनेक हितवाद निजामानें मुबारीजखानास लिहून कळविले, परंतु ते त्यानें जुमानले नाहींत, त्यास या वेळीं बराच त्वेष चढला असून एकदाचा लढाइनें सोक्षमोक्ष करून घ्यावयाचा त्यानें निश्चय केला. कान्होजी भोसल्यास कांही रक्कम चारून त्याची मदत ध्यावी, अशी सल्छा खानास त्याचे स्नेह्यांनीं दिली, पण ती त्याने मानिली नाही. इकडे निजामाने आपली तयारी करून, मुबारीजखानास दिल्लीहून मदत येत होती ती पोंचण्यापूर्वीच त्यास गांठणें श्रेयस्कर असें ठरवून, बाजीराव व मराठी फोज जमली होती ती बरोबर घेऊन ता. ३ सेप्टेंबर रोजी औरंगाबादेहून कूच केलें. तेथून पूर्वेस सुमारे ५० मैलांवर पूर्णेच्या कांठीं मेहकर तालक्यांत साखरखेडले येथे उभयतांचा सामना सुरू झाला. त्या प्रसंगीं मराठ्यांचे धोरण काय होतें हें समजणें अगत्याचे आहे. बाजीराव एका हस्तकाला ता. ९ सप्टेंबरास लिहितो, “ मोगल साखरखेडल्यांत शिरला म्हणोन तुम्ही सांगोन पाठविलें, त्यास झुंजायाची धमक असती तर गांवांत न शिरता. तोंड देईल न दे हा भरंवसा नाहीं. राती बिराती पळायची तजवीज करतील की काय नकळे. तरी तुम्ही खबरदारीनें राहून खबर वरचेवर पाठवीत जाणें. आम्ही आजी नबाबास सांगोन येथेंच मुकाम करविला, काल रात्री रंभाजी निंबाळकराकडे कांही मराठे आले म्हणून ऐकिले, तर सत्यमिथ्या लिहून पाठविणे. ” 8
उपरांत छ २३ मोहरम, ता. ३० सेप्टेंबर रोजीं दोघां मोगल पक्षांचें तुंबळ युद्ध झालें, मुबारीजखानानें लढण्याची पराकाष्टा केली. कनूळचा नब्राब इत्राहीमखान पन्नी ( दाऊदखान पत्नींचा भाऊ ) ऊर्फ बहादूरखान, आरकाटचा नबाब सादुछाखान ब कडाप्पाचा नब्राब अबुल फत्तेखान हे सर्वे प्रांतिक अधिकारी मुबारीजखानाचे साह्यास आले होते. १ खुद्द तो व त्याचे दोन मुलगे मारले गेळे. फौजेचा मोठा संहार झाला. अठरा हत्ती व सामान निजामास मिळालें. “ स्वामीच्या दैवयोगानें आम्ही हा बंडवाला मारला, ” असें पत्र लिहून निजामाने खानाचें शीर बादशह्याकडे पाठवून दिलें; आणि
पे. द, ३०.३४, १ 1), ॥९॥81'5 ४1८8-01-10], ७. 156.
८६४ बादद्याही अहवाल
ज्या ठिकाणी लढाई झाली त्या गांवास फत्तेखेडी असें नवीन नांव दिलें तेंच हल्ली चालतें.
या लढाईत मराठ्यांनी भाग घेतला कीं नाहीं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दाभाडे, कान्होजी भोसले, बाजीराव वगेरे प्रमुख सरदार जवळ हजर होते. खुद्द शाहूची आज्ञा कोणत्याच बाजूस सामील होऊं नये अशी होती. मात्र उभय पक्षांकडून बोलावणे आलेले त्यास उघड नाकारणें राक्य नव्हतें. प्रसंगी बादशहास मदत करणें या मुख्य अटीवरच शाहूर्चे एकंदर अस्तित्व अवलंबून होतें. पण दोघां प्रतिष्ठित सरदारांचें झुज सुरू झालें म्हणजे त्रयस्थांची उगाच त्रेधा उडते तसा प्रकार या वेळी मराठ्यांचा झाला. खुद्द बाजीरावाचा ओढा निजामाकडे होता; कारण मुबारीजखानानें स्वतःच्या घमेडीत राहून मराठे सरदारांना कैक वर्ष त्रस्त करून सोडलें होतें. कान्होजी भोसल्याचा तर खानानें पुष्कळच नाश केला. बाजीराव पेशव्याच्या हाताखालील मराठी फोजांनी कोशल्याच्या हालचाली करून खानास साखरखेडल्यांत कोंडले आणि नंतर निजामाच्या सैन्यानें त्याचा फन्ना उडवला. शाहूचें धोरण मात्र मराठ्यांनी तटस्थता राखावी असें होतें
“ छ २३ मोहोरम आश्रिन व० ११ मुक्काम साखरखेडले येथ युद्ध होऊन मुबारीजखान मोडला, त्यात पथके जखमी जाले, ” त्यांच्या निगेचा खर्च दाखल असून राणोजी सिंद्यास रुपये दहा व राणोजी भोसल्यास रुपये आठ दिलेले आढळतात. 1. बाजीरावाचे तैनातीस निजामाने आपला भरंवशाचा सरदार तुरुकताजखान यास नेमून दिलें होते. ' सरकारचा चाकर बाबाखान अमानतखानाचे युद्धीं ठार झाला त्याचे मुलास शाहूनें इनाम दिलें. ६ मुबारीजखानाचे नोकरांत सिंदखेडकर जगदेवरावाचा पुत्र रघूजी जाधव होता तो युद्धांत पडला, त्या संबंधाने शाहूने ता. ५ नोव्हेंबर, स. १७२४ रोजीं बाजीरावास लिहिलें, “ राघोजीराव देशमुख सुभा दोलताबाद हे मुबारज- खानाचे युद्धी पडले त्यांचे पुन मानसिंग आमचे भाचे होत. त्यांचें अगत्य आम्हांस आहे, तरी तुम्ही नबाबांस विनंती करून त्याचे बापाची मनसब जागीर त्यास बहाल होऊन त्याची उभारणी होय ती गोष्ट करणे. ” मानर्सिंगाची आई अंबिकाबाई राजारामछत्रपतीची मुलगी. शाहूने मानसिंगाऱचा
| पे. द. ३० पृ. २७०, छु इ.स. पे. द. पृ. २०,
राजकारणी धू्तता ८५
अशशसशिशिशिशशशिणि शण
प्रतिपाळ केला, तो पुढें ताराबाईजवळ साताऱ्यास असे. व्याक्ते मोठी विचित्र असून पेशव्यांचा विरोध करी.$ भुइंजकर रायाजी जाधव याचा आप्त असावा. नीलकंठराव जाधव यास निजामाने केद केल्याचा उलेख शा. रो. १७ मध्ये आहि तो कोण कोणाचा याचा पत्ता लागत नाहीं.
निजामाचा स्वभाव व व्यावहारिक बुद्धि या संग्रामाचे उपसंहारांत चांगली निदर्शनास आली. मुबारीजखाना'चा पुत्र, जनानखाना व साह्यकर्ते यांस त्यानें प्रेमाने वागवून त्याचा लोभ संपादिला, रणभूमीवर पडलेल्यास मूठमाती यथा- योग्य देऊन नंतर तीन चार दिवसांनीं औरंगाबादेस जाऊन त्यार्ने पुढील व्यवस्था लाविली, तेथे बाजीरावास अगत्याने बोलावून त्याची भेट घेतली आणि त्याचा योग्य सत्कार केला. या वेळीं त्यानें बाजीरावास सस्त-हजारी मनसब व जाततनखा' सात हजार ठरवून आणि हत्ती, पोषाख व मोलवान वस्तु नजर देऊन संतोषानें रवानगी केली. असे किताब व बहुमान आपल्या मुसलमान सहायकांस व रावरंभा वगेरे पद्रच्या मराठे सरदारांसही त्यानें दिष्ठे.
मुबार्रीजखानासारखा बलाढ्य उमराव धुळीस मिळविल्याने निजामाची छाप सर्वेत्र चांगळी बसली. इतउत्तर आपण सवेथा स्वतंत्र सत्ताधीश आहो अशा बाण्यानें तो व्यवहारात वागू लागला. मात्र शब्दांत, लेस्यात किवा ओपचारिक बाबतीत बाददाहाचे स्वामित्व त्याने उघड अमान्य केले नाहो. दान्षिणच्या सहा सुभ्यांचा तो संपूर्ण माळक बनळा. इकडील कारभारासंब्रंधी त्यानें दिछीकडे विचारणा कवी केली नाही. युद्ध किवा तह करणे, वद्ुुमान व किताब देणें हे बादशाही अधिकार त्याने खतः स्वीकारले. प्राताचा वसूल जमा करून त्याचा हिशेब त्याने वादशाहाकडे कधीं गुदरला नाही. हे प्रकार त्याच्या स्वतंत्र सत्तेचे निदर्शक होत. प्रत्यक्ष सिदासन किवा छत्र त्याने धारण केळे नाहीं की स्वतःचें स्वतंत्र नाणे पाडिळें नाही. जुम्मेच्या दिवशीं खुत्वा पढण्यात त्यानें बादराहाचे नांवाचा उच्चार कायम ठेविला. आपण बाददाहाचचे ताबेदार ही भाषा कधी सोडिली नाही. ही राजकारणी धूर्तता परिणामास आली.
मराठ्यांचा मात्र इतउत्तर दक्षिण प्रांताचा सर्वे संबंध निजामाशी जडला, एवढ्यापुरती फत्तेखेड्यांची लढाई क्रान्तिकारक समजली जाते. मोगल बादशाहीतून फुटून बाहेर पडणारा पहिला उमराव हा निजाम होय. अयोध्येचा
6 रे.प.८व ४३६, पे. द. १७३०, बाजी ० '५
1 बादशाही भहृवाल
वजीर व मुठिदाबादचा अलीवर्दीखान वगरे सुभेदार पुढें पुष्कळ वर्षांनीं इंग्रजांच्या साह्याने स्वतंत्र बनले. स्वतंत्रतेसंबंधाने कोणी प्रच्छा केली असतां निजाम सांगे, “ छत्रसिहासने ज्यांची आहेत त्यांनाच तीं लखलाभ होवोत. एक अंगा पराक्रम आहे तो माझा. तो असल्यावर छत्रसिदासनाची मला गरज काय ! ”
निजाम मोठा कार्यसाधु होता. त्याच्या स्वभावांत कठोर पाणी नव्हतें. बादशहास सोम्य पत्रें लिहून त्याचा रोप त्याने हलके हलके दूर केला. होऊन गेळेला प्रकार बदलतां येत नाही, मग द्रेप वाढविण्यांत तरी मुद्दा काय अशी समजत घ्रेऊन बादशहाने देखीळ निजामाचे अपराध माफ केळे आणि त्यास असोफजा असा नवीन किताब देऊन आणि माळवा व गुजरात हे प्रांत त्याज- कडून काढून फक्त दक्षिणच्या कारभारावर नेमणूक कायम केळी. या नेमणुकीचें फमांन पुढे यथावकाश ता. २० जून, स. १७२५ रोजी दाखल झालें, त्याचा निजामाने आदरपूर्वक स्वीकार केला. त्याचें अंतःकरण निश्चित झालें. तापीच्या उत्तरेस त्याचा अंमल राहिला नाही.
महिना पंधरा दिवस औरंगाबादची व्यवस्था लावून निजाम हेदराबादेस जाण्यास निघाला, तो स. १७२५ च्या जानेवारीत तेथें पोंचला. त्या वेळीं गोवळकोंड्याचें महत्त्व विदोप होते. महत्त्वाचे वित्त व सामान या मजबूद किल़यावर होते, तें सर्वे तेथील अंमलदारांस भरपूर द्रव्य देऊन निजामाने आपले कबजांत घेतलें. या वेळेपासूनच हेदराबाद ही निजामाची राजधानी बनली. अन्वरुद्दीनखान नांबाऱचा एक हुशार परदेशी ग्रह्स्थ दिछीस निजामाचे मर्जीतला होता, तो या वेळी नोकरीसाठी दक्षिणेंत आला, त्यास निजामाने आपले जवळ हेद्राजादचे बंदोबस्तास नेमिले. हाच पुढें कनीटकचा नवाब म्हणून प्रसिद्धीस आला. निजामाच्या कायमपणाचा एक परिणाम असा झाला की, पूर्वा दाक्षिणचे अंमलदार वरचेवर बदलत गेल्यामुळें, कलह, वंडें, लढाया इत्यादिकांची दंगल माजली होती तो प्रकार आतां बदलला. सगळे सहा सुभे एकाच्या मालकीत आले, त्यामुळे कारभारास एकसूत्रता आली. मराऱ्यांनाही इतउत्तर आपलें धोरण निजामाची मालकी संभाळून ठरवावें लागलें, त्यामुळें कनांटकीय कारस्थानांस रंग चढला, आणि उत्तरेतून निजामाला साह्य मिळूं नये म्हणून माळव्यांत आपला पाया हढ करणें बाजीरावास क्रमप्रात झाले.
दक्षिणेतील परिवर्तन | ८६७
कर्नाटकीय कारस्थानास रंग चढला म्हणून वर म्हटलें त्याचें प्रत्यंतर देणारी चिमाजी आपाच्या हातची एक याद उपलब्ध आहे. साखरखेडल्याच्या लढाईनंतर आठ दिवसांनीं हा कागद बाजीरावास पोचला. बाजीराव व निजाम यांची भेट होइल तेव्हां काय गोष्टी बोळून ठेवाव्या त्यांची सूचना या कागदांत बाजीरावास केळेली आहे. यादींत बरीच कलमें असून त्यांत कर्नाटक स्वारीसंब्रंयाने कांही महत्त्वाची सूचना आहे. निजामाने आपल्याबराधर बाजीरावासच कनांटकांत फीजेसह पाठवावे अश्ली मागणी शाहूक्डे करण्याची चिमाजी'ची सूचना आहे. कदाचित् निजाम म्वतः कर्नाटकात न जातां ऐवज- स्वान गेला तरी त्याजबरोधरही बाजीरावासच मागून घ्याव, निजाम कनांटकांत अंमळ बसविण्यास जाईल त्या वेळी बाजीरावानेंही बरोबर जाऊन आपआपले हक्क उगवावें, म्हणजे पुणे प्रांतासारख्या भानगडी तिकडे उरणार नाहीत, असा सूचनेचा अर्थ दिसतो. बाजीरावाने उत्तरेकडे वावरावे, दाक्षिणिकडे फत्तेसिंग, प्रतिनिधि वगेरे जातील असा शाहूचचा कटाक्ष होता. परंतु बिजामानेंच बाजीरावाची मागणी केली म्हणजे शाहूला ती अमान्य करिता येणार नाहीं, असा हा घाट होता. पेशव्याची नजर व हुकमत सवे राज्यांत सासवी चालावी त्याचें कार्यक्षेत्र विभागलेले नसावें, अशी व्यवस्था घडवून आणण्याची ही खटपट होती. याच धोरणानुसार पुढे स. १७२५ व १७२६ या दोन सालात बाजीराव कनांटकचे स्वारीस गेला. एवंच निजाम ब बाजीराव यांचा कायम वावर इतउत्तर एका क्षेत्रात उद्भवला हें परिवर्तन इतिहासांत संस्मरणीय बनले,
1 पुरंदरे दप्तर भाग १ ले. ७७
३
कनाटकीय अंकुरास खतपाणी
१७०२-१७२३२ १७०८-२२ १७१४-३१ १७१४-२६ १७२५ फेब्रु २८ » एंप्रि. ८ 93, ऑंग० २३ 39 डिसं० २२ १७२६ फेब्र २९ १७२५ नोव्हें--मे १७२६ ,,-एप्रि.
१७२६ उन्हाळा १७२६ नोव्हे १९ १७२७मार्च ४ १७२७ सेप्टें २९ १७२३०
कालसूची
बसवलिंग नाईक सोंघेकर.
सादतुछाखान कनाटकचचा सुभेदार.
दोडू कृष्णराज श्रीरंगपट्टणचा राजा.
हैबतराव निंबाळकर सरलप्करीवर,
निजामाचा वकील बाजीरावाकडे.
प्रतिनिधीकडून अमात्याचा पराभव पन्हाळ्यावर, नीलकंठराव जाधवास सोडविण्याची शाहूची आज्ञा. त्रिंबकराव दाभाडे बाजीरावास सार्माल., * सोंधेकराचा बचाव करण्याची शाहूची आज्ञा. १७२६ बाजीरावाची चित्रदुग-स्वारी.
१७२७ ,, श्रीरंगपद्टण-स्वारी, खंडेराव दाभाडे हजर. महामारीनें मराठी फोजांचे हाल. निजामार्ची स्वारी कनोटकांत.
सुलतानजी निंबाळकराची सरलष्करी काढली. बाजीरावाचा मुक्काम श्रीरंगपद्टणास,
सिधोजी निंबाळकर सरलष्करीवर.
मुरारराव घोरपड्याची साताऱ्यास शाहूशी भेट; हा दोनही कनीटक-स्वाऱ्यांत बाजीरावाबरोबर होता.
<: कनाटकीय अंकुरास खतपाणी
१ प्रयोजन २ चित्रदुगेची स्वारी ३ श्रीरंगपट्टणची स्वारी
प्रयोजन --कनांटकीय प्रदेशाची अंतर्गत राजकीय परिस्थात त्या वेळीं कशी होती तें वाचकांचे निदरशनास आणले पाहिजे. श्रीरंगपट्टण येथे दोड़ कृष्णराज वोडियार राज्य करीत असून त्याची कारकीर्द म. १७१४ ते १७३१ पर्यंत चाळली, हे वोडियार मूळचे विजयनगर साम्राज्याचे म्हैसूर प्रांताचे अधिकारी उत्तरोत्तर स्वतंत्र झाले, त्यांचेच वंशज दली म्हेसुरास राज्य करीत आहेत. दोड क्रृष्णराजाची सत्ता फारशी विम्तृत नव्हती. कर्नाटकाचे दोन मुख्य भाग बालाघाट व पाईनधाट !॑'या नावाचे अनुक्रमे मध्योत्तर व पूवकडील प्रदेशाचे त्या वेळी लोकभापेत प्रचलित होते. पूर्वी हा सर्वच प्रदेश विजयनगरचा होता, पुढे त्यातळे कांही भाग विजापूर व गोवळकोंडा या सुलतानांनी जिंकले आणि कांही भाग शिवाजी व त्याचा बंधु एकोजी यांचे ताब्यांत राहिळे. ओरंगजेबाने विजापूर व गोवळकोंडा हीं राज्ये जिंकली तेव्हां या दाक्षिणात्य प्रदेशावर त्या बादशहाची सत्ता उत्पन्न झाली. पण मराठ्यांनी व मुख्यतः संताजी घोरपड्याच्या कुठटंबानें बादशाहाला दाद न देतां प्रचंड झगडा करून बराचसा कनाटकीय प्रदेशा आपल्या हुकमतीखाली आणिला, औरंगजेबाच्या मृत्युनंतर शाहूला छत्रपातिपद मिळालें, तेव्हा त्यानेंही आपल्या तंजावरकर बंधूची आठवण ठेवून दोकराजी महाडिकास त्या बाजूचा उद्योग सांगितला. संताजीचा बंधु बहिरजी हिंदुराव घोरपडे व वाहिरर्जांचा पुत्र सिधोजी यांनीं स्वतःच्या हिमतीवर पण छत्रपतीच्या नांवांने कनोटकांत आपली सत्ता स्थापून गुत्ती येथे आपलें मुरूय ठाणें बनविले, सोधें संस्थानचे कागद छापलेले
१॑बालान्वरचा, उच; व पाईन म्हणज खालचा, सखल; हे शब्द हिंदुस्थानांत पुष्कळ ठिकाणीं वापरण्यांत येतात. म्हेसूर सस्थानचा उत्तरेकडचा भाग उच आहे त्यास बालाघाट (म्ह० टेबल लंड) म्हणत; मद्रास इलाख्याचा समुदकिनाऱ्याकडील उतरता भाग पाईनघाटांत मोडतो.
१9२ कर्नाटकीय अंकुरास खतपाणी
पाहतां वर्राल प्रकार व्यक्त होतो. शाहू व संभाजी यांजमध्ये दुही उत्पन्न झाली नसती, तर घोरपड्यांच्या उद्योगास संपूण मराठशाहीचे पाठबळ मिळून कनाटक प्रांतांत मुसलमानी सत्ता शिक राहिली नसती. '$
पण घोरपड्यांना दाबून टाकण्यास झुल्फिकारखान, दाऊदखान पत्नी व मुबारीजखान वगरे कित्येक हुशार मोगल सुभेदार समथ झाले. बहादूरशहा स. १७०८ साली कामबक्षावर चाळून आला, त्या वेळीं त्याने दाऊदखान पन्नीस कनाटकांतून आपळे मदतीस महाराष्ट्रांत आणिले. दाऊदखानाने निघतेसमयीं कनाोटकचा कारभार सादतुलाखान या हुशार अंमळदारावर सोपिला. सादतुला शूर, दक्ष व नेकीचा ग्रहस्थ होता. त्याने घोरपड्यांना व इतर सत्ताधीशांना जरबेंत ठेवून मुसलमानी सत्ता हढ केळी. ब्राळाघाट व पाईंनघाट याच्या मध्यभागी आकांट हें सोयीचे ठिकाण पाहून तेथ त्याने कायमचे वास्तव्य केले, तेणेकरून कर्नाटकच्या नबाबांची राजधानी म्हणून आकांटची प्रासाद्धि पुढे इतिहासात झाली. स, १७३२ त सादतुला मरण पावला, त्यानंतर नबाबाची सत्ता ओसरू लागली.
सादतुलछाच्या हुकमतीत कडाप्पा, कनूळ, शिरे, सावनूर अद्या कित्येक ठिकाणी दुय्यम नवाब कामावर होते, ते आपापल्या टापूंत पिढीजाद बनले, साखरखेडल्याच्या संग्रामांत हे नबाब मुवारीजखानाचे साद्यास हजर असल्याचें मागे सांगितले आहे. अशा कित्येक नवाबाशी पुढे मराठ्याचे व्यवहार घडले. स. १७१९ च्या बादशाही सनदांनी मोगल प्रदेशावर चोथाइचे हक्क मराठ्यांस प्राप्त झाळे, त्यांची बजावणी करण्याचे काम बाजीरावाने स्वीकारिळे. शिवाजीच्या मनोरथातील हिंदुपदपातशाहीचा दहा उद्देश परंपरेने आतां शाहूने धारण केला. निजाम व बाजीराव यांनी एक विचाराने वागून उभय पक्षांचे हित सांभाळावे अशी शाहूची सालस इच्छा होती
मिळून स. १७२५ त कनांटक-स्वारी उद्भवली त्या वेळी आकांटकर सादतुछाखान व त्याच्या हुकमतीतळे वर सांगितलेले स्थानिक नब्राब हे मुसलमान पक्षात व श्रीरंगपट्टणकर वोडियार, तंजावरकर भोसले राजे शरफोजी व गुत्तीकर घोरपडे हिंदुपक्षांत, अशांची आपापसांत झोंबाझोंबी चाळू असतां, त्या सर्वावर छत्रपतींचा नक्ष बसविण्याकरितां आणि त्या कामी
६ शि.च.सा.ख. ३ ले. ४८०-४९०
मराठ्यांचे उद्देद ७३
निजामाचे अग्रेसरत्व मोडून काढण्याकरितां शाहूने तिकडे आपले सरदार रवाना केले. वरील सर्वच हिदूंकडे शाहूचा ओढा सारखा नव्हता. तंजावरकरा- बद्दल त्याला प्रेम होतें तसें श्रीरंगपद्टणकरामहृळ नव्हत. दुसर्या स्वारीत बाजीरावाने श्रीरंगपट्टणकरास रगडून काढिलें,
तंजावरास शरफोजी राज्य करीत असतां त्याला आकांटकर सादतुला- खानाने अतिशय छळले, तेव्हां त्यानें शाहूची करुणा भाकली. कोप्पळ, कनूळ, कडाप्पा, तिरुपति, ब्यंकटागारे , वेळूर, आकोट, जिंजी हीं तंजावरला जोडणारी स्थळें शिवाजीनेंच कबजांत आणली असून पुढें सत्तावीस वर्षे मराठ्यांनी औरंगजेबाशी झगडून ही प्रदेश्यांखला हाताखाली घातली, ती टिकविणे, तिकडे आपली सत्ता हढ व ताजी करणें, ठिकाठिकाणच्या पुंडपाळेगारांना जरबेत आणून मराठी सत्तेचा फलाव थेट दाक्षिणेपर्यंत करणे, शिवाजीमहाराजांनी रुजविलेल्या हिदुपदपातशाहीच्या बीजास खतपाणी घाळून वाढविणे, हे मुख्य उद्देश साधण्यासाठी शाहूने कनाटकात फोजा पाठविण्याचे ठर्रावलें. वडिळांचे उद्देश सिद्धीस नेणें एकप्रकारचे पवित्र कतव्य शाहूला «वाटत होतें म्हणून त्यानें या स्वारीची निकड केळी. उगाच असंबद्ध रीतीने कोणतीही गोष्ट व्यवहारात घडत नसते. स. १७२५ त खुद्द निजाम त्या बाजूस जाण्याच्या तयारीस लागला, म्हणून शाहूने विदोप त्वरा केली. मात्र निजाम या वेळी कनाटकांत का उतरू शाकला नाही किवा जो सहकार त्या उद्योगात मराठे त्याजकडे मागत होते तो देण्याची त्याची इच्छाच नव्हती, हा प्रकार पुढें व्यक्त होइल
२ चित्रदुगची स्वारी.--कनाटकांत या वेळी मराख्यांच्या दोन स्वार्या झाल्या. पहिली नोव्हेंबर स. १७२५ पासून मे स. १७२६ पर्यंतची, हिला चित्रदुगंची स्वारी असे नांव तत्कालीन लेखकांनी दिलें आहे. दुसरी नोव्हेंबर स. १७२६ पासून एप्रिल स. १७२७ पर्यंतची, हिला श्रीरंगपट्टणची स्वारी म्हणतात.
भागानगरचा सुभा फत्तेसिंग भोसल्यास देऊन त्याची हुकमत या दाक्षिण- प्रदेशावर बसवावी या विचारानें त्यालाच शाहूने स्वारीचे आधिपत्य दिलें. स. १७२७५ च्या आरंभी हा विचार कसा चाळू झाला तें तत्कालीन कागदांत पाहावयास मिळतें. ता. २७ मार्च, स. १७२५ रोजीं फत्तेसिंगानें आपल्या हस्तकास कळविलें, “ प्रधानपंत ब निजाम उल्मुल्क कदाचित् दाक्षिणप्रांते जावयाचा विचार करतील तर ते कांहीं आपल्या चोथाईचा तह केल्यावेगळे
1: कनॉटकोय भअकुरास खतपाणी
जाणार नाहोत. तरी तुमचा त्यांचा बनाव होऊन उस्तवारी होय, चार टके मिळत ते गोष्ट करणे. आपले अकलेस दगा न होय तें करणें. ” 1. बाजीराव व निजाम यांचें संगनमत झालेलें त्या बेळी जाहीर होते. त्यांनी चोथाइंची वांटणी कशी करण्याचा विचार ठराविला ती खबर फत्तेसिंगास नसल्यामुळें परभारे ते कार्येमाग उरकून आपले नुकसान करतील ही भीति वर फत्तेसिंगाने बोळून दाग्वविळेलळी दिसते. कारण स. १७२५च्या आरंभी कनाटकरसतधी बोलणें करण्यासाठीं निजामाने नरसो कुसाजी नांवाचा पेशव्याचा वकील जवळ होता त्यास पेशव्याचे भेटीस पाठविलें. ता. २८ फेब्रुवारी, स. १७२५८ च्या पत्रांत नरसो कसाजी चिमाजी आपास विचारतो, “ आपणास नबाब्रसाहेबी बामीच्या दशनास पाठाविळें आहे. चाकणेस आलो. आपली व प्रधानपंतांची भेट केव्हा कोठे होडल त कळवावे. भेटोनंतर वर्तमान कळां येईल. '
निजामाची सूचना काय होती ती आपणास ठाऊक नाही. मात्र कोल्हा- पुरच्या संभाजीस शाहूविरुद्ध उठविण्याचा प्रकार त्याने स. १७२५ त सुरू केळेला दिसतो. भगवंत रामचंट्र अमात्य या वेळी संभाजीचे तर्फेने निजामाकडे खटपट करीत होता. प्रतिनिथ्ीचा हस्तक जगजीवन गोविंद पन्हाळगडाकडे असतां त्याजवर भगवंतरावाने किळयावरून उतरून हत्ट्रा केला टोघांचें झुंज होऊन जगजीवन गोविंदाने अमात्याचा पराभव केला, आणि पन्हाळ्याचा सरनोबत गोरखोजी यादव यास पकडून आणिळें. या पराक्रमावद्दल शाहूने ता ८ एप्रिल स १७२५ रोजी जगजीवन गोविद यास वस्त्रे पाठवून गोरव केला.$ यावरून म्प्ट होते की निजामाचा उद्देश मराठ्यांशी कोणत्याही प्रकारें तडजोडीने व सामोपचाराने वागण्याचा नसून उलट संभाजीला हातागी धरून शाहूला प्रेचांत आणण्याचा जो उघड खटाटोप त्याने पुढे केला, त्याची सुरुवात स. १७२५ च्या आरंभी वर सांगितस्याप्रमाणे त्यानें भगवंतराव अमात्याचे मार्फत केलेली दिसते.
निजामाचा उठावा उत्तरोत्तर वाढतच गेळा, शाहूचा सरदार नीलकंठराव जाधव याजवर निजामाने हला करून पकडून केदेंत ठेविलें, त्यास सोडवून आणण्यात्रह्वळ शाहूने ता. २३ ऑगस्ट, स. १७२५ रोजीं आज्ञा केली, 1 ही
1 पे. द. ३०.३६. भर पे. द. ३०. ३७ & पे. द. ३०. ३५७ ! शा. रो. २७
कोणेविशीं चिंता न करावी ९७१९
>>>:
आणखी एक निजामाच्या विरोधाची आगळीक लक्षांत घेतां उभयतांच्या
काराचा मेळ जमला नाहीं हें स्पष्ट होते. तथापि निजामाने आपल्या, अंतःकरणाचा ठाव कोणासच लागूं दिला नाहीं, तेव्हां स. १७२५ च्या दसऱ्यास कर्नाटकांत स्वारी पाठविण्याचा निश्चय शाहूने ठरविला, आणि प्रतिनाधि, खंडेराव दाभाड, सुलतानजी निवाळकर सरलष्कर या सरदारांस फत्तेसिंग भोसल्याचे हातास्वाली सामील होण्याचे हुकूम सोडिले.$ निजामाने या खार्रीस व्यत्यय करूं नये म्हणून शाहूने बाजीराव व पिलाजी जाधव यांस त्यांचे समजुतीसाठीं -जाण्याचा हक्रम केला, त्या संबंधाने ता. २५ नोव्हेंबर, स. १७२५ रोजी बाजीरावाने स्वाळीळ पत्र शाहूस लिहिलें
' स्वामीनी फाजा जमा केऱ्या, पंढरपुरच्या रोग्ये येतात ही खबर निजामास पावेळच. तेही विचारांत पडतीळ. खामीशी बिघडतात असे नाही, व आम्ही होऊन नंब्रावा्शी विरुद्ध करूं हें सहसा होणे नाही. हा कालपर्यंत आम्ही नबाजास पत्र लिंहिले नाहीं. म्वामी तिकडून लिहिणे ते लिहितात, आमच्या व आपल्या लिहिण्यास ३त पडेल म्हणून लिहिल नाही. प्रस्तुत नब्रावास ल्याहा- वयाचा मजकूर स्वामीनी कळविला आहे, त्या अन्वर्येच लिहितो. स्वामीनी कोणेविश्ी चिंता न करावी. स्वामीचे पुण्यप्रतापेकरून जे होणे तें उत्तमच होइल. इकडे मनसुब्याचे नेट पडावे, असा नूर मात्र जाहला आहे. ! 1
बाजीरावानं मुद्दाम कुरापत काढून निजामास दुखवू नये अशी शाहूची इच्छा होती ती बाजीरावाने मान्य केळी आणि मनसुब्यानेच लागेल तेवढा नेट लावूं असे त्यानं शाहूस कळांविळें. स्वारीत व्राजीरावास पाठविण्याचा शाहूचा पाहिला उद्देश नव्हता. द्षिणच्या कामगिरोत बाजीरावाचा हात न ठेवतां फत्तेसिगाचें
हत्त्व राखावे अशी शाहूची इच्छा होती. पण बाजीरावाशिवाय सरदार पुढें पाऊल टाकीत नाहीत आणि मनसबा विसकटणार असा प्रकार दिसूं लागल्या" मुळें, शाहूने मागाहून आग्रह करून व्राजीरावास स्वारीबरोबर पाठविलें. थोडेंबद्युत यश स्वारीत आलें तें बाजीरावामुळेंच होय.
खंडेराव दाभाडे सेनापति वाधेक्याने जजेर व नव्या मनूच्या तीच कामगिर्रास नालायक बनत चालला होता. मुख्यतः बाजीरावाने स्वतःच शिपाईंगिरी नेटाने चालविल्यामुळें खरा सेनापति मार्गे पडला. शाहूच्याही मनांतून
६ शा. रो. १४, १५७ 7 रा. ख. ६. २२
२७९६ कनोटकीय अंकुरास खतपाणी
तो पुष्कळसा उतरला असून त्या संबंधाने केक वेर्ष त्याच्या तक्रारी शाहूकडे जाळू होत्या. त्याचे पुढील उद्गार या वृत्तीचे निदर्शक आहेत. “ समुट्रवलयांकित प्रथ्वी ण्याची, धण्यानें जे ज्यास दिलें तें संवेत्र चालावे आणि सेवकास दिले ते मात्र न चालावे, असा सेनायतिपदाचे ठायी अपराध कोणता हे कळत नाहीं. कदावितू पदाचे ठायी अपराध असला तर, आम्ही सेवक निरपराधी असतां अपराधी पदाचे योगे सेवकाने अपराधी व्हावें यांत विदोष काय ? सत्र पूवीपासून सेवकावर 'बण्याची कपा अनुपम आहे तेणें प्रमाण कृमावलोकनाने सेनापतीचे ठायी अपराध असेल तो दर करून निरपराधी सेवकास निरपराध पदी स्थापना करून सेवा घेणार महाराज धणी समथ आहेत. ” १ हे सर्वच पत्र वाचण्यालायक असून सेनापतिपदाचा कारभार आपल्याकडून यजमानास समा'वानकारक होत नाही अशी सख्वंडेरावाची कबुली त्यांत व्यक्त होते. दिल्लीच्या स्वारीहून आल्यावर खंडेरावाची ठळक कामगिरी कांहीच दिसून आली नाही. बाजीरावाची देस्वील त्याने परोपरी आळवणूक केळेली आढळते.
प्रस्तुत कनाटकचे स्वारात जाण्याची शाहूनं खंडेरावास आज्ञा केली त्यावर चार हजार फोजेनिशी त्यानें आपला पुत्र त्रिवकराव सेनाग्वासखेळ यास प्रतानिधीकडे रवाना केळ, ती गोष्ट मान्य केल्याचा जबात्र गाहूनं ता, २३ डिसेंबर स. १७२५ रोजी खंडेरावास पाठविला. त्रिबकरांव व वाजीराव बहुधा समवयस्क, दोघेही तडफदार व आपापय्या पदाचे अभिमानी असल्यासुळें या स्वारात त्यांचे विशेष पटल्याचे दिसत नाही. उलट ब्रेब्रनाव उत्पन्न होऊन तो उत्तरोत्तर वरृद्धिगत होत गेला. मिळून डिसंबरअखेर मराठ्यांच्या फोजा दक्षिणची वाट चाळ लागल्या. खुद्द निजाम जरी कनाटकात गेळा नाही तरी त्याचे कांही सरदार व फोज मराठ्याबरोबर होती. एकंदर सुमारे पन्नास हजार मराठ्यांचा जमाव झाला. संताजी घोरपडे पुरातन सेनार्पात, त्याचे पुत्र राणोजी व पिराजी संभाजीकडे राहिले. पिराजी व मुरारराव गुत्तीचे संस्थान रक्षून होते, त्यांस शाहूमहाराजांनी लिहिले, स्वारांत येऊन सेवा करून दाखवावी. त्यावरून तेही फत्तेसिंग याजबरोबर कर्नाटकांत गेले. महाराजांनीं फत्तेसिंगांस हरफोजीराजे यांचे भेटीस तंजावरास पाठविलें. |
|॑ं पे. द. १२.५,८ 1 पे. द. ३० पृ. २७६ धरा. खं. २ पृ. ५३.
सोंधेकराच संरक्षण ५७७.
त की म >
निजामाच्या सरहद्दीवरून विजापुर, गुलबगा, गलगले, कोप्पळ मार्गाने चित्रदुर्गपावेतो फौजा गेल्या. हयग्रीवा नदीवर सुमारें पाऊण महिना फौजांचा मुक्काम झाला. निघाल्यापासून दोन महिने होऊन गेले तरी शाहूला कांही स्वबर कळली नाही म्हणून तो अस्वस्थ झाला. प्रतिनिधि, बाजीराव, सरलष्कर, त्रिंबकराव दाभाडे या सर्वास त्यानें ता. २१ मार्च रोजी खरमरित पत्रे लिहिलीं की ' तुम्हीं सर्व कुलअग्वत्यारी सेवक, कोठपर्यंत गेलां, काय मनसुबा कारितां हें गेल्यादारम्य कळविळे नाही यावरून अपूव भासते, तरी दिनप्रतिदिनीं स्वामीस कळवीत जावें. ”? १ “ फाोजानी जाऊन तुंबलेल्या खंडण्या वसूल केल्या, साळाबाद पुढें घेण्याचा ठराव केला. हुज्रची ठाणी गेली होतीं ती सोडविली. ज्यानी मगरुरी केली त्यांस जरब दिली, ” अशी या स्वारीची कामगिरी चिटाणेसाने वर्णिळेली आढळते.
पूवेस चित्रदुर्गापासून पश्चिमेस सोंधें-बिद्नूरपर्यंत या स्वारीचा श्ेत्रविस्तार दिसतो. सोंध्यावर मराठी फोजांनी चाळ केली तेव्हां तेथील राजाने शाहूकडे वकोल पाठवून गरणागति कळविली, त्यावरून शाहून ता. २९ फेब्रुवारी, स. १७२६ रोजी बाजीराव व प्रांतानिथि यांस आज्ञा लिहिली ती अशी, ' सोंधकर पुरातन, त्यांजवर चोदोकडन कसाला जाला, त्यामुळे श्रमी आहेत, स्वामीचे ठायी अक्रत्रिम हेत धरतात, त्यांच चालवणे स्वामीस अवव्य. या निमित्त बीळी करावयासाठी हुजरून गोपाळराम पाठविळे आहेत, ते बोळी करतील, तदनुरूप निर्वाह मीलनमाप.» खंडणीचा भाग वारून घेऊन संस्थान संरक्षण करणे, ?) $ अथात् सोधिकराच्या याटेख मराठे गेळे नाहीत. राजारामाच्या वेळेस सोंधेकर सदाशिव नाहक याने मराठ्याचा आश्रय पर्त्कारटा होता, तो स. १७०२ नंतर वारला आणि त्याचा पुत्र बसवलिंग राजा गादीवर आला. त्याने स. १७३२ पर्यत राज्य केळे. त्यानेच शाहूकडे वरप्रमाणे विनंती करून त्याचा लोभ संपादिळा. ' राजाची सख्याची इच्छा मान्य करून छत्रपतींनी आपले हेजीब भानजी बल्लाळ व देवजी विश्वनाथ सोभ्यास पाठविले. त्यानी भाषापत्राचा करार केला कौ, प्रतिवपा राजाने पंचेचाळीस हजार रुपये खंडणीचे द्यावे; आणि दुसरा ह्रकाणी रात्र संस्थानावर चाळून आल्यास लागेल ती मदत करून त्याचा पराजय करून संस्थानचे आधिपत्य निर्विभ्षपणे
थब शॉ. रो. १५. $ शा. रो, १९६, २००
९७७८ कनीटकीय अंकुरास खतपाणी
अनुभवृं द्यावे, मराठ यांणी आपली ठाणी उठवून संस्थानी गमन करावें. ) वरील वर्णनात मराठ्याच्या चोथाड हक्कांची व परशात्रुपासून माडांलकाचे संरक्षण करण्याची जबाबदारी दर्शाविळेली आढळते ती अभ्यासूनी लक्षात आणावी. कनाटकातील हिंदु सत्ताधीशास मुसलमानांपेक्षा मराख्याची ताबेदारी ज्यास्त सुखकर वाटली हे सोध्याच्या व इतर उदाहरणावरून स्पप्ट होत.
मात्र सोधेकराच्या भानगडी एवढ्यानेंच मिटऱ्या नाहीत. पुढे निजाम उल्मुल्कने त्यास जेरीस आणिलें, त्या वेळा मराठे त्याच्या संरक्षणास वेळेवर जाऊं ठाकले नाहीत, सवाई रामचंद्र राजे साधिकर याचे एक अत्यंत आजंबाचे पत्र बाजीरावास लिहिळेळ उलळेख्बनीसय आदे, त्याचा काळ नाश्चित दोइल तर सोंधेकर व मराठे याचे व्यवहार म्पप्ट होतील. >
३ श्रीरंगपट्टणची स्वारी--त्राजीराव पदिल्या स्वारीतून परत येताच निजामाने किवा त्याच्या हुकमात वागणाऱ्या हस्तकांना कर्नाटकांतीळ हिंदु सत्ताधीशावर चढाई केळी, यावरून शाहूने केलेला उद्योग मोडन काढण्याचा प्रयत्न निजामाने केला द्दे स्पष्ट होते. ता. २० जुले, स. १७२६ रोजी शाहू लक्ष्मेश्वरच्या देशमुस्वास लिहितो, * तुम्ही विनंतीपत्रे पाठविली, अभिप्राय कळा आला. नबाबांनी आपणावरी बहुत अतिदाय मांडिला आहे. गावगन्ना ठाणी घालावयाचा उद्योग करितात, तरी स्वामीनी आपले साहित्य करून म्थळ रक्षण होय तें केळे पाहिज म्हणून लिहिळ, ऐशास तुमचा अभिमान पूर्वीपासून स्वामीस आहे. त्या प्रांताचे बंदोबस्त कर्तन्य आहेत, याबह्ृळ सरलष्कर, प्रधान व सेनापति यांस फोजा आणावयाची आज्ञा केली आहि. तुम्ही जमाव करून नब्राबास आपल्या स्थलामध्ये प्रवेश होऊ न देणें. दसारया कारणे स्वामी फोजा रवाना करतील. 1
मराठ्यावर नजर ठेवण्याकरता निजामाने स. १७२६ च्या उन्हाळ्यात हेदराबादेहून अदवानीपावेतो स्वतः प्रयाण केळ आणि तिकडूनच पावसाळ्यात लक्ष्मेश्ररावर फोजा पाठविल्या. नबाबाने कनांठकांत असा उच्छेद मांडलेला ऐकून पुनः लगेच दसर््यास दुसरी स्वारी त्या बाजूस पाठविण्याचें शाहूने ठरावेळे, आणि बाजीराध व दाभाडे यांस स्वहस्ताक्षरी आज्ञा लिहून कळविले
| सोधेकराची बखर, शि. च. सा. ख. ३ ल. ४९७, $ पे. द. १७. ९ 1 शा. रो. २७.
निजामाची पोखरणी ९७९,
की “ विजयादरामीच्या मुहरर्ते उभयतां स्वार होऊन दिवसगत न लावतां अति- सत्वर फोजेची तयारी करून पंढरपुरच्या रोखें येणे. या हुकमाप्रमाणे दसऱ्यास दुसरी स्वारी निघाली तिला श्रीरंगपट्टणची स्वारी म्हणतात. या स्वारीत खंडेराव दाभाडे स्वतः हजर होता.
फत्तेसिंग भोसळे बाजीरावाबरोबर श्रीरंगपद्टणकडे गेला नाहो. कलबुगा प्रांतात चोथाइ वसुलीचें काम त्यानें केले. 1
निजामाने बाह्यतः मराख्याशी सरूय दाखवून आंतून कपटविद्या चालविली. त्याला कळून चुकळें की वेळेवर मराठ्यांचा बंदोबस्त आपण केला नाही तर उत्तरेत माळब्याप्रमाणेंच कर्नाटकांतही ते बद्धमूल होतील. यास्तव स. १७२६ त मराठे सरदार दक्षिणेकडे असतां महाराष्ट्रांत त्याने चंद्रसेन जाधवास हाताशी घेऊन मराठशाहीची पोखरणी चालविली. त्यानें कनाटकांत फोजा पाठविल्या, संभाजीस शाहूविरुद्ध चिथविळे आणि कान्होजी भोसळे, सुळतानजी निब्राळकर सरलष्कर अश्ांसारखे शाहूचे दुटप्पी सरदारांस फितविण्याची स्टफॅट सुरू केली. हे सर्व प्रकार पूर्ण परिणत होण्यास आणखी एक वषे लागलें, पण बाजीरावाने स्वतः जागरूक राहून त्यांचा प्रतिकार केला हें पुढें दिसून येईल.
हेबतरावाचचा पुत्र सुलतानजी निंबाळकर स. १७१४ पासून सरलष्करीवर होता. स. १७२६ त शाहूला त्याची फितुरी आढळली म्हणून शाहूनें प्रथम त्याजवळ आपल्या तर्फेचा नवीन कारभारी नेमिळा आणि त्यास मुद्दाम कर्ना- टकांत जाऊं न देतां आपल्याजवळ बोलाविले, (ता. १९ नोव्हें, स. १७२६ ).! परंतु तो शाहूशीं अनुरक्त राहिला नाहीं, किंवा उघडपणें निजामाकडे गेला म्हणून सुलतानजीचा भाऊ सिधोजी यास सेवेंत घेऊन पुढें त्यासच सरलष्करी शाहूने दिली. 8
निजामाच्या धामधुमीमुळें स. १७२७ च्या कर्नाटकच्यास्वारींत बाजीरावाचें चित्त अत्यंत अस्वस्थ राहिलें, त्यामुळें पाहिजे होती तितकी कार्यसिद्धि स्वारीत
४ शरा. रो. १९, २२, व २२, २५.
1" शा. रो. २२. ! शा. रो- २२ व २६५ व ३२,
$ सुलतानजी निजामाकडे गेला अशी नोद प. द. १५ पू. ९० वर आहे. त्यास निजामाने आबेड व बीड येथे जागीर दिली. पे. द. १२. १४ च्या पत्रांत ता. २९-९- १७२७ रोजीं सिधाजी सरलष्करीवर आहे.
८० कनाटकीय अंकुरास खतपाणी
होऊं शकली नाही. बाजीराव पाश्चिम बाजूनें प्रांत रगडीत गेला. हुकेरी,सामानगड बेळगांव, कित्तर, सोंधिं या मागावरील खंडण्या वसूळ करून भेदनूर प्रांतांतून बाणावर ह्सनवरून तो ता. ४ माचे रोजीं श्रीरंगपट्टणास दाखल झाला. तेथ एक महिना मुक्राम करून गेल्या वाटेनेच परत साताऱ्यास आला. कांडी सरदार व फौजा चित्रदुर्गकडेही आदल्या वर्षांचा कार्यभाग पुरा करण्यासाठी गेल्या होत्या. या स्वारीत उन्हाळा, पाण्याची टंचाई व महामारी यांचे योगाने मराठी फोजाचे अतोनात हाल झाळे, असें खुद्द बाजीरावानें लिहिलें असून या हालाचे वर्णन पोवाड्यात वणिलेळें विश्वसनीय दिसतें. त्या पोवाड्यांत बुद्धिहाळ, विकनदळळी, महाबळळी, नंदीगड, बाळापुर, नागमंडळ, बेंगरूळ बहिरबदुग, मागडी व देवरायदुर्ग इतक्या स्थळांची नांवें दाखल आहेत ता सर्वे या दोन्दी स्वाऱ्यांतील मराठ्यांच्या वाटेवरची आहेत.
श्रीरंगपट्टणच्या स्वारीत ब्राजीरावानें आकोटकर नबात्र सादतुछाखानार्श तह केला, तो त्या नबाबानी पुढें पंधरा वर्षे पावेतो यथायोग्य पाळला, यावरून बाजीरावाची कतेबगारी व मराठशाहीचे उद्देश व्यक्त होतात. $ या दोन स्वाऱ्यांत मिळून पश्चिम बव मध्य कनाटकच्या भागात मराठ्यानीं आपटे चौथ सरदेशमुस्वरीचे हक्क लागू केळे आणि पूर्वी घोरपड्यानी प्रस्थापित केळेल्या वर्चेस्थाची प्रतिष्ठापना केली, पूवेकडचा भाग राहिला, त्यासाटी पुनः कनीटकात फोजा पाठविण्याची हुरहूर शाहूच्या मनांत किती लागली होती, हे तयाने अनेकवार व्यक्त केळेळे आढळत. सिथोजी हिदुराव घोरपड व त्याचे पुत्र मुरारराव हेच मुख्यतः कनाटकांत मराख्याची सत्ता सांभाळीत होते. स. १७२६ व १७२७ च्या दोन्ही स्वाऱ्यात मुरारराव हजर होता. कार संताजीजवळ वागळेला हा सरदार दक्षिणेत फार वर्ष बलाढ्य व नामांकित बनल असल्यामुळे त्याचा विशेष उपयोग झाला. स. १७३० त सुराररावानें साताऱ्यास येऊन शाहूची भेट घेतली. शाहूने त्याचा गोरव केला. त्यापूर्वी व नंतर त्याचे वकील शाहूकडे सारखे येत जात असत. |. चिटणीस लिहितो, “ संताजीच
' ब्र.चच. ले. ३२वरा.ख.६ले. १०९. मेस. १९४०्च्या सह्याद्रीच्या अका? रा. खरे यानी या पावाड्याचा आधार खाटा ठरविला आहे. पण नकाशावर ह स्थळे पहावी म्हणजे त्याच्या खरेपणाची खात्रा पटल. लष्कर ज्या मागाने जार त्याच्या दोहों बाजूची शेपन्नास मेलातली स्थळ त्याच्या क्षेत्रात माडतात.
$ ऐ. टि. २. ४४. !। पे. द. ९७, १९४६ व शा. रो. १७१
अ पाल फण कटीतीशिनापणीकीती0ीी0ी00 00 0 ण त ण शाणी क चक अक णपणणणणणी0ी?0?0ी?0?0”0?0” पेकी 00?” ८ पटी ण पफीपॉ 0? 0?0”?२)!0९?0?0)]॥)ी!0ी 00 0 १? 0ी ना ची ण धक ््यणयणणणणणीणणणणी णी? ?0ीण चण. हणण कणव. आ. आक
दोन स्वाऱ्यांची फलश्ुति ८१
घराण्यांतील मुरारराव गुत्तीचे संस्थान सांभाळून होते, त्यांस महाराजांनीं पत्र दिलीं होतीं, जे तुम्ही सामानसुद्धां सरकारचे फॉजेंत येऊन सेवा करून दाखवावी, त्याप्रमाणे सामान घेऊन येऊन भेटले. तमाम पाळेगार सुरापूर, कनकदुर्ग, चित्रदुर्ग, गदग, लक्ष्मेश्वर वगैरे यांजपासोन पूवींचे ठरावाप्रमाणें खंडण्या घेतल्या. खुद्द श्रीरंगपट्टणची खंडणी एकवीस लाखांवर घेतली.$ पुढें सालाबादप्रमाणे घेत जावें, असें केलें. हुजूर्ची स्थळें ठाणीं किले पहिले होते ते सोडविले, ? यावरून या दोन स्वाऱ्यांची कामगिरी पुष्कळ यशस्वी झाली आणि कनांटकांत वावरणाऱ्या एकाकी घोरपड्यांना पाठिंबा मिळून मराठशाहीच्या त्या भागांतील फेलावास सुरुवात झाली हें स्पष्ट आहे. स. १७२७ नंतर निजामाने चढाई चालविली तिला तोंड द्यावें लागल्यामुळें कर्नाटकचा अवशिष्ट कार्यभाग मार्गे पडत गेला, पण शाहूने आग्रह धरून स. १७४०-४१ त तो पुढें पुरा केला. 1 त्यामुळें बाळाजी बाजीराव पेशव्याचे वेळीं मराठी सत्तेचा वृक्ष कनांटकांत कसा फोफावला ती हकीकत पुढें यथावकारदा सांगण्यांत येईल.
बावन्न
अ -*--- -:_-__>:------:>>न-> >> अयंबोळ. - :पवानेकळ न्य न न >
६ स. १७५३ त रघुनाथराव नानासाहेबास लिहितो,“ श्रीरंगपट्रणची खडणी बेवीस लाख केलो म्हणोन लिहिले, त्यास के. रावांनी एकवीस लाख देत असतां न घेतल. ? पे. द. भा. २१. ५८.
४ शा. रो. ३ च्या पत्रास ' सलास अशरीन * साल दिल आहे तें ' सास आबॅन पाहिजे, म्हणजे त्या पत्राची तारीख २ फेब्रुवारी, १७४३ होय. पुढें पत्र ७३ » पहा.
बाजी० ६
29 ११
292
२७२ऊ
१७२९
:1
पहिलं यश म्हणजेच पालखेड
डिसे० ३०
फेत्रु० माच
पावसाळा ऑगस्ट
,; अखेर
फेत्रु १
ऑओऑग० २७५
१9 आक्टोबर नोव्हेबर '”
जानेवारी
कालसखसूची
संभाजी व चंद्रसेन शाहूचे विरोधक.
शाहूने सभार्जास तद् लिहून दिला.
नीलकंठ प्रभूची संभाजीस शाहूविरुद्ध भर. तुरुकताजखान, रंभाजी निबराळकर, उदाजी चव्हाण, यांचा शाटूचे राज्यांत उपट्रव.
संभाजी निजामाचे आश्रयास गेला.
रायाजी जाधवास शाहून उदाजीवर रवाना केळे सुळतानजी निब्राळकर व चिमणाजी दामोदर निजामास सामील, त ऐवजखानाचे हातून कान्होजी भोसल्याची सुटका. बाजीराव निजामावर चाळून गेला.
निजामाचा सवाई जयासिगास शाहूविरुद्ध उपदेश . निजामाची बाजीरावावर चाल.
बाजीरावाकड्टून ऐवजग्बानाचा पराभव, नंतर गुजरातेवर चाल.
निजामाचा पुणें प्रातांत घुमाकूळ.
निजामाने पुण्यास संभाजीचें लयन केलें, बाजीरावाचा खानदेद्यांत धुमाकूळ,
चिमाजी व शाहू पुरंदरावर.
पालखेडावर निजामास मराख्यांचा घेरा. मुंगी-दोवगांवचचा तह.
शाहूकडून सरदारांचा गोरव; दावलजी सोमवंशीस सरलष्करी दिली, सिधोजी निबाळकराची काढली. बाजीराव निजामावर चढाई करणार त्यास शाहूने आवरले.
9 पाहिलं यश म्हणजेच पालखेड
१ संभाजीचा बंडावा २ निजामाचा उपद्याप ३ तोफा विरुद्ध गनिमो युद्ध ४ निजामाची शरणागति ०५ फलादेश
१ संभाजीचा वंडावा.--मराठ्यांना बलहीन करण्याचे निजामाचे व्यूह कसे चाळू होते, त्याचें दिग्दर्शन थोडं मागीळ प्रकरणांत केळे आंदे. ऐवजग्वान, तुरुकताजखान, घियासखान हे त्याचे विश्वासू व कतब्रगार सरदार मराठ्याचे पिच्छावर त्यान ठिकठिकाणीं सोडून दिले. सुळतानजी निब्राळकर सरलप्कर, कान्होजी भोसळे सेनासाहेब सुभा अगा कित्येक शाहूच्या सरदारास तयाने आमेप दाखवून फितांविळे, शिवाय रंभाजो नित्राळकर, उदाजा चब्हाण व चेद्रसेन जाधव या पूवीच्या राष्रद्रोहकास दाताशी घेऊन त्यांच्या मार्फत कोल्हापुरकर संभाजीस त्याने गाहूविरुद्ध उठविले. वास्तावेक शाहूची सामत्रत्ति एवढी अढळ होती की, एकदम निजामास दुग्ववृ नये, राक्य तितक्या तडजोडीने वागून त्याचा संतोप ठेवावा, अशी म्नेहत्रत्ति त्यान आपल्या सरदारांस पढविळी होती. पण संभाजीच्या द्वारा जेः्दां प्रत्यक्ष शाहूलाच उग्बडून काढण्याचा घाट निजामान अवलंबिळा, तेवहा त्याचाही दमस्वाऊपणा स्वलास झाला. मात्र द्दा पारणाम घडन येण्यास तोनचार वर्षे लागली. तो प्रकार येथे विस्ताराने सांगणं जरूर आहे
संभाजी व त्याची मातुश्री राजसत्राई यांचाही समज तारावार्डसारखाच होता. राज्याचे मालक आपण, शाहूचा त्यावर हक्क नाही हे सारख्य मनांत वागत असल्यामुळे शाहूपुढें नमून वागणें त्यांस मान्य नव्हतें. शाहूच्या सामरश्यांपुढे त्यांचा इलाज चालला नादी, म्हणून ते दबून गेले; पण अंतःकरणांतलळें वैमनस्य गेलें नाहीं. तशांत जवळची कित्येक मंडळी त्यास चेतना देई तेव्हां शाहूविरुद्ध उठण्याची ऊर्मि त्यांचे ठिकाणी उपळे. अशा स्थितींत शाहूचें जरा
टे पहिल यदा म्हणजेच पालखेड
कोठें उणं दिसले, की त्याचा फायदा घेण्यास संभाजी सदेव टपलेला असे. ही त्याची व्रात्त चंट्रसेनास व निजामास आरंभापासून माहीत होती. ता. २३ जुळे, स. १७२१ रोजी संभाजी रायाजी मऱ्हार प्रभूस ! लिहितो, “ जाघव- रावांनी कितेक अर्थ लिहोन व सांगोन पाठावेला त्याचें उत्तर त्यास पाठविलें आहे त्यावरून तुम्हांसही कळेल. तुम्ही दाहाणे लोक आहां. स्वामीच्या पायांशी निष्टा बट्धुत धरितां. जाधवराव तुमचे ठायी ममता बट्ुुत 'रितात, त्यांस रवामीचे मनसुन्याचे यश बहुत येते. इकडील कृपेचे निदर्गांन समयविरोष तुमच्या प्रत्ययास येईल. स्वामीच्या कार्यभागाविश्ी बह्ुुत सादर असत जाणें. ? ६ यावरून रायाजी प्रभूच्या मार्फत चंद्रसेन जाधव संभाजीस शाहूविरुद्ध कसे उत्तेजन देत होता त्याचे प्रत्यंतर पटतें.
परंतु पुढील तीन वर्षांत मोगल सुभेदारांच्या भांडाभांडीमुळें संभाजीच्या कारस्थानास बळ आले नाही. स. १७२५ त प्रतिनिधि वगेरे सरदारांस शाहूने कर्नाटकात रवाना केल्याबरोबर संभाजीनें व चंट्रसेनानें पुनः जोराची उचल घेतळी आणि त्यांस निजामाने ताबडतोभ पाठबळ दिले. विश्वावसु संवत्सरांत म्हणजे बहधा स. १७२६ च्या फेब्रबारोत संभाजीने चंट्रसेनास लिहिले? स्वालीळ पत्र उपलब्ध आहे. चंद्रसेन संभाजीस लिहितो, ' आम्ही स्वामीचे आज्ञाधारक आहों. स्वामीच्या संरक्षणापेक्षां व राज्यामित्रद्धीपेक्षां दुसर निदिध्यास नाही. निजाम उस्मुल्काकडे स्वामीच्या मनोभिष्टाचीं पत्रे लिहिलीं होती. त्यावरून निजामांनी समाधान पावोन स्वामीचा अभिमान धरून उत्तरें पाठविली ती स्वामिसेवेशी पाठविली आहेत. अतःपर महत्कार्यांचा प्रसंग व्हावा, संधि फिरोन येणार नाही, भेनासमृदाथानिशी त्वरा करून तोरगलास पत्र पाठवावे. चिरकाळ करून समय प्राप्त झाला आहे. जितकी त्वरा होइल तितके हित आहे. ' अश्या मजकुराचे चंद्रसेनाचें पत्र संभाजीस आले, त्याचा
|! रायाजा मल्हार व त्याचा पुत्र मल्हार रायाजी हे दोन कारस्थानी पुरुष बाळाजी बिश्वनाथ व बाजीराव याच्या काळी प्रमुख होते. ह सेनापतीच्या दिमतीस प्रथम धनाजी-चद्रसेनाकडे व पुढे दाभाड्याकड असत आणि शाहू व पेशवे याचे विरुद्ध वागून निजामाशी वगेरे सधान बाळगीत. त्याच्या घराण्याचा छडा लावणे जरूर आहे. रा. ख ८. ६८ व ७५, प.सं.वृ.पू. ८, त्रे. ७पू. ८४. ८५, पे. द. रर ले. ५४व ३० ले, ३७६ यात त्याचा उलेख येतो
५ रा. ख. ३ ल. ५५९.
1 दळवीकृत जाधव घराण्याची केफियत, पृ. ८१
नच मुट न्य प मळे पाण पणणणणीणाणीण पणी तीण. कर. कक यायाय
चंद्रसेनाची दीलभरी ८७
आ क क ककव आ ह, गो. किक रकककक क कननफी
ह “नाट पना पणाला
जबाज त्यानें पाठविला तो असा-' तुमचे पत्र बाचून स्वामींचे मनोरथ सिद्धीस गेळे असेंच वाटलें, खास त्वरा करावयाविशीं लिहिले, तरी याहून अंतर तें काय ! दीलभरीने सांगणें तें सांगोन, हिंदुराव व त्यांची सगुणाबाई, पिराजी घोरपडे यांची स्त्री, व पुत्र राणोजी इत्यादिकांचा जमाव समागमे घेऊन तुंगभद्रातरा- पर्यंत स्वारी केली. पुढें श्रीपतराव प्रतिनिधि चाळून आले, त्यांचे उपमर्दांचा विचार करण्यासाठीं तुम्हास त्वरेने दशनास बोलाविले. निजाम अदवार्नास आले, त्यांचीं पत्रेही स्वार्मीस आलीं, कीं फौज पाठवून देणें. तेव्हां निळकंठराव त्रिबक प्रधान यासह फोजेंत य्रेऊन निजामास सामील होणें अशी आज्ञा केली तुम्हांस दर्शन द्यावयाकारेतांच स्वामीनी तोरगल येथ मुक्काम केला. तरी तुम बहुत त्वरेने येऊन स्वामीचें दर्शन घ्यावें. इकडील वतमान तरी प्रांतानाधि व बाजीराव व, तोरगलकर असे या प्रांते आळे आहेत. आपणांकडे येणें म्हणून निजामाची लिहिणी येतात. पठाणांचे वाढीमुळे श्रीपतराव व बाजीराव यांत एकमत नाही. स्वामीकडीळ अगत्य धरावयाविश्ी निप्क्षे तुम्ही निजामास कळवावा. सातारवासीयांकडील तह मोहून स्वार्थ साधावा हा अर्थ*निजामांनीं तुम्हांस सांगून पाठाविला, है गोष्ट तुम्हीं बरी केली. याउपरी कोणे गोष्टींचा उजूर न धरितां स्वामीचे दर्शनास येणे. इकडे आबाजी सुरो, मुरारजी (घोरपडे), उदाजी चव्हाण इत्यादकांची फोज संपूर्ण आहे. ऐवजखानाकडूनही राजकारण बहुत निराळ्या तऱ्हेचे आलें आहे. पांढरे वगेरे तुम्हांजजबळ आहेत त्याचा दिलासा केला हे उत्तम केलें. त्यासही समागमे घेऊन येगें. ? या पत्रावरून संभाजीच्या कारस्थानाचा आणि दुसऱ्या अवातर गोष्टींचा उलगडा होतो.
बाजीराव व प्रतिनिधि कनाटकात असतां संभाजीने शाहूवर चढाई करण्याचा हा घाट रचिला. खुद्द निजाम अदवानीपावेतो गेला. शाहू व बाजीराव यांची चढाडइ असह्य होऊन त्यानें संभाजीस आपल्या पक्षांत ओढिलें संभाजीने शाहूचा आश्रय सोडून आपल्या आश्रयास्त्राली यावें अशी मसलत निजामाने चेटरसेनामार्फत उभी केली. उदाजी चव्हाण, ऐवजखान असे अनेक प्रतिष्ठित ग्रह्स्थ संभाजीचे साह्य करण्यास सिद्ध झाळे, सव मंडळींनीं तोरगल येथे येऊन संभाजीस सामील व्हावें असा बेत ठरला.
जगाच्या व्यवहारांत अंगचा पराक्रम हाच प्रत्येकाचा मुख्य आधार होय. दुसऱ्याच्या पराक्रमावर अवलंबून राहणाराचें भाग्य वाढत नाही. तसाच प्रकार संभाजीचा झाला. शाहूर्ने नेकीनें वागून अनेक पराक्रमी माणसें
८८ पहिलं यश म्हणजेच पालखेड
जमवून राज्याचा फेलाव चालविला आणि त्यांजकडून राष्ट्रोपयोगी कामे घेतली सातारवासीयांकडील तह मोडून खार्थ साधावा? हा अर्थ निजामाने
संभाजीस सांगून पाठविला. ता. ३० डिसेबर, स. १७२५ रोजीं शाहूने संभाजीस लिहून दिलेला सातकलमाी तह॒ उपलब्ध आहे,५| त्यांत मजकूर आहे तो असा-' तुम्ही आम्ही उद्योग करून मोगळलाइतील मुळूसख सोडवावे, उत्तरेकडोल मुलूस्व सुटतील त्यांतळे निमे प्रांत तुम्हांस देऊं, तुम्ही सोडवाल त्यांतला निमा प्रांत तुम्ही आम्हांस द्यावा. ? अशी राज्याची पुरेपूर निंमी वांटणी शाहूने संभाजीस दिली, तरी त्याचें समाधान झाले नाहा. स. १७२५ च्या दसऱ्यास कनाटकांत शाहूच्या फौजा जाऊं लागल्या, त्यांस संभाजीने उपसर्ग करूं नये म्हणून मुद्दाम हा स्पष्ट तह ताबडतोब शाहूनें त्यास लिहून दिला. त्या वेळीं नीळकंठ त्रिजक प्रभु महाडकर स्वासनीस$ संभाजीचा प्रधान होता, त्यानं संभाजीला वरीळ तह मोडून शाहूविरुद्ध उठण्यास भर दिली. वर दिलेलें पत्र स. १७२६ च्या फेब्रुवारीतलें असून त्यापुढे लवकरच संभाजी निजामाकडे गेला.
ता. ३० जुल, स. १७२६ च्या पत्रांत शाहू निमणाजी दामोदर राजाज्ञास लिहितो, “ चंद्रसेन जाधव पन्हाळ्याकडे गेले म्हणून हुजूर वर्तमान आलें
ही कांदी लिहिले नाहा, याउपर चंद्रसेन व पाढरे यांचे वतमान लिहिणे, आणि फोजबंदी करून निजाम उल्मुल्क यांचे भेटीस जाऊन भागानगर प्रातीचा तह करून घेणें. ” यावरून निश्चित होतें की, स. १७२६च्या पावसाळ्यांत चंट्रसेनानें संभाजीस नेऊन निजामाचे ओटीत घातले; लगेच शाहूचा राजाज्ञा चिमणाजी दामोदर भागानगर प्राताकडे असतां त्यास निजामाने फितवून संभाजीची पेदवेगिरी दिली. या विश्वासघातामुळे चिमणाजी दामोदराचें कस नुकसान झाले ते पुढें दिसून येईल. । आर्गाळकीबद्दल बाजीराव व चिमाजी आपा याजपुढें नाकदुऱ्या काढतां काढतांच त्यास मरण आले.
अशा प्रकारे स. १७२६ सालांत शाहूच्या विरुद्ध हा प्रचंड कट गुम रीतीनें उभारला गेला. शाहूला त्याची खबर प्रथम नव्हती. स. १७२६ अखेर सरदार व फौजा कनोटकांत निघून गेल्यावर मग या कारस्थानाची कथा हळू हळू शाहू'चे कानांवर येत गेली, तेव्हां त्याच्या मनाची ताराबळ उडून त्यानें बाजीरावास
« का. सं.प. या. ९४ व मोडककृत को. इ.
& का. सं. प. या. १८, चिटणीस बखर पू. ५४. केशव त्रिबक व नीलकेठ त्रिंबक बंधु,
0-222022022270220000000000:2000030022यययायायायन पणय ण यणीणकलकटल कणाला 2०2 0000005005र्भ0053पयायायाया हण य टण लाळ्या कलन म क द की तल कडक मिळे हर क,
निजामाचा कांगावा ८९
लगबगीने परत बोलाविले. प्रसंग मोठा कठिण होता. पण निजाम व चंद्रसेन गुप्त कपटाचरणांत कितीही निष्णात असले तरी रणकोशल्यांत बाजीरावाशीं बरोबरी करणारा एकही इसम त्यांजकडे नसऱ्यामुळें निजामाचे साह्याने संभाजीचा फायदा न होतां उलट घात मात्र झाला. स. १७२६ च्या दसर््या- पासून स. १७२८ च्या मार्चपर्यंत म्हणजे पालखेडच्या संग्रामापावेतां संभाजी निजामावरोबर होता. ' स्वामी तीन वर्षे स्वारींत होते, ' असें विधान रा. स्व. ८ ले. ९४ मध्ये आहे, त्याची संगति स. १७२५-२८ अशा तीन वपाची लागते. स. १७२५ त तो बाहेर पडला, तेव्हांपासून राजधानींतील कारभार राजसबाई पाहत होती. या अवबधींतील कागद राजसबाईंच्या नांबांन सुटलेले आढळतात. 1
२ निजामाचा उपचद्याप.--सासरखेडल्यानंतर निजामाने आरंगाबाद येथें बाजीरावाची भेट घेऊन सत्कार केला, त्या वेळी मराठ्यांशीं कायम 'वारण काय ठेवावे याबदळल त्याचे मनाचा निश्चय नव्हता. आधी आपले आसन कसे हृढ होत हीच त्याची त्या वेळी मुर्य विवंचना होती. पुढे बादशहाने दक्षिणच्या सुभ्यावर त्याची नेमणूक कायम ठेविली तेव्हा त्याचा जीव सख्वाली पडला. स. १७२५ च्या आरंभी तो ओरंगाबादेवरून हेदराबादेकडे निघाला तेञ्हा मराठ्याना आळा घालण्याचे विचार त्याच्या मनात घोळूं लागळे. एंप्रिळ महिन्यांत पंढरपुराजवळ मुक्काम असतां उदाजी चव्हाणानें येऊन त्याची भेट घेतली. । त्यास आपले पदरी चाकरीस ठेवून तीसहजारी मनसब व दहा लक्षांची जागीर देण्याचा ठराव केला आणि तुरुकताजस्वानास ताकीद दिलो कीं बेलाराक मराठ्यांचा थारा होऊ देऊं नये, त्याजवर दहशत बसवावी. त्यावरून संगमनेर-नासक प्रांतांत खानाने प्रळय उडवून दिला. मोगलाई इजारदार, प्रजेची माया नाही, अशा कागाळ्या सारख्या बाजीरावाकडे आल्या, त्यावरून निजामाचे गवरे हृदत त्यास कळून आले. बाह्यतः सुमंत प्रांतनिधि यांचे माफत निजाम शाहूस कळवी, की आम्ही सवथा तुमच्याशी म्नेद्दभावानें व पूर्णे नम्रतेने वागत आहो, मात्र तुमचे पेशवे उगाच आमचा उच्छेद करितात, तो बंद ठेवा. निजामाचा हा कांगावा सुमंत किवा ञाहू यांस प्रथम बिलकूल उमगला नाही, बाजीरावच कळलाव्या आहे अशी त्याची समजूत
1 रा.ख. ८ ले.९६, स. घ. इ. ले. १६६, १७०, १७१ पे. द. १०, ३२, ३३
९० पहिल यश म्हणजेच पालखेड
जेव्हां शाहूला स्पष्ट दिसला तेव्हां त्याचे मत फिरले. पण अश्याखाली एक वर्ष गेलें.
तुरुकताजखानाप्रमाणेच रंभाजी व त्याचा पुत्र जानोजी निंबाळकर यांनीं भाईंबंदकीची सत्रत्र पुढे करून सातारा प्रांतांत मुळूख मारून शाहूचा उच्छेद केला. द्वे सरदार निजामाचे, त्याची आज्ञा पाळीत होते. शाहूने त्यांस स्वतः पत्र लिहून दटावळ की, * गांबांचा सत्यनाद व उत्पात करावा हे गोष्टी बरी नव्हे. ऐसी वतणूक न करणें. (ता १० मार्च स. १७२६ ).1. पण शाहूच्या धमकीला मिणांरे हे सरदार नव्हते हें त्याला प्रथम कळलें नाही.
याच वेळेस कोल्हापुरास गनिमाचा वेढा पडस्याची हकीकत आहे तिचा उलगडा झाला पाहिजे. ५ उदाजी चब्हाणास निजामानं शाहूविरुद्ध उठविले; स. १७२६ त फोजा कर्नाटकात असता उदाजीने रहिमतपुरावर येऊन शाहूचा उच्छेद चालविला. तेवहा शाहूने आपला विश्वासू सरदार रायाजी जाधव भुइंजकर यास उदाजीवेर पाठविळ,$ ( ऑगस्ट, स. १७२६ ). उदाजीच्या मदतीस रंभाजी निञाळकर आला. त्यावर रायाजीचे व रंभाजीचे युद्ध होऊन रायाजी मारळा गेला. फोजा दूर गेर््या असता निजामाच्या सरदारानी असा दगा द्यावा याचे शाहूला वैषम्य वाटून स. १७२६ च्या अस्बेरीस त्याळा निजामाच्या कपटाची थोडी जाणीव होऊ लागळी, या वेळी सुलतानजी निजञाळकर, चिमणाजी दामोदर वगेरे शाहूला सोहन निजामास मिळाले, त्याचा वचपा म्हणून चंट्रसेनाचा भाऊ दांभूसिंग, व कापशीकर सेनार्पात पिराजी घोरपडे व त्याचे पद्रचा धारराव निबाळकर निपाणकर यांस गाहूने आपल्या पक्षात आणिलें. शभुसिगास आणण्याची कामगिरी व्यासरावानें केली. हा व्यासराव जाधवांचा कारभारो, याळाजी विश्रनाथाच्या हरणाच्या तंख्र्यात वाचकांचे माहितीत आलेला आहेच.
स. १७२७ साळ उजाडले. शाहूला एक एक प्रकरणाचा प्रत्यय येऊ लागला. कान्होजी भोसळे यास ऐवजखानाचे फोजेने पिटून लाविळें असतां
। शा. रो. २०८, छापण्यात ऱचूक आहे. जानोजी हाच रभाजीाचा पुत्र, सुलतानजी नव्हे. पहा पे. द. १०.९३. सुलतानजा हा हैबतरावाचा पुत्र.
« इ.स पे. द. पृ १२०, ले. ११९,
$ शा. रो. २० व २०९०, पे. द. १०.२५, पु. द. १.७९,८०.
लिहावयाची सीमा झाली क ष्र
अल्क र्पणाणाण - र्य्यानाऱयणापणणा
शाहूच्या सरदारांनी त्यास सोडवून आणिस्याबद्दळ ता. १ फेब्रवारी, स. १७२७ रोजी शाहूने त्याचे अभिनंदन केलं.५| मुलखांत संभाजीचा गोरव चाळू झाला. लोक इनामाच्या सनदा संभाजीकहून घेऊं लागले, हा प्रकार पाहून शाहूचची अत्यंत तारांबळ उडाली, बाजीरावास तर त्याने कनाटकांतून लगोलग परत बोलावले, पण शिवाव उदाजी पवार, कंठाजी कदम, पिलाजी गायकवाड उत्तरेकडे होते त्यास ता. १९ माच रोजी लिहिलें, “ ब्राजीराव व सेनापति दाश्षिण प्रातास गेळे आहेत, इकडे मनसुळ्याचा प्रसंग प्राप्त जाला आहे, त्यांस अविलेबे यावयाविरशा पत्र पाठविली आहेत. तुम्ही उभयतांचे ता्बीन आहां तरी देखत आज्ञापत्र फोजानशी स्वार होऊन येणें. $ याच वेळीं त्याने कान्होजी भोसल्याची चलबिचल पाहून त्यास आश्वासनाचे पत्र लिहिलें तथापि निज्ञामाकडीळ दुराशा लागल्यामुळे 'इद्ंच नास्ति परं न लभ्यते' अशा वृत्तीने कान्होजीच्या पराक्रमावर इतउत्तर विरजण पडून रोवटी बंडग्बोरीमुळें त्यास केद भोगावी लागली.
या वेळीं शाहूची मनःस्थिति अत्यंत उद्गिभ झाली होती. ' ह्वा ' तरुण कोकणस्थ त्राह्मण तुमचा पेशवा व स्वंडेराव दाभाडे सेनापति दोघेही तुम्हास दगा देणार ?, अशी कंडी निजामाने उठवून ती अद्या वरेमाळूमपणे शाहूच्या कानावर घातली का, त्यानें ता १२ माचे रोजी स्वाळील विलक्षण पत्र अंबाजीपंतास लिंदिळ. “ तुम्ही बाजीरावास चार गोष्टी विचाराच्या सांगोन अमित्राचे पिच्छावरी जाऊन फितूर तुटे तो अर्थ करणें. तुम्ही स्वामीजवळ बोलोन गेळा काय, करतां काय हा विचार कळत नाही. सेनार्पात व प्रधान याचे नित्ती विचार तरी काय आहेत त्याचा शोध घेऊन लिहून पाठवणे, त्यावरून स्वामी निश्चिंत मानतील. वारंवार ळिहावयाची सीमा झाळी, परंतु कायभागाचा विचार दिसत नाही. याउपरी अमित्राचे गुज काढावे आणि फितूर तुटावा, ऐसे चित्तांत असेळ तरी पत्रदगानी अमित्राचे पिच्छावरी येऊन वाताहत करणे. “1
अंबाजीपंत या वेळी माळव्याचे स्वारीतून परत यरेत असावा. त्यानंतर बाजीरावाने कनाटकातून य्रेऊन अंबाजीस निकडीचे पत्र लिहिले का;
शा. रो. २३. '
इ स. पू. १३०,१३१ शा. रो. २५, २६. | का. सं प. या. १६.
९२ पहिलं यश म्हणजेच पालखेड
सत्वर येणे, आमचा घात न करणें?) यावरून बाजीरावाचीही कशी घांदल उडाली होती त्याची कऱ्पना होते. निजामाने कळ लाविली तिचा हा प्रभाव. शाहूला संकटांतून मुक्त करणारे दोन पक्ष होते. एक मुत्सद्दी शहाणपणाने निजामाची समजूत घालणारा व दुसरा लप्करी सामर्थ्याने त्यास वठणीस आणणारा. पहिच्याचे अध्वर्यु प्रतिनिधि व सुमंत, दुसर्याचे बाजीराव व त्याची साथ करणारे दिपाइगडी. दसऱ्या पक्षाला तयारो करण्यासच पजन्य- काळ हवा होता, पण पादिल्या पश्षार्ने पजव्यकाळाचा उपयोग तडजोडीच्या वाटाघाटीत प्रथम करून घेतला तो अगोदर सांगणे जरूर आहे. हेदरावादच्या राजधानीत मराठे चोथाइ घेतात त्याऐवजी त्यांस दुसरें कांहीं उत्पन्न देऊन अथवा खजिल्यांतून साळोसाळ रोग्व रकमा पाठवून मराठ्याचे येणे हेदराबादच्या सुभ्यांत बंद करावे, ताच्या कमावीसदारानी वसुलीसाठी आमचे मुळस्ांत येण्याच प्रयोजन पडटं नये अस निजामाने मनात आणून, प्रांतानंधीच्या माफत महाराजास टःय ब बाळाघाटातीळ कांही मुळस्व कबूळ केला, आणि प्रतिनिधीस वर््दाडांत काहो जागीर दिळी. या योजनेने निजामावर ठाह बसविण्याचे आपल्या हातचे सांचन नाहोसे झाल्यानें तिजबद्दल बाजोरावास फार राग आला. संभाजीचा व तुमचा कलह आहे त्याचा न्याय मी मध्यस्थ होऊन तोडोन असे सांगून चोथाड सरदेंशमुस्वीचा ऐवज निजामाने अटकाव्रेन ठेवला. हो लवाडी बाजीरावाने शाटूचे मनात पक्की भखून हाराजाचे अज्ञिने छ, १ सफर म्ह. २७ ऑगस्ट रोजी तो निजामाच्या स्वारोवर निघाला. या विधानास ठाकावळोचा दुजोरा आहे. दादोराव भीमसेन भागानगर प्रांतातील खराज्याचे अमळ उगविण्याच्या कामावर होते त्यास महाराजानी आणवृन आकार व मोबदला महाळ घेऊन तहनामा ठरविळा आणि प्रीतानंधीचे मनोगत सिद्धीस नेले. पण पुढें संभाजीची चढाई दिसून आल्यावर महाराजांनी निजामांशी लढण्याचाच विचार कायम केला. या प्रकरणांत प्रतिनिधि व पेशवे याव्या दरम्यान देशस्थ कोकणस्थ असे ज्ञातित्रेपांचे वीज निजामाने शाहूने मनांत पेरळे, त्याने वकिलामाफत शाहूस कळवले आमचा उपक्रम सवेस्वी तुमचे हिताचा आहे, कोंकणी त्राह्मगांनीं तुम्हास ग्रासून टाकिले आहे, त्यांच्या ताब्यांतून तुम्हास मुक्त करावे एवढाच आमचा
का. स. प. या. १५. हे व ए.स. सा. २. २२३ एकच. 1 शा. च. पू. ६३
निजामाचं खोल कारस्थान ९३
हेतु. तुमचे मोकासदार दूर करून आम्ही त्यांचे जागी संभाजीचे कामगार नेमिले यांत गेर कांही नाहीं. तुमच्याच तर्फेने काम करण्यास तूत आम्ही संभाजी यास नेमिळें आहे. एकदा कोंकणी ब्राह्मणांचा निकाल लागला म्हणजे आपण आपले पसंतीचे कामगार वाटेल ते नेमावे.” असें जै विधान ग्रॅंट डफ वगेरेंनीं केळें आहे त्याला निनतोड पुरावा मिळत नाही.
पण निजामाचे कारस्थान फार खोल गेलें होतें यांत संदाय नाही. आपल्या मनांतील कपट शाहूस कळूं न देतां त्यानें मराठ्यांकडील सरलष्करादि अनेक सरदार फोडून आपल्या बाजूस वळविले; चंद्रसेनामार्फत कारस्थान रचून आपले हेतू पार पाडण्याकरतां संभाजीची उभारणी केली. इतकें झालें तेव्हाच शाहूचे चित्तांत एकंदर कारस्थानाचा लख्ख उजेड पडला आणि समेटा'चा नाद सोडून अअपल्या सरदारास त्यानें युद्धाचे हुकूम सोडिले.
निजामाच्या कारस्थानावर नबीन प्रकादा पाडणारे त्याचें एक महत्त्वाचें पत्र सवाई जयसिंगास स. १७२७ त लिहिलेलें सर जदुनाथांकडून मिळाले. मूळ फारसीचा इंग्रजी तर्जुमा त्यांनीं दिला त्याचा मतलब असा--
“ राजपुतान्यांतील महाराण्याचा व तुमचा प्रदेश मराठ्यांनी वारंवार लुटून कसा उच्छेद चालविला आहे तो प्रकार पत्रद्वारा तुम्ही आम्हांस पूर्वी कळविलेला आम्ही जाणून आहों. अलीकडे त्यांनीं माळवा व गुजरात प्रांतांत केवढा धुमाकूळ मांडला आहे तोही सर्वत्र महशूर आहेच. मी मराठ्याना भर देऊन हे उत्पात मुद्दाम घडवून आणले अशी वाती बादराहाचे कानावर घालण्यांत आली असून, त्या संबंधानें बादशाहाची निपेधप्रदर्शांक लिहिणी आम्हांस आली आहेत. बादराहाजवळ आमची नालस्ती करणाऱ्या कित्येक ग्रहस्थानी दुरष्टाव्याने हा खोडसाळ प्रवाद उठविला असून, खरी हकीकत आम्ही बादशहास कळवीत आहो आणि इकडे मराठ्यांच्या बंदोभस्ताचे राक्य ते प्रयत्न आम्ही चालविले आहेत.
“ राजा शाहूंना अनेकवार पत्रे लिहून आम्हीं कळविलें आहे की माळवा ब गुजरात प्रातांत तुमचे सरदार जाऊन उच्छेद करतात हे अत्यंत गैर आहे. बादराहांस हा प्रकार बिलकुल खपत नाही. तुम्ही सर्वे सरदारांना हुकूम पाठवून नर्मदा उतरू नये अशी तजवीज करा. पण आमच्या या कानउघाड- णीचा परिणाम कांही एक घडून आला नाहीं. सरदार लोक शाहूच्या आज्ञा
९४ पहिल यज म्हणजेच पालखेड
कनवता ण जनक त कलती व्य ल ल्न नलम ना
मानीत नाहीत. सवत या बंडखोर सरदारांस तठणीस आणण्याचा एक उपाय आम्ही हीं चालविला आहे, तयामुळे तुम्हास व उदेपूरच्या महाराण्यास मराठ्याकडून होणारा उपसर्ग बंद होऊन बादशद्दांनाही आनंद वाटेल. शाहूचा प्रतिस्पर्धी कोल्हापुरकर संभाजीराजा यास आम्दी बोलावून जवळ आणले आहेत, आणि त्यास साह्य करून शाहूळा गादीवरून काढण्याचा उद्योग आरंभला आहे. मराठ्यांचा सरलष्कर सुलतानजी निंवाळकर आम्हास येऊन मिळाला, त्यास आम्ही संभाजीचा मुख्य सेनापति नेमिळ आहे. इंश्रस्क्रपेने दुसरेही शाहूचे सरदार त्यास सोडून आमचे ब्राजूस येतीळ आणि शाहूगजा हतबळ होइल अशी आमची खात्री आहे.
£ साखरखेडल्याच्या लढाईत मुबारीजखानाचा पाडाय करून आम्ही टेदराबरादे
गेला तेव्हां कांही फौज आम्ही पूवकिनाऱ्यावरीळ शिकाकोळकडे बंदोबस्तासाठी रवाना केली. तेथून बंगाल प्रात नजीक होता, तो आम्दी हाताखाली घालावा आणि बादशहाची खोड मोडावी असे अनेकांनी आमचे मनांत भरविले. दरत्रारांत आमचे वेरी बादशहाचे कानास लागून आमचा उच्छेद करतात, त्यांचा वचपा काढण्याची ही संधि चागळी होती. परंतु बादशाहा कसे साले तरी आपले धनी, आम्ही निष्ठावंत सेवक, धन्याचे विरुद्ध कोणतही कृत्य करण मुनासत्र नाही, असें जाणून आम्ही बंगालचे भरीस पडला नाही. इतक्यात बादशहांचीही स्वहम्ताक्षरी पत्र आम्हास आली, को ' तुम्ही जाऊन शाहूला चांगला नंतीजा पोंचवा, आम्ही तुमचे साह्यास फोज ब सामान पाठवितो तुमचे विरुद्ध कोणा कांही आम्हांस कळविळें तरी आमचा हा निश्चय कायम समजावा. ? त्यावरून बादशहाशीं आमची निष्ठा प्रत्यक्ष खरी करण्याच्या हेतूनें आम्दी प्रस्तुत हें साहस पत्करिळें आहे. वादराद्दाची सेवा करून कृपा संपादन करावी हाच आमचा मुख्य उद्देश आहे. नाही तर मराठ्यांशी ब्रिधाड करण्याचें आम्हांस आतां बिलकूल प्रयोजन नव्हते. पूर्वा मराठ्यांचे सामर्थ्य अत्यल्प असूनही त्यांस बंद देण्यास औओरंगजेबसारख्यांस केवढे प्रयास पडले ते लक्षांत घेतल्यास, हलीं त्यांच्या वाढत्या शक्तीस आळा घालणें किती त्रिकट काम आहे तें आपल्या लक्षांत येईल. केवळ बाददाहांच्या संतोषास्तव आम्ही हे साहस अंगावर घेतलें आहे. आपलीही या कामी अनुकूलता आम्हांस अवद्य पाहिजे. ”
क आकलन कनक ह किळस कलक रककम टक आकीयचवी कनान पतन कळ
भञावहे घालावी एकीकडे आणि जावें दुसरीकडे ९५
५-८ न. 2 0 ण चन ब २ पणा घण णा णाथ टववा
जयसिंग बादराहाचे मजींतला बलबान सरदार होता. त्यानें मराठ्यांस साह्य देऊं नये या हेतूनें निजामाने हें पत्र लिहिलेल आहे.
३ तोफा विरुद्ध गनिमी युद्ध.--एकदा खात्री झाल्यावर शाहूनें मोदि - मेची सिद्धता करण्यांत बिलकूल कसूर केली नाहीं. स. १७२७च्या दसर््यापासून महाराष्ट्राचा नूर त्वरेने पालटत गेला, शाहू ब बाजीराव मनापासून झटतात असें पाहून लहान मोठे सरदार त्यांचे साह्यास धावून आले. ता. १२ ऑक्टोबर रोजी शाहूनें सरदारांस पत्रे पाठविली को, “ किलीजग्वानाचे पिच्छावर य्रेऊन पायबंद देऊन नतीजा पोहोंचावून स्वामींचा संतोष करणें. ” संभाजी राजे व निजाम उल्मुल्क एकत्र होऊन चाळून येत आहेत, याकरितां समस्त गडकऱ्याना कामगिरीच्या विशिष्ट सूचना ता. ७ नोव्हेंबर रोजी शाहूनें रवाना केऱ्या. $ शाहूची ही तयारी पाहून निजामानेंही मराठ्यांवर चाळून जाण्याची सिद्धता केली. स. १७२७ च्या आरंभी निजाम बीड येथे व पुढे जूनपासून तीन महिने धारुरावर होता. नंतर ऑक्टोबरांत बातमी आली की धारुराहून तीन मजला तो अलीकडे आला, | त्याने आपल्या हालचाली अगदी गुप्त ठेविल्या होत्या. आवई घातली औरंगाबादची, आला ब्रिडास, सरदार खाना केले जुन्नरकडे. आवई घालावी एकीकडे आणि जावें दुसरीकडे अशी त्याची पद्धत कळून आली त्याचा मासला पुढील पत्रांत मिळतो. ता० २१ सेप्टेबर रोजी पुरंदरे बाजीरावास लिहितो, ' निजामाच्या लष्करांतून बातमी आली की सुलतानजी निंबाळकरासह् म्हसवडाहून सातार््यावर चाळून यावें असा बेत आहे. महाराजांस ये समयी आपला व सेनापतीचा भरंबसा आहे. आपण काय विचार केला, कोण्या रोखें जाणार, सेनापतीचा व आपला एक- विचार होतो की नाहीं अवघें वतमान महाराजांस लिहून पाठवावें. ये समयीं उत्तम रीतीनें काम करून आपण महाराजांस संतोपविलें पाहिजे युद्धाची भिस्त सेनापतीवरही होती तिचा उल्लेस्व वरील पत्रांत आहे. सेनापतीच्या घरांतील अव्यवस्था जगजाहीर होती. पे. द. च्या १२ व्या खंडांत छापलेले कागद या अव्यवस्थेचे निदशक आहेत. खंडेराव दाभाडे बाजीरावास लिहितो, “ लोकांचीं समाधानें रक्षून त्यांचे हातें महत् कार्य घ्यावें ऐसा मखत्यार
& शा. रो. ३०. इ. सं. पे. द. प. २३. ५ शा, रो. २९, ३०, ३२,
९८ पहिलं यश म्हणजेच पालखेड
इश्वरे आपणावर दिला आहे. प्रस्तुत धामधुमेचा प्रसंग, जीव वाचवावयास लोक परक्यांचे पदरीं पडतील. घरचा फितूर बहुतच फटकळ. येरवी आपण कराल ते सत्तेमुळे होइल, परंतु हे दिवस नव्हत. ये प्रसंगी कुस्ट मिस्ट प्रकार मनास न आणावे. परकीयांवर छाप बसवावी. ”$ या कानउघाडणीच्या भापेवरून बाजीरावाचे वतन सेनापतीस असह्य होऊं लागलें होतें हे स्पष्ट आहे. ' शिपाई आहे, बोलावें लागतें, एखादा फटकळ बोलतो त्याची आपण उपेक्षा करावी, त्याचा रुसवा दूर करावा, ' असा दुसऱ्याही एका बाबतींत खंडेरावानें बाजीरावास पोक्त उपदेश केला आहे. सेनापतीचा रुसवा घालवून त्याची समजूत पाडण्यासाठी बाजीरावाने रामाजी चिटणिसास त्याचे भेटीस पाठविलें. त्याने खंडेराव व त्याची बायको उमाजाई यांची मेट घेऊन तेथील अंतःस्थिति कळविली. खंडेरावानें बाजीरावासच आपले भेटीस बोलाविले. अशाखालीं कालहरण होऊन निष्पत्ति कांहीच झाली नाहीं. खंडेरावाच्या तक्रारी ब बय़ादा सारख्या चाळूच राहिल्या. शेवटीं आपण सुमुहूर्त कूच करून येतो असे सेनापतीनें बाजीरावास कळविलें. पण पुढें त्रिंबकराव मात्र फौजेत सामील झाला. दाभाड्यांच्या तक्रारी मिटल्या नाहीत. $
पुढील मोहिमेसंबंधीं मुख्य गोष्ट लक्षांत ठेवण्याची ही की, निजामाजवळ पूर्वीचा मोगली तोफखाना व्यवास्थत पद्धतीने बनाविलेला असून तसा तोफखाना मराठ्यांकडे बिलकूल नव्हता. केवळ धावपळीच्या गनिमी काव्यापलीकडे निजामास आळा घालण्याचे कांहींच साधन मराठ्यांचे हातीं नव्हते. म्हणून गांधीलमाशांप्रमाणें चहृंकडे दंगळ उठवून निजामास हैराण करणे एवढा एक उपाय बाजीरावास होता. औरंगजेबाने पंचवीस व्ष मराठ्यांशीं झगडा केला व किल्ले घेतले ते सवे तोफखात्याच्या बळावर घेतले. निजामाला ती पद्धत पूर्ण अवगत असून ऐवजखान, बियासखान वगेरे निष्णात अधिकारी हाता- खालीं होते. तेवहां एकाच जागीं ठासून उभे राहून निजामाच्या तोफखान्यास तोंड देणें मराठ्यांस शक्य झालें नाही. तोफखान्याच्या बळावर पुणे प्रांतांत मोगलांनी जो पुढे प्रळय उडवून दिला, त्याचा वचपा बाजीरावानें गोदावरी- पासून नमदेपर्यंतच्या भागांत भरपूर काढिला आणि शोवटी तोफखाना उपयोगांत आणतां येऊ नये अशा अडचणींत निजामास गाठून त्याजला
६& पे. द. १२.८,११७,११,१५,२२,२०,२१. $ पे. द. १२, २२ व ३०.४५ वगैरे लेख पहावे.
“आज्ञा होईल त्याप्रमाणे वतू त सतना होत्या वाता... ९७
कोंडळें, हा गनिमी काव्याच्या पद्धतींचा उत्कृष्ट प्रयोग होय. यासाठीं शाहूच्या आज्ञेने दोन प्रथक्कार्यभाग बाजीराव व चिमाजी या दोघां बंधूंनी वांटून घेतले. उत्तरेकडची बाजू बाजीरावाने आपल्याकडे घेऊन, नाशिकपासून सातारा- मिरजपावेतोंच्या प्रदेशाची व्यवस्था चिमाजीकडे सोपिळी आणि त्याचे साह्यास सिंदे, होळकर, पवार, कदमब्रांडे हे होतकरू सरदार नेमून दिले. जुन्नर, पेडगांव, पाटस, खेड ही ठाणीं ठासून सांभाळण्याची ताकीद बाजीरावाने चिमाजीस व सरदारांस कली.
उभय पक्षांचे ठिकाणीं युद्धाचा आवेश भरपूर उमटला होता. ऐवजखान व तुरुकताजखान जसे निजामाकडे कसून मेहनत करणारे तसेच सिंदे होळकर इत्यादि सरदार मराठ्याकडे होते. राणोजीनें बाजीरावास कळविलें “ ज्या प्रकारची आज्ञा होइल, त्याप्रमार्ण ववू, भिऊन पुढें चालावयास अंतर करणार नाहीं. प्रसंग पडलाच तर स्वामीचे पुण्य समर्थ आहे. आमचा साभाळ इंश्वर करीतच आहे.” राणोजीची अशी रसभरित पत्रे अनेक आहेत. बाजीरावाने या समयीं भीड मुवेतही कोणाची ठेविली नाही. उदाजी पवार कटकट करूं लागला तेव्हां बाजीरावाने त्यास लिहिलें, “ या सरदार््या मातबर असतां खलळछक दावे करावे हें पाजीपणाचे काम होय. वार्यसिद्धि झाल्यावर मग काय तें पाहतां येईल, 1 तुकोजी पवारानें या समयीं मोटी बहादुरी केली, तिचें वृत्त पुर्ढालप्रमाणें आहे.
पुणे प्रांताची दंगळ स. १७२७ च्या पावसाळ्यांतच सुरू झाली होती ऐवजखान औरंगाबादेकडून चाळून आला त्याचा समाचार सिन्नरजवळ तुकोजी पवाराने चांगला घेतला. या ऐवजखानाची धास्ती शाहूस फार पडली होती.$ सिन्नर्चा देरामूस्ब कुवरबह्दादूर नांवाचा राजपूत सरदार मोगलांचे पंदरी होता, तो चाळून आला तेव्हां त्याचाही फन्ना तुकोजी पवाराने उडविला. पुढे- नेवासकर थोरात ब पारनेरकर असे कुवरबहादुरास सामील होऊन तुकाजीवर चाळून आले, तेव्हां पेशव्याने मदत पाठवून त्याचा बचाव केला ( ऑगस्ट, स. १७२७ ). हा कुवरबहादूर पुढें युद्ध संपल्यावर पेशाब्याचे पक्षांत सामील झाला. चंद्रसेन जाधवही मुलखात उपद्रव करीत होता, त्यास
द. १०. ४१; १४.३३ द, २०.५० $ इ.स.पे. द. पृ. १२० ले. ११७ बाजी० ७
पे [पे
022आ्रकॅ/ कक्षास कशसकखबकक्स्ेयकसशशशशशशशक्षयशशशशतयदक शक क क्यो ८---->>>_>_-..॥------
९८ पहिलं यत्न म्हणजेच पालखेड
आळ नक्का 0 नन डा पोच ७०४०-०० आ मतास क तज शतक आत कवक
फत्तेसिंग व रघूजी भोसले यांनीं गांठून साफ बुडाविळें. एक प्रहर तुंबळ युद्ध झालें. उभयतांकडील लोक बहुत पडले. | स. १७२७ च्या अखेरीस पुणें प्रांतांत निजामानें भयंकर धुमाकुळ उडवून दिला त्याचें वर्णन खुद्द चिमाजीनें लिहून पाठविले तें असें. |
“ तुरुकताजखान, रंभाजी निब्राळकर, नेवासकर थोरात, धीराजी पवार वगेरेनीं ग्रेऊन प्रथम मुलकांत धुंदी चालविली. लोहगडचे पेठेपर्यत गेले. तेथें लोहगडकऱ्यांनीं ठेचून वाटेस लाविले, ते माघारे येऊन चितचवड पुण्यामध्ये राहिले. तों निजाम संभाजीसह पुणं प्रांतांत अंजनापुरास येऊन राहिला. पुढें तळेगांव शिखरापुरावर जाऊन कोल घेतले. तेथून नारायणगड उदापुरचे $ रोखें जाऊन राहिला, अवसरी पाबळकर ठाणी टाकून पळाळे. खेडचे संरक्षक ठाणें सोडून गेळे. नारायणगडावरील शिबंदीने जुन्नरकर बेगांस धुडावून संभाजी राजांचे निशाण घेतलें. ”
तदुपर निजामाने उदापुरचे ठाणें धेऊन अबसरीखेडची ठाणी जुन्नरकर बेगाचे हवाळी केलीं आणि आपण माघारा लोहगांववरून पुण्यास आला, तेथे त्याने संभार्जाचे लम्न रामनगरचा राणा सिसोदिया राजपूत होता त्याचे कन्येशी केले.। छत्रपति पद तर संभाजीचे होतेच. फक्त यथाविधि राज्याभिषेक व्हायचा तेवढा बाकी होता. त्यावर पुण्याचा बंदोबस्त फाजलबेग याजला सोपून निजाम लोणी पारगावावर गेला. तेथून सुपे व पाटसची ठाणी त्याने काबीज केळी. सुप्यास रंभाजीला ठेवून पाटसास नेवासकर थोरातास ठेविलें. आंब्रीचे ठाणेंही रंभाजीकडेच दिलें. बारामतीस धायगुडे होते ते ठाणें टाकून पळाले तें निजामाने जानोजी निंबाळकराचे ताब्यांत दिलें. इतक्यांत पेशवा पुण्यावर चाळून येतो अशी बातो आल्यावरून निजाम लगबगीने पेडगांवावरून नगरास गेला, तेथून कासारबारीनें तडक उत्तरेकडे खानदेशांत
| पे. द. १०.४०,४६,४७,
| पे. द. १०. ५०. चिमाजी या वेळीं शाहूसह पुरंदर गडावर राहिला होता.
$ जुन्नरचे उत्तरेस १० मेल.
|!“ निजाम ब संभाजी याचा मुक्काम आजी फाल्युन शु. ९ रोजीं पुणें येथें जाला, ! असे चिमणाजी दामोदर रा. ख. ३ ले. १५ यांत अह्मेन्द्रस्वामीस लिहितो. ही फाल्युन शु. ९, स. १७२८, ८ फेब्रवारीची समजली पाहिजे. स. १७२७च्या फाल्युनांत निजाम पुण्याकडे नव्हता. राजवाड्यांनीं पत्राची तारीख अंदाजाने दिली आहे. याच मुक्कामांत संभाजीचें ल्न झालें.
बाजीरावाची भरारी ९.५
जाऊन पेशव्याशी गांठ घालावी असा विचार ठरवून ता. २२ फेब्रुवारी स. १७२८ रोजी तो नगरहून पुढें निघाला असतां पेशव्याने त्यास केचीत कसे पकडले ते पुढें दिसून येईल. पुणें प्रांतांतील त्याचा वरील प्रभाव तोफखान्याचे सामर्थ्यांवर त्यास घडवून आणतां आला. वर पाटसच्या ठाण्याचा उल्लेख आला आहे. ते ठाणें राणोजी सिद्याने शिकस्तीनें सांभाळले होतें त्या संबधीचें त्याचें बाणेदार वर्तन त्यानें स्वतः लिहून कळविठेले स्मरणीय आहे. $ निजामाने आपले घेत अल्यंत गुप्त म्हणून ठेविले होते, तरी त्याची पूर्ण माहिती बाजीरावास त्याच्या हम्तकामाफत लगोलग कळत होती. तदनुमार त्याने आपल्या हालचाली आस्बिल्या. तोफणस्ाना जवळ नसल्यामुळे समोर युद्धमसग टाळून लांबीच्या भरार््यांनी निजामाचा सुळूख साफ उदशध्वम्त करून दोन महिन्यात बाजीरावाने निजामास जेरीस आणिले. सेप्टेबरांत दसऱ्याच्या मुहूतांने पुण्यांतून निघून पारनेर उजवे टाकून पुणतांब्यावर त्याने गोदावरी ओलाडिळी. पळीकडीळ निजामाचा धनाढ्य प्रदेश यथेच्छ लटून जाळना व सिदरखड हे परगणे घेविरास्य केळे. ऐवजखान त्याजवर चाळून आला त्यास नोब्हेंवरच्या ५ तारखेस धुडावून आता बर्हाणपुर जाळून खाक करतो अशी नुसती आवड पाडिळो, आणि पूवेकडे वळून माहूर, मंगरूळ ब वासीम हे तालुके त्यानें डिसेबरचे आरंभी धुळीस मिळविले. तसाच लरेनें वायव्येकडे वळून चोपड्याचे पांश्रमेस तापी उतरून ता. १८ डिसंबरास त्यानें कोकरमञ्यावर मुक्काम केला. तेथून पश्चिमेस गुजरातत प्रयाण करून जानेवारीचे आरंभी बाबाप्याराचे घाटाने तो मडोचवर गेळा आणि जानेवारी- अखेर त्यानें अलीमोहन गाठलें. तेथे त्यास निजामाने पुणें प्रातांत अनर्थ उडविल्याची बातमी कळली, त्याबरोबर तसाच परत फिरून तो करवंदवारीन खानदेशांत ता. १४ फेब्रुवारीस धुळ्याजवळ बेटावद येथे दाखल झाला. 1 बाजीरावाच्या वरील भरारीत काय उद्देश होते ते सूश्म अभ्यासाने निश्चित केळे पाहिजेत. अर्थात् त्यांत मतभेदास जागा राह्दील. निजामास कोठें तरी सोयीच्या जागीं दोन फोजांच्या चिमट्यांत कोंडावा हा बाजीरावाचा चतुराईंचा उहदेदा प्रथमपासून ठरविलेला होता. उत्तरेकडून निजामास मदत येऊ न देतां तिकडचा त्याचा सधन प्रदेश लुटला कीं पुणें प्रांताची मिठी सोडून तो
यत णह न लाडा ाजकाच नना नळा का)
ए. टि. २.३५, पत्राचा काळ फेब्रवारी १७२८ चा होय, पे. द. १८.३५ पहा. पहा, सर जिदुनाथांचें विवेचन, केम्त्रिज हि० ऑफ इ०, भा. ४, पृ. ३८०,
5 णक २५८१४५ पणी) शी 00१0 शी 0 १ी ११?” णी ए१0)?0?0१ी?0?0)?0ी?0ी?0ी”0ी 0३ 0 0 त त न तारणाची पणाची
१०० पहिलं यदा म्हणजेच पालखेड
उत्तरेकडे यावा ही बाजीरावाची अपेक्षा शेवटीं खरी ठरली. वऱ्हाड खानदेदा लटून त्यानें पैसाही पुष्कळ मिळविला. गुजरातेत हुलकावणी अल्पकाळ दाखविण्याचें प्रयोजन असें होते की, तेथचा सुभेदार सरबुलंदखान याचें व निजामाचे वाकडे होतें ही गोष्ट बाजीरावास माहीत होती. त्यानें सरबुलंद्खानास कळविलें, “ आमची वब निजामाची दोस्ती आतां पक्की झाल्यानें त्यांचे सागण्यावरून गुजरात प्रांत त्यांस मिळवून देण्यासाठी आम्ही तुम चेबर चाळून आलो आहो.
निजाम प्रथम उत्तरेकडेच बाजीरावाचे पाटीवर चाळला होता. ऐवजखानास बाजीरावाने पिटाळलेळें ऐकून निजाम त्या ग्वानाचे मदतीस धावून गेला, तों बाजीराव बऱ्हाणपुरावर गेल्याचे कळताच त्या राजधानीच्या बचावासाठी निजाम तिकडे वळला. इतक्यांत बाजीरावाने गुजरांतत भलताच उपत्त्याप करून सरबुलदस्वानास फसविल्याचे निजामास कळले. तेव्हां तो मोठ्या त्वेपाने परत वळून एकदम पुण्यावर चाळून आला. तुरुकताजस्वान, रंभाजी निव्राळकर, चंद्रसेन वगेरे अगोदरच पुणे प्रांतावर आले होते, त्यांस आतां स्वतः निजाम आल्याने जोर चढला, आणि अल्पावकाद्यात जुन्नर ते इंदापूरपर्यतच्या टापूंतील एकूण एक ठाणी भराभर निजामाचे कबजात गेली हे वर सागितलेच आहे. यामुळें शाहू अत्यंत उद्रिम़् झाला. पुढें आपला निभाव लागतो कां नाही याची त्यास धास्ती वाटूं लागली. साबाजी निंबाळकराची काकळूत करून शाहूनें इंदापुरचें ठाणे परत घेण्याची त्यास आज्ञा केली.1. वस्तुतः पुणें प्रातांतेन निजामास लभ्यांशा असा कांहीच झाला नाही. चार दिवस ठाणी हातची गेला तीं परत येण्यास विलंब लागला नाही. संभाजी व चंद्रसेन याची तर निजामाला मुळीच मदत झाली नाही, उलट गळ्यांतल्या लोढण्याप्रमाणें त्यांस पोसून सांभाळणे त्यास भाग पडले. ते होऊन एखाद्या सरदरावर लढाई मारतील किवा शाहूवर र्वाल करतील असें कांदींच घडले नाही. शाहू व चिमाजी आपा पुरंदरावर राहून रात्रच निवारण करीत होते. चिमाजी बाजीरावास लिहितो, “ स्वामीची पत्रे खानदेशांतील मुकामाची ( ता. ६ व १४ फेब्रुवार्रची ) पोचून स्वामीच्या आगमनार्चे वृत्त कळलें. ऐशास जो प्रसंग घडला तो स्वामीनी महाराजांचे पायावरी व स्वामिकार्यावरी दृष्टि देऊन मान्य केला. सकल सरदार सेनेनिशीं आले, उत्तम जाळे. सवभार श्रीवरी आहे. वडिलांचे पुर्ण्येकरून व स्वामीची
| शा. रो. ३४
शाहूचे डोळे बाजीरावाकडे १०१
निष्टा महाराजांचे ठायीं आहे तेणेंकरून इश्वर निभावीतच आहे. आपलीं दोन पत्रें वाचून राजश्री संतोषी जाळे. नित्य आपणाकडील वर्तमानाचे ठायीं आतुर आहेत. ?५|
निजाम-बाजीरावाच्या हालचालीची उपपात्ते बिनचूक सागणे कठिण आहे त्या संबंधाने हदीकतुल आलम या ग्रंथांतील हिजरी स. ११३९ ची खालील हकीकत अभ्यासोपयोगी वाटेल. 8
“ उत्तरोत्तर बाजीरावाचा उपद्रव निजामाला दुःसद दोऊन, खुद्द त्याचा धनी शाहूराजा यासच गादीवरून काढण्याचा विचार निजामानें ठरावेळा. राजारामपुत्र संभाजी कोऱ्हापुरास राज्य करीत होता, त्यास आणून सातारचे गादीवर बसाविण्याचा घाट त्याने रचिला. या कामा त्यानें चंद्रभेन जाववास हाताशी घरिळें. चंद्रसेनास पाठवून निजामाने संभाजीस आपळे भेटीस आणिलें; तुम्हीच एकंदर मराठी राज्याचे छत्रपति अशी द्वाही फिरविली, चौथाईच्या वसुलळासाठी शाहू व बाजीराव यांचे मोक्ासदार ठिकठिकाणी होते, त्यांस काहून त्यांचे जागा निजामाने संभाजीचे मोकासदार नेमिले. स. १७२ऊच्या पावसाळ्यापूर्वी हा प्रकार सिद्ध होऊन शाहूची सत्ता चहूंकडून सपुटात आली.
“या आरिष्राचे निरसन करण्यासाठी बाजीरावाने फोजेची जमवाजमव करून दसऱ्यानंतर जाळनाचे जवळ आपला तळ दिला. हें पाहून निजामानंदी फोजेची सिद्धता केली. त्यानें संभाजीस बरोबर घेऊन आघाडीवर ऐवज- खानाची नेमणूक केलो. ता. ६ नोऱ्हेवर, स. १३२७ रोजी जालनाजवळ लढाई होऊन बाजीराव पराभव पावून वर््द्दाणपुराकडे पळू ळागळा. ऐवजस्वानानें बाजीरावाचा पाठळांग चालविला, तेणेकरून बाजीरावाची हराणगत जाली. निजामाचे फोजस चुकवून बाजीराव गुजरातेत गेळा असं वतमान समजतांच, निजामाने परत बऱ्हाणपुरावर येऊन फोजेस थोडी विश्रांति दिली आणि पुनः लढाईची सिद्धता केली.
“ मोठमोठ्या मजला कररीत॑ निजाम सुरतेपावेतो बाजीरावावर चाळून गेला. गुजरातचा सुभेदार सरबुलंदखान यास वाटळे निजाम आपणावर चाळून येतो. बाजीरावाने निजामास चुकवून पुनः पलायन केलें, तेवहां निजाम लगोलग परत फिरून पुण्यावरच चाळून गेला. अहंमदनगरपावेतों य्रेतो तो. त्यास
थ पे. द. १०.५० $ सर जदुनाथ याजकडून हा उतारा मिळाला.
१०२ पहिलं यश म्हणजेच पालखेड
कळळलें, ब्राजीराव खुद्द ओरंगाबादेवर चढाडे करून गेला. तेव्हां निजाम आपल्या राजधानीच्या बचावास परत फिरला. दरम्यान बाजीरावाने कासारबारीनें पुढें येऊन गांडापुर, बेजापुर वगेरे निजामाचा प्रदेश उध्वस्त केला; आणि निजामाच्या फोजेस दाणावेरण मिळूं नये अशी यक्त केली. रस्त्यांत नद्यानाले होते त्यांचे उतार बाजीरावांन अडविले. अशा रीतीनें गनिमी काव्याचें युद्ध खेळून बाजीरावाने निजामास जेरीस आणिलें, तेव्हां ऐवजखानास मध्यस्थीस घाळून त्याने तद् ठराविला.?
मोठ्या विस्तृत क्षेत्रांत चाललेल्या या प्रचंड झगड्यासंबंधानें लोक असंत आतुर व हवालदील झाले होते. पुढें काय परिणाम होतो याचा अंदाज कोणालाच बांधता येण्यासारख्या नव्हता. निजामास तर बाजीरावाचा एवढा त्वेष चढला कीं मुबरारीजखान वरा पण दे मराठे नकोत अशी त्याची भावना होऊ कव्हा एकदा बाजीरावास मैदानांत गांटून तोफांनी भाजून काढतो अशी त्याला उत्कठा लागली, इकडे आपण जगतो की मरतो, आपले छत्रपतिपद राहत की जाते अशी विवंचना शाहूस लागली.
निजाम उलटून आपल्यावर चाळून येतो ही बातमी बाजीरावास बेटावद येथ कळतांच तो कासारवारीने अजिंठ्याचे डोंगरांतून ओरंगाबादचा डोळ दास्ववून विजेसारखा दक्षिणेकडे येऊं लागला. त्यापूवांच मराठे सरदारांनी निजामाच्या दोहो बाजूंनी छापे घाळून त्यास हेराण केळे. सावजाला चहूंकडन हुसकून पारध्याचे आटोक्यात आणण्याचा हा आगाऊ ठरवून ठेवलेला डाव निजामास उमगला नाही. तोफावान्याच्या बळावर तो निर्धास्त राहिला, पण तोफखाना काही हुकमी हत्यार नः्ह कीं तें पाहिजे तेव्हां पाहिजे तेथे उपयोगांत आणतां यावे.
“ मोगलांपासून वातमीचे राऊत आले, तीन कोसावर आला, पुढें येत आहे, बाजी भीवरावाकडे आणस्बी राऊत पाठवावे.” अशी सूचना बाजीरावास आली. | निजामाच्या आजूब्राजूस सवे सरदार गुपचूपपणे फांकून एकमेकांस इशारे देत राहिळे. अशा स्थितीत हलके हलके त्यास चालता बोलता वेढा बसवून ता. २७५ फेब्रुवारी, स. १७२८ रोजी मराठे सरदारांनी पालखेडनजीक अकस्मात घेरून त्याचा कोडमारा केला. पालखेड हें स्थळ औरंगाबादच्या पाश्चिमेस बीस मैल व बैजापुरच्या पूर्वस दहा मैल आहे. निजामाचा तोफखाना
« पे, द. १०, इट,
एना ण शटीएकीपणणशणणी शी शीशी एणणणाणणण णी शी 0ी णी ती ती तो मा वळविला, ' : किटी १. पजा यककाबक आक... डिसेधय कनक,
मुंगीशोवगांचचा तह १०३ दूर मार्गे राहिला आणि बाह्य प्रदेशाशीं त्याचें दळणवळण साफ तुटले. त्यास दाणावैरण अन्नपाणी कांहींच मिळेनासे होऊन त्याची मोठी हैराणगत झाली, त्या संबंधांचे अश्पस्बल्प तपशील उपलब्ध आहित. बाजीराव लिहितो, *£ आज आम्ही व नबाब येथे आलो. त्यांस आम्हांस दो कोसांचें अंतर आहे जवळच जोगिणीचे डोंगर डावे पडतसी उत्तम वाट लिहून पाठविणें, रंभाजी कदम वब दावलजी सोमवंशी डावे बाजूस व पिलाजी जाधव उजवे बाजूस असे राहणें. सर्वास सांगणे कीं मोगलांची शरम तुम्हां लोकांवरी आहे. समय पाहून वागणे. मोगल पुढें चाळतोच आहे. तुम्ही फौजेनशीं आम्हांजवळ येणें. ! | मल्हारराव होळकरास नबाबरावर पाहरा करण्यास बाजीरावाने नेमले.
निजामाचे अंगावर डाब उलटलासें पाहून चंद्रसेन खजील झाला. त्याने थजीरायार्स पत्रे लिहून त्यांचे अभिनंदून केळे आणि निजाम मजल दरमजल औरंगाबादेस जातात असे कळविले. उपासमार होऊं लागल्यामुळे ऐवज- खानाचे मार्फत ब्राजीरावाशीं तहाचें बोळणं करून करारनामा ठरला, तो नाइलाजास्तव निजामानं स्वहस्ते पुरा करून दिला. “ ऐबजखान दरम्यान नसता तर ब्राजीरावाना निजामाची विश्रांत केली असती, ? असा व्यंकाजी राम या हुह्यार राजकारणी पुरुषाचा यावर अभिप्राय आहे. $
ऐवजग्वानामार्फत निजामाने तद्दांच बोलणें करतांच प्रधान व सरदार यांनी एकवि चार सांगून पाठविळें, दोन मातबर कारभारी ओलीस पाठवून द्यावे म्हणजे पाण्याची वाट देऊन मुक्काम करविता. त्याप्रमाणे मुंगोदोवगाव जवळ पाण्याचे बाजूस सर्व मंडळी गेली, तेव्हां तह कायम झाला. म्हणून त्यास मुंगीशोवगांवचा तह म्हणतात. हा ता. ६ मार्च, स. १७२८ रोजीं नेत्र जु. ६ स पुरा झाला.
- तहाची कलमें खाला दर्शाविळेली नमूद आहेत. मागणी बाजीरावाची असून,
त्याजवर जवात्र निजामाचा अहि. ( निजामाचे दस्तकाची फद )
१ मागणी ---दक्षिणचे कामकाजाचा बंदोबस्त आमचे हाते घ्यावा. इश्वर कृपकरून दोळतखाईइ व किफाईइत केली जाईल. जबाब-जशा्त तुमचे हातें घेतला जाईल.
गु पे. द. १०. ५१. 8 पे. द. १५ ले. २९,
आम्हासी नीट नाही, सजब त्यांस निरोप द्यावा. आम्हाकडून कोण्ही आपणा- जवळ राहील. रुकसद दिल्ही. ( कबूल गोष्ट )
राजे शाहू यांगी मतळब लिहून दिला, त्याजवर निजामांना दस्कत केलें, त्याचीं कलमें
२३ संभाजीराजे यांस निरोप द्यावा की ते पन्हाळ्यास जात. ज० रुकसत करतो.
४ पो अकलकोट, खेड, तळेगांव, बारामती, इंदापुर, नारायणगड क पुणें वगरे ठाणी पहिल्यापासून स्वराज्यांत आहेत. हाळी आपण जप्त केली तीं मोकळी करावीं. ज० ठाणेदार व फोजदार यांस लिहून दरोबस्त ठाणी तुमचे हवाली केले जातील.
७५ सहा सुभे दक्षणच्या सरदेशमुख्वीची सनद व स्वराज्याची सनद नवी द्यावी, ज० पेशजीच्या सनदेप्रमाण अंमलदारांचे नांवें परवाना दिल्हा जाईल.
६ बळवंतसिग वगेरे यांस पेशजीप्रमाणें मनसबा जागीर देऊन सरफराज करावें. ज० कबूल.
७ बाजी संकपाळ यांणी नापरूटी पो चांदवड येथीळ मोकदमास जिवें मारिले. घोडे वगेरे बस्तभाब नेली ते माघारे देवावे. ज० चोकशी करून देविली जाइल.
८ संभाजी राजे यास विजापुर मुभ्यापेकी कृष्णा व पंचगंगेपळीकडील प्रांत आम्हीं दिला आहे व त्याची सनदही आम्ही करून दिली तेच असावी. आपण न द्यावी. हैं कबूल केल.
९ सीलमखान वगेरे यांगाी कमावीसदारास जिवे मारले, घोडी वगेरे वस्तभाव नेली ते माघारी देवावी. ज० शोध करून माघारी देविली जाईल.
१० सुलतानजी निंबाळकर आपणाशी मिळाळे, त्यास जागीर आंब्रड व बीड येथे आहे. कदाचित् त्यांचे भाऊ सिधोजी व कान्होजी यांशी ते खटला करतील आणि दाब्द आम्हांवर येडल. ज० सुलतानजी आम्हांसी मिळाले तेव्हां त्यांची रयायत ( भीड ) आम्हासी लाजम आहे.
११ संभाजी राजे यांजकडील कमारीसदारांनी महालोमहाली वसूल घेतला असेल तो आमचे हिशेबी न लिहावा. आम्हांकडील कमावीसदारांनीं वसूल
निजामाचे हस्तकाची फ्द शि, १०१५ .
घेतला असेल तो मजरा देऊं. ज० चोकशी करून शाहूराजे व संभाजी राजे यांनीं वसूल घेतला असेल तो मजरा देऊन बाकी तहशील करावी.
१२ वडगांव वगेरे सात गांब पेटा गाळणा येथील जमीदाराचे गुमास्ते अलीखानाचे केदेंत आहेत ते सोडवून द्यावे. ज० मोगल अलीखानास लिहून सोडविले जातील.
१२ पिलाजी जाधव व रंगोजी जाधव यांजकडे शहागडची पाटीलकी आहे त्यास तेथील जागीरदारास ताकीद करावी की पाटीलकीचा अंमल ऱवालवाबा. ज० ताकीद केली जाईल.
१४ तुरुकताजखान यांणी स्वराज्यांत जाऊन बंद धरून आणिला आहे तो सोडवून द्यावा. ज० सोडून देवेला जाईल.
१५. तोकरे परगण्याचे सात गांव मजीठोके याचे देशमुखीचे आहेत त्याची सनद देवावी. ज० दप्तरचा दाखला पाहून देविली जाईल. मोजे मजकृरचे महसुलाची चोकशी करून रयात केली जाईल. ,
१६ पेटा कर्डे निंबोणे येथील पांच गांव कृष्णाजी पवार व उदाजी व केरोजी पवार यांस इनाम द्यावे. ज० आमचे चाकर होतील तेव्हां त्यांस दिले जातील.
१७ संभाजी राजे यांस सुभे विजापूरपेकी क्रष्णा व पंचगंगेच्या पलीकडे प्रांत येथील चोथसरंदेशमुखी आम्ही दिल्ही ते त्यांगीं घेत जावी. कृष्णेच्या अलीकडे उपद्रव न करावा. ज० मंजूर व स्वाल कबूल.
येणेप्रमाणे पांच पत्रांतील मजकूर कलमबंदीने लिहिला आहे. |
वर वर पाहणारास तहाची कलमें म्हणजे त्यांतील मागण्या व जबाब अगदी क्षुळक वाटतात. निजामाने मोठ्या कोशल्यानें जमवून आणलेला डाव बाजीरावाने हाणून पाडला त्याचा त्याने पुरेपूर फायदा घेतला नाही असा समज होतो. पण हा समज अनाठायी आहे. बखरकारांनी तहाचा आराय अथपूर्ण रीतीनें दिला आहे तो असा,--
थब पे. द. भा. १५ ले, ८६ वर एक लांब २५ बंदी मोडी कागद छापलेला आहे. शाहू राजे व पेशवे यांचे बादशहा व त्याचे अमलदार याजबरोबर जे व्यवहार दहावीस वर्षे घडले त्यांचे हे दस्तैेवज कोणी तरी एकत्र नकलून ठेवले. त्यांत पृ. ८९ वर हा वरील तहाचा कागद पूर्ण दाखल आहे.
कही कटकटी शण टकशतककणणीीणी पणी 0ी? णी) तीण काक ककरसकोनकाककी सपना टापटीप तीची (ण
१०६ पहिलं यश म्हणजेच पालखेड
१ संभाजीस आपल्या हवालीं करावें ; २ दक्षिणच्या सहा सुभ्यांवर मराठ्यांचे हक्क सुरळित चालावे; ३ आणि पुनः या हक्कांस हरकत न व्हावी म्हणून ठिकठिकाणीं तटबंदीच्या जागा आहेत त्या मराठ्यांच्या हवालीं कराव्यात.
स्वरोखर तहांतील ही दोन तीन कलमेंच विशेष महत्त्वाची आहेत. आपण संभाजी व चंद्रसेन यांच्या साह्याने शाहूला नाहींसा करू अशी उमेद निजामाची होती ती तर मुळीच साध्य झाली नाही. त्यांची आपसांत बर्सीच बाचाबाच झाली, पण आपल्या आश्रयाथ आलेल्या संभाजीस, किंबहुना आपल्याच शिकवणीनें ज्यानें शाहूविरुद्ध उठावणी केली अश्या इसमास त्याच्या रात्रचे हवाली करणें निजामास मोठे नामुष्कोर्चे वाटलें आणि त्यानें ही अट नाकारली. तहाची वाटाघाट चालू असतांच त्यानें संभाजीस पन्हाळ्याकडे लावून दिलें; पण त्याची वाटेल ती व्यवस्था शाहूने करावी अशी अट कबूल केली. मराठी राज्याचें पुढारीपण शाहूकडे आहे, त्याच्याशिवाय दुसर्या कोणाचा वारसा आपण कबूल करणार नाही अशी कबुली या अटोनें निजामाने दिळी, अशा रीतीने युद्ध पुकारतांना मराठी राज्याचा वारस शाहू की संभाजी असा जो मुद्द्याचा प्रश्न निजामाने पुढें आणला होता तो निकालांत निघाला. शाहूची मराठी राज्याची मालकी निबाधित झाली.
त्याचप्रमाणें दक्षिणच्या सहा सुभ्यांबरोल मराठ्यांच्या चोथ सरदेशमुखीच्या हक्कांस निजामाकडून मान्यता मिळाली. या हक्कांच्या सनदा दरबारांतून जरी मराठ्यांस मिळाल्या होत्या, तरी हे हक्क कृतांत आणणे स्थानिक अधिकाऱ्यां- वर अवलंबून होतें. मुबारीजखान ब निजाम हे हक्क कबूलच करीत नव्हते. ते जाणून होते की, या हक्कांना मान्यता देणें म्हणजे आपले स्वातंत्र्य गमावून बसून, दालषिणेत मराठ्यांच्या स्वेर संचारास मोकळीक करून देण्यासारख्े होतें. आधीच मराठ्यांनी चोहोंकडे धुमाकूळ मांडिला होता. चौथ सरदेदामुखीच्या पातशाही सनदांनी त्यांच्या आक्रमणास कायदेशीरपणा आला होता. हें आक्रमण वाढत जाऊन आपली सत्ता संपुष्टांत येणार, आपलें राजकीय
वर्चस्व निमाल्य़रवत् होणार हें जाणून ही अनिष्ट घटना टाळण्यासाठी निजामाची सर्व धडपड चालली होती. मराठ्यांची सत्ता त्यांच्यात कलह लावून मुळांतच खच्ची करण्याचा त्याचा डाव बाजीरावाने आपऱ्या शौयाने
त्याच्या विरुद्ध उलटाविला. यापुढें मराठे-नेजाम यांचे लढे झाले, पण
काया न मन नो कना कक त ककाकवक ककी टन २८ ण त]शी तती काण ीकणीणीााची
भेटी व पोषाख र १०७.
नना.
चौथ सरदेशमुखीच्या हक्कांविरुद्ध निजामाने ब्र काढला नाहीं. अशा रीतीनें मराठ्यांचे दक्षिणेतील राजकोय वचेस्व निजामाने कबूल केलें.
मोगलांच्याकडे स्वराज्यापेकों जो प्रदेश अद्याप राहिला होता त्याचा कबजाही या वेळीं मराख्यांनीं घेतला. मावळें ही स्वराज्याचा पहिला गाभा, तीं रंभाजी निंबाळकराचे कत्रजांत होतीं. निजामाने लगेच रंभाजीकडून तीं पेशव्याचे हवाली केलो. |
याप्रमाणें तह पुरा होऊन दोनही पक्षाचे लोक आपापऱ्या ठिकाणीं गेले. तह झाल्यावर निजामाने सव सरदारांस वस्त्रे, जवाहीर, हत्ती, घोडे नजर दिले. निजामासही उलट पोपास् बाजीरावाने दिळे, बराजीरावादि मंडळी परत येतांच महाराजांनीं सामोरे जाऊन सन्मान करून स्वतः सर्वांचा गोरव केला
७५ फलादेश.--लभ्यांशाच्या दृष्टीनें या मोहिमेचे महत्व वर दशेविलें आहेच. शाहूची त्रेधा उडन आता आपला काय परिणाम होणार अशी जी त्यास चिंता लागळी होती तो कायमची दूर झाली. शाहूच्या मानाने संभाजी अगदो कस्पटासमान ठरला आणि केवळ शाहूच्या कृपेमुळेंच त्याचे राज्य राहिले, आपण कोणी तरी म्वतंत्र सत्ताधीश आहो ही त्याची घर्मड पार नाहोंशी झाळी आणि शाहूच्या तंत्राने वागण्यांत्च आपला तरणोपाय आहे अशी त्यास स्वाती पटली. चंद्रसेनाची तर अशी नाचक्की झाली, को पेशव्याशोी गोडी ठेवूनच त्यास आयुष्य कंठावे लागले. दुसरा एक अप्रत्यक्ष पण महत्त्वाचा परिणाम असा झाला, को प्रतिनिधि, कान्होजी भोसळे, दाभाडे, सरलष्कर निंबाळकर दे जुन सरदार अकतेलामुळें नामशेष होऊन माग पडले. दावलजी सोमवशीा याने युद्धकाराल्य चांगले दाखावले, म्हणून [नत्राळकराच सरलष्कर पद काढून दावलजीस देण्यांत आलें. आणीबाणीच्या प्रसंगी स्वतःची राकल (1111181060) काहून अंगच्या हिमतीने आपला कार्यभाग यडास्वी करून दाखवू अशी ताकद बाजीराव व चिमाजी यांनी प्रगट केली, म्हणून त्यांजवर शाहूर्चा व राष्ट्राचा इतब्रार बसला, त्यांनी आपली नवी माणसं तयार करून हाताशी घेतली आणि वरील अहंमन्य मंडळींना परस्पर निकामी बनविले ही अंगची धमक ज्याचे अंगा नाही त्यानें राष्ट्राच्या व राज्याच्या गोष्टी बोलूं नयेत. स. १७२७ च्या द्सर््यास सर्व सरदारांच्या घरी पराक्रमाची संधि चाळून आली होती, सवोच्या विनवण्या व मनधरण्या शाहूनें सारख्या केल्या, कोणास
४ रा. ख, ६. २७
१०८ पहिल यक म्हणजेच पालखेड
>>> ---->>>>< ऱा
मुद्दाम म्हणून मागे टाकलें नाही, पण त्या संधीचा फायदा तेवढ्या दोन बेधूंनीच घेतला, म्हणून शाहूची मर्जी त्यांजवर कायमची बसली आणि बाकीचे मार्गे पडले. तर्थांप मनुष्य सहसा आपल्या अंगा पराक्रम नाही हें न ओळखतां उगाच दसऱ्याचा द्रोप करीत सुटतो, हा प्रकार पाहिला म्हणजे संभाजी, दाभाडे, कान्होजी वगेरे मंडळींनी पुढें केक वर्षे दंगळ चालविली ती अशाच प्रकारची होती. तिचा निस्तार पेदव्यांस व शाहूस कसा करावा लागला हें पुढील इतिहास गांगेल. या मोहिमेचा तिसरा पारेणाम म्हणजे पालखेडच्या प्रसंगाने बाजीरावाची छाप चहूकडे कायमची वसली. “ ती० रायांचा पुण्यप्रताप विचित्र, तत्मभावेंकरून मोठी अवघड कर्म स्वल्पायासे होतात. आज दक्षिणेंत मोहरा एकच आहे. या समयांत पंतप्रधान हे महाराजांचा एक डोळा आहे. जे कोणी देग्वो सकत नाहोत तेच हीनप्राक्तनी, करंटे. राज श्रीची चाकरी एकनिड चित्ते मनोभावे करितात, म्हणोन श्रीनें भाग्य उत्कप दिल्हे आणि जयही आहे, ऐसी बद्ुुत स्तुति आज नबाब करीत होते. ” लोकचर्चा की “ रावसुमंतानीं नबाबास सागितले, बाजीरायांस नबाबांनी तंब्री पाहचाविली तरी राजे शाहू वाईट मानणार नाहीत, त्यामुळे राजांचे राज्य बुडत नाही. अवघे मराठे स्वप होतील ऐसें सांगितळे, 1. अशा रीतीने बार्जारावावद्दळ समर्थांचा आदर व असमर्थाचा विद्वेष बाढत गेलेला आढळतो. जनररीत सर्वत्र अशीच आहे. आणस्वी एक महत्वाचा पांरणाम म्हणजे तोफखाना विरुद्ध गानिमी कावा हा प्रयोग वरील संग्रामात चांगला निदर्शांनास आला. निजामाने पुणे प्रांतांत तोफाच्या जोरावर अवघड स्थळें काबीज केली, तसा तोफखाना आपस्याजवळ नाही, ता उणीव बाजीरावाने आपच्या धावपळीच्या युद्धाने भरून काढली आणि शिवाजी-संताजीच्या पश्चात् त्या कळेचा मुख्य पुरस्कतो. असे चिरंतन नांव इतहासांत कमावळ. १४ फेब्रुजारीस सोनगडावर असलेला बाजीराव २४ फेब्रुवारीस गोदावरीबर अचूक प्रगट होतो, ही करामत पाहून [नजामही आश्चयेचकित झाला. नुसत्या घोड्यावरील धावपळोने दोकडों कोसांचा प्रदेश मराठ्यांनी धुळीस पोंचविला, त्यामुळे निजाम हातटेकीस आला. पण तोफखानी युद्धाच्या मागे कवबाइती पायदळ व आगाऊ आखलेले धोरण असावे लागतें हा अनुभव मराठ्यांस पुढें बुसीच्या करामतीत कळून आला. बाजीरावाचे
1! पे. द. १०, ४५, ४६, ५१, ५४, ५६ ३०
पडाडडडल क काका मड स आ क ला काता. तक ककोन ककलो हनक वम्ोनयळाक कळात हाकी काक नकर. 0 शकर गातारनकमिक सकाम मेकककककोनकमकदव नकाय कळ कवक अति? मशककीक लर,” “अकाल. पह पके कह हक्क एकक धका,
निजामाचे पाणी जोखले १०९
सर्वे यद या एका युद्धपद्धतींत निमाण झालें. होळकर हा या बाबतींत बाजीरावाचा पर्ट्शिप्य बनला.
पालखेडावर निजामास नेस्तनाबूद कां केला नाही हा प्रश्न हाळी सुचतो, पण तो त्या वेळीं उद्भवला नव्हता, निजामाला नाहीसें करण्याची कल्पना पुढे उत्पन्न झाली. पालखेडापूर्वी निजामाला मारणे तर वाजूला राहो, त्याजपुढे आपण जगायचे कसें हाच मुख्य प्रश्न शाहूला पडला होता. महंमदराहाची बादशाही तेव्हां मोडकळली नव्हती. निजामाची छाप चहूंकडे मोठी होती. नादीरशहा अजून उद्भवळा नव्हता. निजामाला हाताशीं धरून बादशहा पुनः आपला संहार करील ही भीति शाहूला सारखी वाटत होती. अशा स्थितीत निभावलो हेंच पुष्कळ असे शाहूला व बाजीरावाला वाटळे यांत आश्चर्ये नाही. शिवाय निजामाचा किवा मोगलांचा समूळ उठावा दक्षिणेतून करावा, अशी शाहूचीच इच्छा नव्हती. अद्यापि मराठशाहीचे व बाजीरावाच्या पराक्रमाचे केवळ बालवय होते. उत्तरोत्तर बाजीरावाला आत्मप्रत्यय येऊन दक्षिणेतून मोगलांचा अंमळ साफ उखडून काढावा अशी इच्छा त्यास झाली, पण शाहूला ती गोष्ट नापसंत असल्यामुळें खुद्द शाहूचें वजन कमी होइपावेता पेशन्यांना काळट्रण करणेंच प्राप्त झाल,
पण पाळखेडावर निजामाचे पाणी बाजीरावाने इतके जोखले को, पुढील वषे सहा महिन्यांत निजामास नेम्तनाबूद करण्याचे अनक प्रयत्न त्यानें केले, पण ते शाहूनच सिद्धीस जाऊ दिठे नाहीत. निजामाला काढणे शाहूला पसंत नव्हते. ता. १५ जानेवारी, स. १७२९ रोजी शाहू लिहितो, “ नबाबाचा व स्वामींचा सहा आहे, यास्तव वऱ्हाड, देवगड, चांदा व भागानगर या प्रांती फोजा गेल्याने नबाब अजुदा होऊन सछ्यास विक्षेप येतो, यास्तव त्या प्रांती स्वारीस जाऊंच नये. ” 1 पुढें लवकरच निजाम खानदेशात गेला असतां बाजीरावाने त्यास ओस्तुक गांटून त्याचा फन्ना उडविण्याचा योग आणिला, तेव्हां शाहूने कठोर शाब्दानीं बाजीरावाचा निषेंथ केला, तो पुरंदर्यानें लिहून पाठविला-“ नबाब बट्टत श्रमी होऊन बोलले की आमचा व महाराजांचा स्नेह चालत असतां आमचा मुळूक मारावा, ठाणेदार धरावे, हें उचत की काय ! ऐसें झालियावर स्नेहाचें प्रयोजनच नाही. ऐसें भापण करून वर्तमान तपसिलें महाराजांस लिहून पाठविलें. ” त्यावर शाहूर्ने बाजीरावास कळविलें,
| शा. रो. १८८.
११० पहिलं यश म्हणजेच पालखेड
अनन (कक नन. 72)
“ तुम्ही नबावाचे नजीक राहू नये. तुम्ही त्याच्या गोष्टीत मन घालावेंसें नाहीं त्यांच्या स्नेहास अंतर करूं नये. नभाभाजवळ राहून कलह वाढवावा हें उत्तम नाही. ” * महाराजांनी आज्ञापत्र लिहून रापथपूर्वक स्वमुखें आज्ञा केळी को नबाबाची मर्जी राखावी, के० नानांच्या पायांची शहापथ सांगितली, आपण राज्याचे प्रधान आहेत, किरकोळ उपसर्ग करावे, नित्य नालीश महाराजाकडे यावी हे गोष्टी आपल्या पदायोग्य नाही. राज्यकारभारास उत्तम दिसेल तोच प्रकार आपण करावा. नबाबाशीं कलह न केला पाहिजे. यावरून निजामाचे अस्ेित्व कायम राखण्याचे कारण खुद्द शाहू होय दे स्पष्ट आहे. शाहूच्या सभोवार जुन्या निष्क्रिय मंडळीचा घोळका, त्यास या मंडळीची भीड न तुटे, म्हणून दक्षिणेत मोकळेपणे वावरण्याची सोय बाजीरावास उरली नाही, यास्तव त्यानें स्वतःची मंडळी निर्माण करून शाहूच्या दृ्टिआड राद्वणारा उत्तरेचा कार्यभाग मुद्दाम स्वीकारेळा, तरी पेशवेपण हाती असल्यामुळें शाहूच्या मर्जीतील प्रकरणे साफ अंगाबाहेर टाकणे त्यास दाकय नव्हत. बाजीरावाची ही परिस्थिति अभ्यासकांनी लक्षांत बाळगली पाहिजे
पण संकट ही पराक्रमाची जननी होय. शाहूमहाराज सदिच्छेचा सागर त्याने बाजीरावाचे गुण ओळखून त्यासच पुढे आणिले. मराठशादीचा उत्तर इतिहास मुळांत बाजीरावाने बनविला. शाहू छत्रपतीर्ने हा एक बाजीराव राष्ट्रास दिला, एवढ्यानेंच त्याच्या हयातीचे साथक झाळे. निजामाचे संकट निवारण होऊन राजधार्नास येतांच महाराजांनी आपला स्वग मनोदय दरत्रारात जाहीर केला की, “ राऊस्वामींची मर्जी अवध्यांनी पाळावी. त्याच्य़ा चित्तास क्षोभ करू नये, ” अशा रीतीनें स. १७२७ च्या दसऱ्याने निजामास बठणीस आणलें, तर लगेच स, १७२८ च्या दसऱ्य़ानें आणखी अघाटित विजय राष्ट्रास आणून दिले आणि या दोन सालांनी पेशवाईचे मुख्य अधिष्ठान कसे सिद्ध केलें हें पुढें सांगूं,
जु अद्धत वर्षातले अद्भुत कृत्य
कालसूची १७२८ --कीलक संवत्सर. », जून बंगसानें जैतपुरावर छत्रसालाचा पाडाव केला.
,, ऑक्टो० ७ सवाई संताजी भोसले याशी बाजरावाचा स्थेह-करार. 3 नोव्हें २९ आमझेराची लढाई, दोन सुभेदार गारद, चिमाजीचा अपूर्व विजय,
» ' डिसे १३ चिमाजीआपा उज्जेनवर.
डं 93 २० भवानीरामाचचा चिमाजीवर हलला १७२९ फेब्रु० बाजीरावाचा बुंदेलखंडात प्रवेश.
मार्चे १२ महोब्रा येथें बाजीराव-छत्रसाल भेट. एप्रिक, २८ बाजीरावाकडून बंगषाचा पराभव, गोविंदपंत
22
92
बुंदेल्याची नेमणूक. ,, डिसेंबर ---मांडवगड पवार-होळकरांकडून काबीज. १६०७०--१७३१ छत्रसाल बुंदेल्याचा पराक्रमकाल.
१७३० माचे २९ मांडवगड मोगलांस परत दिला. १७३१ जाने २९ उदाजी पवाराचा सरंजाम जस. »; डिसे १४ छत्रसाल मृ. १७३६ जून आनंदराव पवार मृ. १७६० फपेब्रु० उदाजी पवार मृ. उद्रीरचे संग्रामांत.
प् अऱ्हुत वर्षांतलीं अह्भुत कृत्यें
१ कोीलक संवत्सराचा प्रभाव २ तयारीची पराकाष्ठा
३ व्यक्तिपरिचय--- ४ माळव्याचा ताबा व वांटणी
(१) गिरिधर बहादूर (२) नंदलाल मंडलोई « उछत्रसालाचा याथ (३) मल्हारराव होळकर का लगोबीन (४) राणोजी सिंदे (५) पवार मंडळी € गोविंदपंत बुंदे
१ कीलक संवत्सराचा प्रभाव.--स. १०२८ किंवा राके १६५० कीलक संवत्सर हें वर्ष मराठशाहीच्या इतिहासांत सदैव झळकत राहणारे बनलें. या सालच्या आरंभीं बाजीरावाने निजामास आहारी आणून त्याजवर आपला शाह बसविला, त्याचप्रमाणें या सालच्या अखेरीस त्याचा बंधु चिमाजी आपा याने माळब्यांत उतरून ता. २९ नोव्हेंबर रोजी अमझेराच्या लढाईत गिरिधर बहादूर व दया बहादूर हे दोन बलवान मोगल सुभेदार अकस्मात् बुडविळे, आणि या अद्भुत कृत्याने समसत हिदुस्थानास चकित करून हिंदुपदपातशाहीचा संकल्प चालीस लाविला, वरील बनावानें माळब्याची राजधानी प्राचीन अवंती नगरी मराठ्यांचे कबजांत आलीसें पाहून बाजीरावानेही वऱ्हाड-मध्यप्रांतांतून उत्तरेकडे त्वरेने प्रयाण करून देवगड, गढामंडळा मार्गाने बुंदेलखंडाचा भाग आक्रमिला. अशा प्रकारे पुढील सालच्या उन्हाळ्यांत म्हणजे सोम्य संवत्सर दाके १६५१ च्या आरंभी या दोघा बंधूंनी मराठी राज्याची सत्ता यमुना नदीस भिडवून पर्जन्यकाळी साताऱ्यास महाराजांचे दशन घेऊन आपल्या या अपूर्व विजयाबद्दल त्यांचें अभिनंदन स्वीकारले, विद्युद्रेगाच्या या घटना आतां सांगावयाच्या आहेत. $
$ गिरिधर बहादूर व दया बहादूर यांचा पाडाव मराठ्यांनी कधीं कसा केला या संबंधान पुष्कळ काळ संशय चाळू होता, त्याचें आतां पेशवे दप्तरांच्या कागदांनीं व जयपुरच्या अखबारांनीं कायमचे निरसन झालं आहे. मध्यंतरी मंडलोईे घराण्याचा पत्रव्यवहार बाहर आलेला विश्वसनीय नाहीं असेंही सिद्ध झालें आहे.
बाजी० ८
११४ अद्भुत व्षातलीं अद्भुत कृल्य
पालखेडच्या प्रसंगाने निजामाचे पाणी ब्राजीराव-चिमाजींनी पूणपणे ओळखले आणि मनाचा हिय्या केला कीं, करस करू, काय करू या विवंचनेत कालक्षेप न करितां एकदम जोराचा प्रहार करून अंगच्या पराक्रमाने हिंदुपद- पातशाहीची सिद्धता करून दाखवायची. या प्रयोगास शाहूमहाराजांची संमति बिलकूल नव्हती. निजामाच्या क्तंबगारीचा त्यास मोठा भ्रम होता. हे उच्छंखळ पोर भलताच घात करून बसती, अशा बुद्धीने शाहू नाना तऱ्हेने त्यांस मागे ओढीत होता. पण सारखे बाहेरच्या व्यवहारात वागत असल्याने त्या दोघा बंधूंस वस्तुस्थिति जशी बिनचूक कळत होती, तशी ती शाहूस कळत नव्हती. या दोघांनी आतां सहायकही भरपूर जमविळे असून तारुण्याचे रक्त सर्वाच्या अंगात सळसळत असल्यामुळें अंतःकरणाच्या प्रत्रत्तींनाच त्यांनी प्रांथान्य दिलें. निजामाचा तह ठरला त्याप्रमाणें त्यानें कांहींच आचरण केले नाही. चहूंकडून कागाळ्या येऊं लागल्या. किल्ल्यांच्या देवघेवींत भानगडी उपस्थित झाल्या. निजामाची घमेंड अशी सुखासुखी उतरणारी नव्हती. शाहूच्या दरबारांत कपटनीतीचा प्रयोग त्यानें सारखा चाळू ठेविला. मनाची वृत्ति असेल तीस पुष्टि देणारे तोडपुजे लोक जवळ होतेच. त्यांनीं निजामास भर दिली की, बाजीरावाला दरबारांत कोणाचाच पाठिबा नाही.
“ मराठे सरदार कोणीच बाजीरायास सामील होत नाहीत, दावलजी सोमवंशी व फत्तेसिंग भोसले त्यांस वऱ्हाडात पाऊल ठेवू देणार नाहीत, असा घाट शाहूजवळ रचून निजामाच्या हस्तकांनी त्यास निर्धास्त राहण्याची सूचना दिली. हे प्रकार बाजीरावाच्या कानीं आठे. शाहूमहाराजांस राज्य राखणे असेल आणि बाजीरायास कांहीं अभिमान असेल तर दाबलजी ब फत्तेसिंग यांस त्यानें सामील करून घ्यावें म्हणजे नबाबराचे डोळे उघडतील. सेनापति दाभाडे तर पदिल्यापासमन शाहूमहाराजांचें शत्रुत्व्च चाहतात. सुलतानजी निंबाळकर किती इमानी आहेत तेंही कळून चुकले. ५ त्याचाच क्रेत्ता दाभाड्याने वळविला. ” अशा प्रकारचीं वर्तमानें बाजीरावास कळून आली. कावनई, अणकाई इत्यादि किळ्यांच्या भानगडी चाळून चहूंकडून काहूर उठल्यासारख दिसतांच निजामाचा नाद सोंडून प्रत्यक्ष माळवा
५. हेबतराव व त्याचा पुत्र सुलतानजी निबाळकर शाहूचे सरलष्कर होते. १७२७ त सुलतानजीने निजामाकडे फितुरी केलो, म्हणून त्याचे जागी दावलजी सोमबंज्ञी याची' नेमणूक सरलष्करीवर स. १७२८ त झाली
लोखंडाच्या छातीचे मराठे वीर ११५
बुंदेलखंडाचा डाव हातीं घेतला की सर्व हिंदुस्थानास दहरात बसेल अशा विचाराने त्या दोघां बंधूनीं अत्यंत साहसाचा निराळाच उपक्रम सुरू केला. ता. ७.१०.१७२८ रोजी सवाई संताजी भोसले याच्याशीं बाजीरावाने करार करून साह्य मिळविले, तो या स्वारीचा आरंभ होय. मात्र भोसल्यानें करार पाळला नाही.
गिरिधर बहादूर व दयाबहादूर या दोन बलवान मोगल सुभेदारावर एकसमयावच्छेदे घातलेला मराठ्यांचा घाला अनेक प्रकारे अतक्यं व कुतूहलोत्पादक आहे. अमझेराच्या रणांगणावर दोन मोगल सुभेदार मराख्यांस माळव्यांतून घालवून देण्यासाठीं जंगी तयारी करून बादशहाच्या आज्ञेने आलेले गारद झाले. मराठ्यांकडे तोफा नव्हत्या. कांही अल्पगुणी बंदुका व भाले, बरच्य़ा, तलवारी एवढींच त्यांची हत्यारे असून मोगलांकडे तोफखाना भरपूर होता. या वेळीं तरी गनिमी युद्धापुढे तोफांचा इलाज चालत नव्हता. एकूण एक मराठे वीर तारुण्य, शोर्य, हिंमत, निश्रय अशा गुणांनी उद्युक्त झालेले केवळ लोखंडाच्या छातीचे बनले होते; आणि मोगलांच्या बाजूस मुरूवय अभाव अशा कतेब्यनिष्ठ सैनिकांचा होता. मराठ्यांस अल्पायासें विजय प्राप्त होण्याचें हें मुख्य कारण होय, मानवी बुद्धीपुढे बाह्य शास्त्रांचा व साहित्याचा दिखाऊ पसारा किती विफल ठरतो हें या उदाहरणांत व्यक्त झाले.
या लढाईचे प्रत्यक्ष वणन करणाऱ्या हकीकती उपलब्ध आहेत. जयपुर दसरांत बादशाही अखब्रारा मिळाल्या त्यांत गिरिधर बहादूरच्या मत्युसंत्रधी खालील पत्र आहे. महाराजा सवाई जयसिंग यास त्याचा हस्तक केदवराम लिहितो,---
“ कंठाजी कदम दहा हजार लोकांनिशी माळव्यात उपद्रव करीत होता त्याजवर गिरिधर बहादूर चाळून गेला, म्हणून कंठाजी पळून गुजरातेंत बासवाडा येथें गेला. तेव्हां [गारिधर बहादूरनें अमझेरा येथें येऊन मुकाम केला. इतक्यांत बाजीरावाचा बंधु चिमाजी आपा व उदाजी पवार २२ हजार फोजेनिशीं अकस्मात् नर्मदापार होऊन रोजीं ३० कोसांच्या मजला करीत गिरिधर बहादूरवर चाळून आले. धारच्या बंदोबस्तास महंमद उमरखान होता
1 या उपक्रमाचे कागद ठिकठिकाणीं विखुरलेले व मुख्यत: पेशवे दप्तराच्या भागांत इतके विपुल आहेत, कीं त्यांचा नुसता गोषवाराही देणे शक्य नाही. पे. द. भा. १० ले, ५५, पे. द. २०.५५ ५६, ७२ €, ६६ व ६६ & इत्यादि पहावे.
११६ अद्धुत वषोतलीं अद्भुत कुले
त्याने बहादूरच्या साह्यास येऊं नये म्हणून एक लहानशी टोळी चिमाजीनें घारचे रस्त्यावर ठेवून दिली आणि ता. ८ जमादिलावल ( २९ नोव्हेंबर स. १७२८ ) रोजीं एकाएकीं येऊन बहादूरच्या छावणीस वेढा घातला, राव गुलाबराम व सलाबतखान जमादार बाहेर मराठ्यांवर चाळून गेले, पण दुर्दैवाने ते दोघे गारद झाले, राजा आनंदराम यास दोन गोळ्या लागून जखमा झाल्या तेव्हां आनेद्राम ब त्याचा भाऊ शांभुराम यांस मराठ्यांनीं पकडून घेतलें, खुद्द गिरिधर बहादरांनीं हत्तीवरून चाळून येऊन आपल्या बाणांनी पुष्कळ मराठ्यांना ठार केलें, हत्तीवर बाणांचे चार भाते होते ते सर्व खलास झाले. इतक्यांत शात्रूची गोळी छातींत घुसून राजा बहादूर गतप्राण झाले. आजपावेतो त्यांनीं सरकारची सेवा निष्टेने बजावून रोवटी धन्यासाठीं आपले प्राण अर्पिले, आतां राजा बहादुरांचीं ब राजा छबिलारामाचीं मुलें व परिवार यांचा सांभाळ करणें आपल्या हातीं आहे. ”
बादशाहाने व जयसिंगानें सांत्वनपर्त्रे पाठवून गिरिधर बहादुराचे कुटुंबाचा परामर्ष घेतला, आणि सय्यदनुज्मुद्दीन अलीखान यास ताबडतोब माळव्याचे उपराळ्यास रवाना केलें. इकडे गिरिधर बहादूरचा पुत्र भवानीराम जवळ होता, त्याने बापाचे पश्चात् प्रांताचा कारभार हातीं घेऊन मराठ्यांचा प्रतिकार चालविला. उञ्ञेनचा बंदोबस्त करून तें शहर त्यानें हातचें जाऊं दिलें नाहीं. बादशहानें त्याला चिमणाबहादूर किताब व बापाची जागीर देऊन खर्चास दोन लाख रुपये पाठविले.
दरम्यान चिमाजी आपानें अमझेरा येथे तीन दिवस मुक्काम करून थकलेल्या फोजांस विश्रांति दिली आणि कूच करून ता. ३ डिसेंबर रोजीं आहू, ता. ६ रोजीं देपाळपुर व ता. १३ रोजीं तो उजनी येथें दाखल झाला. त्यापूर्वीच उदाजी पवारानें उजनीस वेढा घातला होता. एक महिनापावेतो भवानीरामानें उञनीचा उत्कृष्ट बचाव केला, त्याबद्दल बाददाहानें त्याची वाहवा केली.
पे. द. च्या १३ व्या भागांत कित्येक पर्त्रे छापलेली आहित त्यांवरून या प्रचंड घडामोडीचा थोडा बहुत छडा लावितां येतो. उदाजी पवार, मल्हारराव होळकर, राणोजी सिंदे वगेरे जे लहान मोठे सहायक पेशव्याचे होते, त्यांच्या दप्तरांत नमूद झालेल्या कित्येक हकीकती त्या त्या सरदाराची कामगिरी सांगणाऱ्या मिळतात, त्या अभ्यासूनीं लक्षांत घेतल्या पाहिजेत, अनुषंगाने
कजे फेडण्याचा तगादा ११७
दुसरी एक गोष्ट सहज कळून येते की, स. १७२८ च्या दसऱ्यास जेव्हां चिमाजी आपा व बाजीराव पुण्याहून स्वारीस निघाले, तेव्हां त्यांनीं आपल्या बायका स्वारीत बरोबर घेतल्या होत्या.!| म्हणजे बायका स्वारीत घेण्याचा प्रधात आरभा- पासूनच होता. बाळाजी विश्वनाथ प्रथम दिछीस गेला, तेव्हां त्याची बायको राधाबाई बरोबर होती कीं काय याचा थांग लागत नाहीं. पण पुढें या राधाबाईनेंच आपल्या तरुण पुत्रांबरोबर बायका पाठविण्याचा रिवाज घातला,
गिरिधर बहादूरचा पुत्र भवानीराम हुशार होता, त्यानें लगोलग फोजा जमवून उज्जनीचा बंदोबस्त केला. ता. २० डिसेबर रोजी चिमाजीनें शहरास वेढा घातला. भवानीरामाने निकराने मराठ्यांवर हल्ला केला, पण निकाल लागला नाहीं. पुढे बाजीरावाच्या सांगण्यावरून चिमाजीनें उज्जनी सोडून बाहेरच्या प्रातांतेन चोथाईच्या रकमा वसूल केल्या. भवानीरामाचे साह्यास नुज्मुर्दीन अलीखान आला, त्यांचें आपसांत पटलें नाही, तेव्हां खान माळवा सोडून परत गेला. भवानीरामाजवळ पेसा नसल्यामुळें फोजेने त्यास भंडावून सोडलें. बादरहासही मोठा पेच उत्पन्न झाला, को आतां माळव्याचा बचाव कसा करावा, इतक्यात महंमदखान बंगद जेतपुरच्या अपयशाने जळफळत बादशहाकडे दाखल झाला. “ मला माळव्याची सुभेदारी द्याल तर मी मराठ्यांना तेथून काहून देतो, ' असें हिमतीचें बोलणें त्यानें बादराहाकडे करितांच स. १७३०च्या सेप्टेंबरांत बादशाही हुकमांने तो माळव्याचे सुभेगिरीवर दाखल झाला.
२ तयारीची पराकाष्ठा.--माळव्यांतच एकाएकीं स्वारी करण्याचा उद्योग बराजीरावानें कां स्वीकारिला व त्या कामावर चिमाजीसच कां पाठविलें याचा खुलासा कळला पाहिजे. बाजीरावाच्या पत्रव्यवहारावरून एक गोष्ट व्यक्त होते कीं, शाहूला कर्ज झालें होतें तें ताबडतोज फेडण्याचा तगादा त्याने बाजीरावास लाविला, कांही तरी विशिष्ट साहस केल्याशिवाय धनोत्पत्ति होत नव्हती. म्हणून उत्तरेकडे पुनः स्वारी करून कांहीं लभ्यांश झाल्यास पहावा असे मनांत आणून जग्रसिंगाशीं स्नेह जोडण्याचे त्यानें मनांत आणिले; आणि दादोराव भीमसेन नांवाचा चतुरस्त ग्रह्स्थ पालखेड येथील मोहिमेच्या पूर्वी हैदराबाद प्रांताच्या चौथाई वसुलीवर होता, त्यास बाजीरावाने लगोलग जयसिंगाचे भेटीस उत्तरेंत पाठवून आपण माळव्यांत आल्यास आपल्या
] पे. द. भा. २२ ले. ३१ व ३४ हे रोजकोदीतले उतारे बारकाईनें पहावे.
११८ अद्भुत वर्षातलीं अद्भुत कृव्ये
उद्योगास दिछीहून कितीसे पाठबळ मिळेल याची विचारणा केली. दादोरावाचा जबाब ता. १७ ऑगस्ट, स. १७२८ चा जयपुराहून मोठा उत्तेजक आला की, “ दसरा होतांच फोजांनिशीं यावें म्हणजे मोठे मनोरथ सफल होतील. फोज माळव्यांत येऊन धामधूम केली पाहिजे. ” दिल्लीस बाददहाजवळही संदभ ठीक करण्यांत आला. दादोभीमसेनचें हें सर्व पत्र पेशव्याच्या स्वारीसंबंधांत विशेष अभ्यसनीय आहे. त्यावरच मिम्त ठेवून दोघा बंधूंनी उत्तरेच्या स्वारीचा ब्रेत निश्चित केला.
घनोतादनासाठी फोज पाहिजे, फोजेस खर्चे पाहिजे आणि खर्चे भागण्यास त्या फौजेस किफायतशीर काम पाहिजे. एकंदर राज्यकारभार सुरळीत चाल- विण्याची जबाबदारी पेशव्यावर होती. कोटें तरी संधि साधून एखादा परिणाम- कारी विजय मिळविल्याशिवाय पेशव्याची हुकमत कोठेच चालेना. अशा या अडचणींचा भरपूर खल दोघां बंधूंनी निकटवर्ती सलागारांशीं स. १७२८ च्या पावसाळ्यांत स्वस्थपणे केला; आणि मनांत कांही एक विशिष्ट कायक्रम उत्तरेच्या स्वारीचा आंखला, त्यांत चिमाजीनें बागलाण खानदेशांतून फौजा गोळा करीत नमंदेवर जाऊन, तेथें जशी परिस्थिति दिसेळ तशी पुढें आघाडी मारावी आणि बाजीरावार्ने अहमदनगर, वऱ्हाड, चांदा देवगड अशा पूर्वे मार्गाने चिमाजीच्या उद्योगावर ध्यान ठेवीत त्याचा पाठपुरावा करावा असें ठरवून दोघे मार्गास लागले. यांत त्यांचा उद्देश प्रथम दाभाडे, भोसले, सरलष्कर इत्यादिकांस वठणीस आणण्याचा असून, ते शिरजोर बनले तर त्यांच्या जागी आपल्या हुकमतीत वागणारे नबीन सहायक मिळविण्याचा होता. बाजी भीवराव रेठरेकर, गणपतराव मेहदळे, नारो शंकर, अताजी माणकेश्वर, गोविद बहाळ खेर अशी अनेक जिव्हाळ्याची माणस चिमाजीबरोबर या सारीत पहिला अनुभव मिळवून पुढें प्रसिद्धीस आली. दसर्यापासून दिपवाळीपर्यंतःची वाटचाल फोजेच्या जमवाजमवींत गेली. खुद्द चिमाजी पुण्यास भाऊबीज करून बाहेर पडला. प्रवासाच्या संगतीसाठी दोघा बंधूंचे मुक्काम तपासून पहावे.
कंठाजी कदम व सेनापति यांनी स. १७२८ च्या आरंभीं माळव्यांत स्वारी करून डोंगरपुर, बासवाडा, झाबवा व इतर अनेक ठिकाणें लुटून मुळूस खराब केला. हा प्रदेश पेशव्याच्या कक्षेंतला असल्यामुळें, त्यांचा शाहूनें निप्रेध करून
न्न
| पे.द. २२.५-१०
शत्रच्या पोटांत घडकी ११५९
घेतलेला पैसा बाजीरावाकडे भरण्याविषयी त्यांस आज्ञा केली, तिचा अंमल करण्याकरितां देखील आपण माळव्यांत जाणें पेशव्यास जरूर झाले. ! न जाणो प्रसंग कसा येतो, यास्तव विरोधी सरदारांची समजूत घाळून व विशिष्ट करार करून त्यांचें साह्य संपादण्याचा प्रयत्न बाजीरावाने केला. राणोजी ऊर्फ सवाई संताजी भोसले याच्या हद्दीतून पेशव्याच्या फौजा जावयाच्या म्हणून त्याच्याशीं
ता. ७ अक्टोबर, स. १७२८ रोजी विशिष्ट करार बाजीरावाने केला, ५ पण पुढें राणोजीने त्या संबंधांत काय ठद्योग केला ते कळत नाहीं.
विमाजीची रवानगी करून बाजीराव शाहूचे भेटीस गेला. महाराज व राण्या यांस तुळजापुरच्या यात्रेस नेऊन परत साताऱ्यास पोचविल्यावर नोव्हेंबर- अखेर तो नगरच्या ब्राजूस बीड पाथ्चीकडे सरलष्कर दावळजींचा अंमल बसवून देण्यासाठीं गेला. पिलाजी जाधव व दावलजी सोमवंशी बाजीरावाबरोबर होते “ विचारे करून मनसब्ा करून कजांचा परिहार करणे ” हा मुख्य उद्देश त्यानें वारंवार चिमाजीस कळविळेला आढळतो. 1 म्हणज ता. २९ नोव्हेबरास चिमाजीचें अमझेरा येथ युद्ध झाळे, त्या वेळी बाजीरावाचा मुक्काम पुण्याहून फारसा दूर नव्हता.
अल्पाबधींतच बाजीरावास वर्तमान आलें की, चिमाजीने युद्धांत गिरिधर हादूर व दया बहादूर यास बुडविले. हा हां म्हणतां या बातमीने वियुलतेप्रमाणे
वे हिदुस्थान हादरून सोडलें, मराठ्यांच्या हितचितकांस आनंदाचे भरते आले तर त्यांच्या शत्रूंच्या पोटांत धडकी भरली. दोन दरडींवर हात ठेवणारे राजपुतांसारखे क्रिधा व्रत्तीचे लोक पुढें काय) या विवंचनेत पडले, “ दयाबहादूर याणें चालोन येऊन बारी धारेळली, मग घाट वंद करून आमझऱ्यावरी राहिळा होता, त्यास तो घाट टाकून आम्ही मांडवगडचे घाट चढोॉन गेळियावरी तो चालोन आला. जरूर जाणोन युद्ध करणे लागळें सरूती करतांच युद्ध प्रसंग बरा दाट जाला. दयावबहादूर व सरदार ठार जाले, हत्ती, निशाणे, नगारे, घोडीं पाडाव झाला. ठटून फन्ना केळे.” ता. ३० नोव्हंबरचीं चिमाजीची पत्र आमझरा मुकामची बाजीरावास पोंचलीं, त्यांतील मजकृर.--“ गिरिधर बहादूर वहम करून युद्धास आल. त्याचें आपले युद्ध दोन प्रहर बहुत झाले.
! शा. रो. २१४. * पे. द. ३०. ५५, ३२६. पे.द. १३. १३-३०.
१२० अद्भुत वर्षातलीं अद्धुत कृत्ये
सेना सहवतेमान बुडवून यशा प्राप्त झालें. ” बाजीराव चिमाजीस लिहितो
वडिलांचे व धथण्याचे पृरण्येकरून रात्रचा पराजय केला, यश संपादलें यावरून बहत समाधान झालें, श्री सदैव तुम्हांस याच प्रकारें यशस्वी करो विचारें करून उन्ननीवर दाब घाळून गिरिधर बहादुराच्या कूल जागिरा जत करून पोख्ता टका साधणे आणि कजोचा परिहार करणे. उदाजी पवारांनी व हुजूरच्या पथकांनी कष्ट मेहनत बहुत केली म्हणून लिहिलें तें कळळे. पुढेही सर्वाविश्ा भरंबसा त्याचाच आहे. तुम्ही समस्तांची समाधाने करून स्वामिकाय व कौर्त संपादे तें केळे पाहिजे. तुम्ही आपले स्वतःचे शहाणपणें वागणें सुस्ती करीत न जाणे, चित्तांत अहता न आणणे, द्रब्य साधे ते करणे, आमचा विचार चादा देवगडावरून बुंदेलखंडाकडे जावें ऐसा आहे. ” चिमाजीच्या या प्रचंड विजयामद्दळ त्याजवर चहूंकडून स्तुतीचा व अभिनंदनाचा केवढा वर्षांव झाला तें सांगण्याची गरज नाही. कल्पनेने जाणावा, वा कागदांत वाचावा.
नमैदेच्रे उतार व विंध्याचलाचे घाट याची माहिती आगाऊ आणून मोगल फोजेची रचना बिनचूक समजून घेण्याची कामगिरी पवार, होळकर इत्यादि सरदारांनी यथायोग्य पार पाडिली, मंडलोई सारख्यांचे भरपूर साह्य पैदा केळें आणि ऐन प्रसंगी योग्य मोका ओळखून चिमाजीनें अकस्मात् मोगल फौजेवर पाठीमागून मारक प्रहार केला, म्हणूनच एवढा हा विजय अऱ्पाबधीत मराठ्यांचे पदरांत पडटून त्यांचा दरारा देशभर बसला. औरंग- जेबाच्या कैदेतून केवळ स्वतःच्या बुद्धिबलानें शिवाजीनें आपली सुटका केल्याबरोबर त्याचा जसा विजयोत्साह देशभर पसरळा, तशाच तोडीचा विजयोत्साह पुनरपि चिमाजीच्या यसा पराक्रमाने उत्पन्न होऊन दिंदी राष्ट्रांत मराठ्यांना थोरपण प्राप्त झालें. सातपुडा व विंध्याद्रि यांच्या दरम्यान जे कोळी वगेरे नानाविध लोक ठिकठिकाणीं भूम्ये म्हणून होते, त्यांची भरपूर मदत मराठ्यांस मिळाली.
माळवा प्रांताचे कारभारावर मोगल बाददाहाचे सुभेदार कोण केव्हां रुजू झाले त्यांची खालील यादी अभ्यासकांचे लक्षांत पाहिजे.--
१ निजाम उल्मुल्क २०.२.१७१९; २ गिरिधरबहादूर ३०.८.१७२२; ३ अजीमुल़ा १५.५.१७२३; ४ गिरिधरबहादूर २.६.१७२५; ५ भवानीराम
माळव्याचीं प्रवेशद्वारे १२९१
२९.११.१७२८ , ६ जयसिंग सवबाई-नोव्हेबर १७२९, ७ महंमदखान बंगश १९.९.१७३० ; ८ सबाईंजयसिंग २८.९,१७३२; ९ निजाम उल्मुल्क, २१.८.१७२३७.,
हिदुपदपातशाहीची कल्पना नर्मदेपलीकडील औत्तरीय प्रदेशामुळें साथ होऊ लागते. माळवा प्रांत यांचा आरंभ. सातपुड्याच्या दक्षिण उतरणीवर तापी, आणि विंध्याद्रीच्या दक्षिण उतरणीवर नर्मदा असून पलीकडे माळब्याची हद्द लागते. त्या प्रांतांत प्रत्ञेश करण्यास त्या वेळीं नमंदेच्या पलीकडे तांडा, भैरव, नाळछा वगेरे अनेक घाट होते. हे घाट माळव्याची प्रवेशद्वारे होत. होळकर, पवार वगेरे सरदारांनी ही प्रवेशद्वारे हस्तगत केल्यामुळें चिमाजी आ"पाचा विजय सुकर झाला. $ विंध्याद्रि चढून गेल्यावर उत्तरेच्या बाजूस बेटवा, चंबळ, सिधु, माही, पावेती वगेरे नद्या माळव्यांतून उत्तरेकडे वाहत जातात. मराठशाहीचा तिकडील हा फेलाव समजून घेण्यास त्या भूप्रदेशाची रचना मनांत आणिली पाहिजे.
माल्कम म्हणतो, “ओरंगजेबाशी युद्ध सुरू असतांच बादशहास शह देण्याच्या उद्देशानें मराठ्यांनी माळव्यावर हले सुरू केळे. स.१६९०च्या एका कागदांत मराठ्यांच्या हळ्यामुळे त्या साली माळव्याच्या उप्तन्तात तूट आली, असा उल्लेख आहे. औरंगजेत्राचे राजपुतांशी वैर उत्पन्न झालें तेव्हांपासून बादशाहाच्या शत्रेस राजपूत राजे मदत करूं लागळे; आणि राजपुतांच्याच साह्याने मराठ्यांनी माळव्यांत प्रवेशा केला. स. १६९८ त उदाजी पवारानें माळव्यांत शिरून माडबगडास तळ दिला. तेव्हांपासून केक वेळां मांडवगडचें हें इतिहासप्रसिद्ध ठिकाण मराठ्यांनी घेतळें व सोडून दिलें. हीं तें धार संस्थानच्या ताब्यांत आहे. ५ सवाई जयसिंगाच्या मार्फत माळब्यांतील जमीनदार व बुंदेळे राजपूत, ओरंगजेबानें केळेला छळ स्मरून, मराठ्यांस अनुकूल झाले. बाजीरावाचा पराक्रम पाहून आपणास हा नवीन हिंदु पुढारी मिळाला, अशी तिकडील लोकाची भावना झाली ; आणि बाजीरावाचे साह्यकारी सिंदे, होळकर
3 मराठी रियासत, उ. वि. ३, या भागांत पृ. १८० वर नमंदेच्या घाटांचा नकाशा दिला आहे तो पहावा. द त्रै व.८ ले. १० पू. "४,
१२२ श्र अद्भुत वर्षातलीं अद्भुत कृत्ये
(० >> >>> -ब्ला ० अ“ र न्य ५5०4
व पवार यांच्या धाडशी व यक्तिब्राज उद्योगाने माळवा प्रात जिंकण्याचे काम सुलभ झालें.
स्वतः बाजीराव माळव्यांत प्रथम स. १७२२ त गेला. त्या ठिकाणा त्यानें उदाजी पवारास ता. ३ डिसेंबर, स, १७२२ रोजी पत्र लिहून दिले की, “ प्रांत गुजरात व माळवा येथील निमे मोकासा हुजरून आम्हांकडे आहे, त्यांपेकी निंमे मोकासा तुम्हास सरंजाम करून दिल्हा असे, आमची इमारत सर्व तुम्हांवरच आहे. आपलं समाधान असों देणें. ५ यापुढील दोन सालांतही बाजीरावाने माळ्यांत जाऊन निजामाची भेट घेतल्याचा उछ्लेस्व पूर्वी आला आहे. त्या वेळीं तो बाघेलखंडपावेतो गेळा, तेव्हां पिलाजी जाधव त्याजबरोबर होता. सरदार खंडेराव हरि भाठेराव याचा आजा रामाजी बाबाजी व चुलता मल्हार रामाजी हे माऴय़ांत लढत असतां स. १७२५ त मारले गेले. !
स, १७२६ त अंबाजी त्रिबरक, पिलाजी जाधव, रघूजी व राणोजी भोस आणि आनंदराव पवार यांनी माळ्यात मोठी स्वारी करून दयाबहादुराशी कित्येक संग्राम व व्यवहार केळे, $ पण त्याजपासून म्हणण्यासारस्वा लभ्यांदा झाला नाहीं. माळव्याचे मोगल सुभेदार व सिदे होळकरादि मराठे सरदार यांचा थोडा पूर्वपारेचय येथेच देणें अवश्य आहे
३ व्यक्तिपरिचय.--( १ ) गिरिधर बदादुर. | (स. १७२२-२८). राजा गिरिधरनें नांव दिलीच्या कारभारांत पूवा आळे आहे. उत्तर मोगलशार्हींत जे थोडे हिंदु कामदार स्वपराक्रमाने प्रसिद्धीस आले त्यांत राजा गिरिधरच्या कुटुंबाची गणना आहि. हे नागर ब्राह्मण अलाहबादेकडे राहत होते. राजा गिरिधरचा बाप दयाराम ऊफ दयाबह्ाद्र व चुलता छात्रिलाराम ऊर्फ माधवबहादूर हे बहादुराहाचा दुसरा मुलगा अजीमुदक्यान याच्या पदरी होते. ते शूर व मुत्सद्दी असून त्यांनीं आपल्या धन्याची सेवा उत्कृष्ट रीतीनें धजाविली. अर्जामुद्शान पुष्कळ वर्षे बंगालच्या समुभ्यावर असतां
[| भालेराव कागद $ पे. द. १३.६, ७, ८ व मुख्यत. ९. व का. स. प. या. १५ 1 आधार, अव्हिनकृत लेटर मागल्स, व माळवा-इन्ू-टॅन्झिशन्,
गिरिधर बहादूरचा वंशा १२३
त्यास व त्याचा मुलगा फरुखसेयर यास दयारामच्या कुटुंभाचा परिचय चांगला होता. लाहोर येथ बहादुरशहा स. १७१२ त वारला, तेव्हां त्याच्या मुलांत गादीविषयीं लढाया झाल्या, त्यांत दयाराम नागर आपल्या धन्यासाठी लहून समरांगणीं मरण पावला, राजा मुहकमार्सिंग खत्री व त्याचा भाऊ केशरसिग, किसनगडचचा राजा राजसिंग बहादुर व प्रृथ्वीराज बुंदेला, हे सरदार व दयाराम, एकमताने वागून, अजीमुठशानचा पक्ष उचठून घरीत होते. परंतु अजीमुरशान मारला गेला आणि दयारामचा भाऊ छांबलाराम जहांदरशहाचे पक्षास मिळाला, त्यास जहांदरशहाने करा माणिकपुरर्चा फौजदार नेमिळें. त्याजवळच दयारामचा मुळगा राजा गिरिधर हाही कामास असे, छबिलाराम व गिरिधर यानी करा माणिकपुर येथे असता, ट्रब्यसंचय करून फोज वाढविली. जहांदराह्यान वपसहा महिने गादीचा उपभोग घेतला नाही तोंच अजीमुददानचा मुलगा फरुग्वसेयर बंगाल्यांतून बंड करून, सय्यदबंधुंची मदत घेऊन, आगर््याबर चाळून आला, तेव्हा छांबलळाराम ब गिरिधर त्यास जाऊन मिळाले. त्यांनीं त्यास पुष्कळसा पेसा कजाऊ दिला व फोजेचीही मदत र्चांगळी केली. ता. १० जानेवारी, स. १७१३ रोजी आग्रा येथे निकराची लढाई झाली, तीत छबिलारामानें स्वतः मोठा पराक्रम करून जिवावर उदार होऊन लढण्याची शिकस्त केली, म्हणूनच फरुखसेयर यास त्या दिवशी जय मिळाला, या कामगिरीबद्दळ फरुख्वसेयरन त्यास प्रथम खालसा दिवाणाचे म्हणजे वसुलाचे काम देऊन पुढें त्यास आगऱ्याच्या सुभ्यावर नाोमळे. आग्रा येथे असतां त्यानं चचूडामण जाठास वठणीस आणिले, नंतर काही दिवसांनी त्याची बदली अलाह्बादच्या सुभ्यावर झाळी. जयसिंग व छबिलाराम यांचें संगनमत असून सय्यदांचे व बादशहाचे वाकडें आलें तेव्हां या दोघाची सय्यदांस मोठी धाम्ती होती. शेवटीं सय्यदांची कारस्थाने सिद्धीस जाऊन फरुखसेयर पदच्युत झाला, त्यामुळें छंबिलारामाची पुष्कळ नाउमेद झाली. तरी प्रसंगास पाठ देऊन त्यानें सय्यदांस चिडविलें नाहीं. लवकरच सय्यदांनी त्याजवर शास्त्र धरिले. प्रथम त्यांनी गिरिधर बहादुर यास दिछीस बोलावून आणिलें. तेथे त्यास सय्यदांचा बेत समजतांच तो पळून अलाहबादेस चुलता छबिलाराम यास जाऊन मिळाला, तेव्हां सऱ्यदांनीं त्या दोघांवर फोज रवाना केली. इतक्यांत छबिलाराम अर्धाग- वायु होऊन नोव्हेंबर १७१९ त मरण पावला, आणि गिरिधर बह्ादुरास त्यांनी दारण येण्याविषयीं पाचारण केल; परंतु चुलत्याच्या उत्तरक्रियेची सबब सांगून
१२४ अद्भुत वर्षातलीं भद्धुत कृत्ये तो एक वर्ष प्रयागास राहिला, आणि त्या अवधीत त्यानें तेथील किछ्याचा वगेरे चांगळा बंदोबस्त केला. या वेळी बुंदेले राजपूतही बादराहाशी लढत असून त्यांचा राजा भगवंतसिंग हा गिरिधर बहादुरास अलाहबाद येथें सामील झाला. सय्यदानी त्यांजवर मोठी फौज रवाना केली. या फोजेवर महंमदखान बंगश वगेरे सरदार मुख्य होते. गिरिधरसारखा पराक्रमी, अनुभवी व शूर सरदार आणि अलाहबादसारखा महत्त्वाचा किछळा आपल्या कनजांत नाहीत याबद्दल सय्यदबंधु मोठ्या फिकिरींत पडले. किल्ला कत्रजांत येईना, तेव्हां त्यांनीं आगऱ्याहून आपल्या भरंबशाचा सरदार रतनचंद यास गिरिधरवर पाठविलें. रतनचंदानें गिरिधरची खासगी रीतीनें भेट घेऊन त्याजबरोबर सला ठरावेला. राजा गिरिधरने तीस लाख रुपये व अयोध्येचा सुभा घ्यावा आणि अलाह- राजा गिरिधरचा वंदा बादचें ठाणे सोडून द्याबें असा तह
1 ठरून, राजा गिरिधर अयोध्येस गेला, दयाराम छबिलाराम ऊ० माधव आणि रतनचंद सय्यदांकडे आग-
| ह्वादूः ऱ्यास मे स. १७२० त परत आला, राजा शिरिधर य. त्या वेळी महू मदखान बंगरचचा भाऊ बहादूर दयाबहादूर या वेळी महंमदखान बं त ता अहमदखान याची नेमणूक सय्यदां 069 वद भो अलाहबादच्या सुभ्यावर केली. चिमणा बद्ददूर.
पुढें सय्यदाचा पाडाव झाला, आणि अयोध्येच्या सुभ्यावर बादशहानें सादतखानास नेमिले. तेन्हा तेथून गिरिधर बहादुराची बदली माळव्यावर झाली. हा कारभार त्याने ता. २० ऑगस्ट, स. १७२२ पासून ता. १५ मे, स. १७२२३ पावेतो अल्पकालच केला. दरम्यान निजामाने माळवा प्रात घेण्याची शिकस्त केली. तो स्वतः फोजेनिशी माळव्यावर चाळून आला, तो प्रांत कबजांत घेऊन त्यानें आपल्या तर्फने अजीमुल्ाा यास माळब्याची सुभेदारी दिली आणि परत दिल्लीस प्रयाण केळे. त्यानंतर स, १७२४ त निजामानें दक्षिणेत येऊन साखरखेडलाच्या लढाईत मुबारीजखानास ठार मारून स्वातंत्रय धारण केलें, . तेव्हां महइंमदशहाने अजीमुलधा यास माळव्यांतून काढून पुनः तेथील सुभेदारी राजा गिरिधर यास दिली. गिरिधरनें आपल्या साह्यासाठीं बरोबर दयाबहादूर यास आणिले आणि उभयतांनीं एकविचारानें माळव्याचा कारभार सुरू केला, (ता. २ जून, स. १७२५ ), बाजीरावाने मात्र माळव्यावरील आपले
कंपेळ परगणा मोडून इंदोर १२१५ लक्ष कमी केळे नाहीं. अंबाजी त्रिंबक, उदाजी पवार इत्यादिकांस माळव्यांत पाठवून तेथें आपला अंमल बसविण्याचा उद्योग त्याने सारखा चाळू ठेविला. राजा गिरिधरच्या अंमदानींत मराठे सरदार वारंवार माळव्यांत येऊन जबरदस्ती करूं लागले. त्यांच्या बंदोबस्ताचे हाक्य ते इलाज गिरिधरनें केले, पण बादशहाकडून त्याचा पाठपुरावा झाला नाही म्हणून त्यास अपयश आलें बादशहाची सेवा इमानानें बजावून त्या दोघा बंधूंनीं मराठ्यांना दूर ठेवण्याची शिकस्त केली. होळकर, पवार व सिंदे यांच्या इतिहासांत वरील झोंबाझोबीचे तपशील भरपूर आहेत. विस्तारभयास्तव ते सवे येथें देतां येत नाहीत. आपल्याकन शिकस्तीने लढत असतां गिरिधर बहादूर व दया बहादूर ता. २९ नोव्हेंबर, स. १७२८ रोजीं मारले गेले, हें वर सांगितलेंच आहे.
(२). नंदलाल मेडलोई---इंदूरचे जमीनदार मंडलोई हे गोड ब्राह्मण, भारद्वाज गोत्री, नमंदेच्या उत्तर तीरावर मोठे वजनदार असून त्यांच्याच मदतीने मराठ्यांचा प्रवेश माळव्यांत झाला. यांचें मूळ ठिकाण इंदूरपासून १८ मैलांवर कंपेल नांवाचें गांव असून तें उज्षन सरकारांत मोडत असे. स. १७२४ च्या सुमारास कंपेळ परगणा मोडून इंदूर परगणा झाला. इंदूर शहर या मंडलोईनीं प्रथम वसविले. तेजकणेपुरा, नंदलालपुरा, निहालपुरा, -रावजी बाजार, वगेरे इंदुरांतील पुर््यांचा नांवें मंडलोई घराण्यांतल्या 'पुरुषांवरून पडली आहेत. यांनीं इंदूर शहरास तट घातला होता त्याचा अवशेष अद्यापि नदीच्या कांठीं दिसतो.
गिरासिया ठाकूर जितसिंग यानें स. १६६२ त वंशावळीतील बळरामाचा खून केला. त्या वेळीं त्याची बायको गोतमाबाई गरोदर असून बापाकडे पळून गेली, तिला मुलगा झाला तो चूडामण. त्याने पूर्वीचे गेलेले वतन बादशहाकडून पुनः संपादन केलें. चूडामणचा मुलगा रावनंदलाल हाच पहिला मोठा पराक्रमी पुरुष. माळवा व नेमाड हे दोन प्रांत याजकडे होते, त्यांचा सालाचा वसूल तो बादराहास देत असे. हाच वसूल तो पुढें बाजीराव व जयसिंग यांस देऊ लागला, नंदलाल यास बादशहाकडून मिळालेली तलवार अद्यापि त्यांचे घरीं संभाळून ठेविलेली आहे. तेजकर्णांचे वेळेस माळव्यावर मराठ्यांचे स्वामित्व 'पूर्ण झालें. 1.
1 ही माहिती रा. भालेराव यांनीं दिली, आणि मंडलोईचीं सुमारें ६२ पत्रे प्पाहण्यास दिलीं, तीं बनावट समजलीं जातात.
१२६ अद्भुत वर्षांतलीं अद्भुत कृत्ये
मोगल बादशाहीच्या पडत्या काळांत निरनिराळ्या प्रांतांतील वजनदार ग्रहस्थ
महत वो कोणत्या ना कोणत्या उपायांनीं चौधरी राव मंडलोईची वंशावळ तत्र होऊ लागले, त्या झोंबा-
७९% अ व व १ गणेश दास, कपेलचा चांघरी स, १६६२, झोंबीचा फायदा बाजीराव व २ बळराम चोघरी-बायको गोतमाबाई. त्याचे सलागार यांनी चाणाक्षपणे
| मृ. १६६२. करून घेतला. गिरिधर बहादुर
रै बतनत मु. १७०१. व दयाबहादुर यांचाही उद्देश ४ रावनंदुलाल म. १७३१. स्वतंत्र राज्य संपादण्याचा होता. | बायको मेदा बहूजी. परंतु राजपूत किंवा मराठे यांपैकी
५ रावतेजकणे १ ला, ज,. १ ७१८. कोणाचाच स्नेह त्यांनी ठेविला | मृ. १७५४. बायको कुडा बहूजी. नाही, म्हणून त्याचा पाडाव
६ निहालकणे, ज्ञेतकणे झाला, राजपूत राजे व विशेषतः | बालकणे-बा. भागाबाई॑ सवाई जगसिग यांचें अगोदर-
७ रावदुलेराव स्. १८१५. पासूनच मराठ्यांशी संगनमत ८ राव माधवराव. भगवंतराव. दोतें. बादशहाची सत्ता झुगारून
देण्याच्या इराद्याने त्यांनी | मराठ्यास मुदहाम माळव्यात १०निहालकणे दुसरा. १८४०-१८७१ आणिले. त्या गडबडीत मंडलोई- | बायको गोजरा बहूजी सारखे जमीनदार निरनिराळ्या ११ रावछत्रकणे ज. १८७१ यया ठि अधिकाऱ्यांपुढे हेराण होऊन कोणासच वसूळ देईनातसे झाले. दयाबहादुरानं तर मंडलोईस इतकें सतविलें, की त्याला मराठ्यांचीच कास धरावी लागली. परंतु शोवटीं मराठ्यानीही त्यांना चेपलेंच. नमंदेचे उतार मंडलोइंच्या ताब्यांत होते, त्यांचा उपयोग मंडलोईने मराठ्यांस करून दिला. या मंडलोईस वश करण्याचें काम मल्हारराव होळकर वब उदाजी पवार यांनी केलें. नंदलाल व जयसिंग याचा स्नेह होता.
| ९ राव तेजकणे दुसरा स. १८१३-६५.
होळकराचा नंदलालशीं झालेला पत्रव्यवहार स. १७१८ पासूनचा उपलब्ध आहे, $ त्यावरून माळवा प्रांत जिंकण्याचा उद्योग बाळाजी विश्वनाथाचे हयातीत होळकरानें सुरू केला असें दिसतें. स. १७२३-२४ चे दरम्यान
9 राजबाडेख६ले ५८४-६२३
वक कलमे मनच,” खक
मंडलोईचा बहुमान १२७
मल्हाररावानें इंदुरास ठाणें दिलें, ब उदाजी पवारानें धारचा कबजा घेतला. रघूजी व कान्होजी भोसल्यांचा डोळा माळब्यावर होता, त्यास बाजीरावाने जरब देऊन ठेविली. “हीं नंदलाल मंडलोई मरण पावले,' ' असा उल्लेख ३.११,.१७३१ ऱ्या पत्रांत आहे. त्या प्रसंगी त्याच्या पुत्रांचे समाधान करून बाजीराव व विमाजीआपा यांनी त्यांचें पुढें यथायोग्य चालविण्याविषयीं अभिवचन दिले. मल्हारराव होळकरानें तेजकर्णास वह्ुमान पालखी देऊन त्याच्या नेमणुकीबद्दळ सालाचे रु. ७०० द्यावे असा ता. १३.८.१७४९ रोजीं कमावसिदारास हुकूम काढिला. तसेंच मंडलोइंचा वाडा मराठ्यांच्या कमावीसदारानीं आपल्या वास्तव्यास घेतला होता, तो त्यांस परत देऊन, त्यांचें निरंतर यथास्थित चालविण्याचे अभिवचनही मल्हाररावानें लिहून दिलें. स.. १७२० पासून मल्हाररावाबरोबर नारोशकराचें नांबही माळब्याचे उद्योगांत आढळतें, नारो दुंकर प्रथम उदाजी पवाराचे दिमतीस असून, स. १७३० पासून त्यांची दिंमत होळकराकडे झाली. यावरून त्याच सालीं बाजीरावाचा उदाजीशीं बेबनाव झाला हें सिद्ध होते. नारोशंकरानें लोकांस हैराण केल्यावरून, त्यास कारभारावरून दूर केल्याचा उललेख ६.११,१७३२च्या पत्रात आहे. नारो शंकराचे जागीं बाबूजी नाईक याची नेमणूक कांही काळ झाली. मुळूखगिरीची क्षेत्र शाहून निरानेराळ्या सरदारांस वांटून दिली, त्यात माळवा प्रांत बाजीरावाकडे दिला. माळव्यांत तुम्ही वसूल वगेरे घेऊ नये, अक्या सक्त ताकिदी शाहूने दाभाडे व कंठाजी कदम यांस दिलेल्या आहेत. स. १७२९ त नंदळाळ मंडलोईस बाजीरावाने चांगली जरब दिली. त्याच सालापासून राणोजी सिंद्याचेंही नांव तिकडील उद्योगांत आढळते. सन १७३१ नंतर होळकर व सिदे या दोघांसच बाजीरावाने माळव्याच्या उद्योगावर ठेवून इतरांस तेथून काढिले.
नंदलाल मंडलेोईप्रमाणेंच बढवाणीचा ठाकूर अनूपसिंग मराठ्यांस सामील झाला होता, त्याची व बाजीरावाची भेट स. १७२३ च्या जानेवारींत झाली. त्याच्या मुलळखास उपट्रव देऊ नये असे आज्ञापत्र शाहूने सन १७३५त उदाजी पवार व मल्हारराव होळकर यांस काढिलेलें आहे. 1
माळव्याच्या व उत्तर हिंदुस्थानांतील स्वाऱ्यांत आरंभीं ज्या सरदारांनी कामे केलीं, त्यांपेकी एका मोठ्या सरदाराचें स्मारक तिकडे फारसें राहिलें
1 शा. रो. २०२ व २४१.
१२८ अद्भुत वर्षातली अद्भुत कृत्यें नाहीं, तो सरदार पिलाजी जाधव होय, माळव्याच्या आरंभीच्या उद्योगांत पिलाजीच प्रमुख होता. पण कित्येक कारणांनी त्याजवर शाहूची व बाजीरावाची इतराजी झाली. त्याचा मोठा गुण धडाडी नसून सावधपणा होता. केवळ पेटाव्यांच्या भजनीं न राहिल्यामुळे तो मार्गे पडला असावा. दावलजी सोमवंशीनें रदबदली करून त्याचें व पेशव्याचें रहस्य जुळवून दिलें. पण अढी पूर्णपणे गेल्याचें दिसत नाहीं.
तसेंच माळव्याच्या पहिल्या उपक्रमांत सिंदे होळकरांपेक्षांही उदाजी पवार व त्याचें विस्तृत कुटुंभ यांचा भाग जास्त असतांही स. १७३०-११ त उदाजीनें निजामाकडे संधान बांधून पेशव्याचे विरुद्ध दाभाड्याशीं संगति जोडली, त्यावरून पवार मागें पडल. पवारांचे इतिहास आतां प्रसिद्ध झाले आहेत त्यावरून माळव्याच्या हिसेरसीची कल्पना बरोबर बसवितां येते. त्यांत सिंटे, होळकर व पवार है प्रमुख होत, त्यांची थोडी पूर्वपीठिका प्रथम सांगूं. $
(३ ) मल्हारराव होळकर---होळकरांचे घराणें महाराष्ट्रांत पुष्कळ ठिकाणीं पसरलेले आहे. इंदूरच्या हल्लीच्या राजघराण्याचे पूर्वज प्रथम पुण्याजवळ बाफगांवी राहत असून, नंतर ते फलटण परगण्यांत पुण्यापासून ४० मेलांवर नीरा नदीचे कांठी होळ म्हणून एक खेडे आहे तेथें आले. त्यांचें पहिले नांब वीरकर असून, पुढें होळ या गांवावरून होळकर असें पडले. होळ येथें खंडूजी नांवाचा धनगर जातीचा एक वजनदार चोंगुला म्हणजे ग्रामा- घिकारी राहत होता, त्यास एक मुलगा चेत्र शु. ९, संवत् १७५०, ता. १५१६ मार्च, स. १६९२ रोजी झाला. त्याचें नांव मल्हारि. तो तीन वर्षांचा असतांच खंडजी वारला; तेव्हां भाईंबंदांनीं त्रास दिल्यामुळे खंडूजीची बायको जिवाई ही मुलास घेऊन खानदेशांत तळोदें गांवी आपला भाऊ भोजराज बारगळ चोगुला याजकडे गेली, हा भोजराज कंठाजी कदम बांडे याच्या पार्गेत पंचवीस स्वारांचा मुख्य होता. ' शगिवजीसुत भोजराज बारगळ, ? असें त्याचें रिक्कवांत नांव आहे. मर्ल्हारिे हा भोजराजाचे घरीं वाढला. त्यास भोजराजानें आपल्या पथकांत नोकरी दिली; आणि त्याची हुशारी पाहून पुढें त्यास आपली मुलगी गोतमाबाई ही देऊन त्याचें लम केलें. प्रथम लहान लहान लढायांत शोर्यांची कार्मे केल्यावरून तो लबकरच प्रसिद्धीस आला.
| रा. ख. ६. ४९. & लेलेकृत धारकर पवार, युजरकृत देवास, माल्कमचे अथ व इतर निबंध वगैरे आधार.
02220>“आळ्माधातक कट क यक यय च > क कक कक क मळी न्न सक पकनकन अन्टे कच टी
चाकरीस उजूर नाहीं १५९
मराठ्यांचे ब निजामाचे स. १७२० त बाळापुरास युद्ध झाले त्यांत मल्हाररावान चांगलाच पराक्रम केळा. कदम बांडे व बाजीराव यांच्या फोजांची एकदा कलागत लागली असतां, ती मल्हाररावानें मिटविली, त्यावरून बाजीरावाने त्यास बांड्यापासून स. १७२१ त आपणाकडे मागून घेतल. तेव्हापासून त्याच्या भाग्योदयास प्रारंभ झाला. बाजीरावाची नोकरी पत्करितांना त्याने आपला खरा बाणा खालील पत्रांत व्यक्त केलेला आढळतो.
“ पंत प्रधान. राजश्री अंबाजी त्रिबक म्वामी गोसावी यांसी मेवेसी आज्ञाधारक मल्हारजी होळकर, दंडवत विनंती. आम्ही बहुत दिवस ब्रांड्यांकडे होतों, त्यांचा आमचा बिघाड पडला यास्तव बढवाणीचे मोहनसिग राणे यांजकडे तजवीज करीत होतों. मग बापूजी प्रभूंनी $ साहेबाकडे मनसिब्याचे वाटेनें मनापासून बोली केली आहे. आम्ही सर्वथा मनापासून इमान ठरविला आहे की जेथें स्वामीनी ठेवावे तेथे आम्हा बिलाकुसूर राहवे. जो धनी चाकर ठेवील त्यांनीं इजतीनें ठेवावें. चाकरीस उजूर नाही. बहुत काय लिहिणे, ? पु. द. भा. १ ले. १२४ चें पत्र वाचतां मल्हारराव केफी होता अस दिसतें.
स. १७२५ त बाजीरावाने ५०० स्वाराची मनसब त्यास दिली. पूर्वीच त्याने माळव्यांत शिरून तिकडे मुळूस जिकण्याचा उद्योग सुरू केला असून भोजराज बारगळही त्याबरोगर खपत होता. यापुढची मल्हारराबवाची हकीकत ठिकठिकाणीं पुढें येइल.
(४) राणोजी सिंदे, ( मृ. १९ जुळे, १७४५ ).--प्राचीन काली सैंद्रक नांवाचें क्षत्रिय घराणें होतें, त्यावरून सिंदे हे आडनांव पडले असावें. त्यांची कित्येक घराणी बहामनी राज्यांत उदयास आली. साताऱ्यापासून सहा कोशांवर कोरेगांव तालुक्यांत कण्हेरखेड म्हणून गांव आहे, तेथें एक सिद्यांचें घराणें पाटिलकी करून होतें. याच घराण्यांतील मुलगी अंभनिकाबाई शाहूस दिलेली होती, ती शाहू कैदेंत असतां वारली. तिचा बाप औरंगजेबाचे नोकरींत होता, तो बहुधा आग्रा येथे अजीमशहाच्या मदतीस असतां मारला गेला. त्याच्या घराण्यांत राणोजी सिंदे हा पुढें प्रसिद्धीस आला. घरची गरिबी असल्यामुळें त्याने प्रथम बाळाजी विश्रनाथाच्या पार्गेत बारगिराची नोकरी पत्करिली. लवकरच त्याजवर पेशव्याची मर्जी बसली. राणोजी सिंदे, उदाजी पवार व मल्हारराव होळकर हे आरंभीं बाजीरावाबरोबर ख्वेळगडी म्हणून एकत्र वाढले, असा
$ बापूजी सोनाजी दिघे. पहा बा० बि० पृ. ३२
बाजी० ९
002* ण कणुकन्कण्यक्यळवळलन्यकनय वम ीन*युळ्याकळककमन्ळमिककभकचक ळल टयाल कक नक ककडचका > यडयळया ककव कळकळ वनकाल, ककत क कळच णाल ळे र्यकानाळ तक काळाचा साककाताळाक कळकळ लमी
१३० भद्धुत वर्षांतलीं अद्भुत क़त्ये
समज आहे. निजामावरील वगेरे मोहिमांत राणोजीची निष्ठा व शोर्य हे गुण पाहून वाजीरावानें त्यास इतर सरदारांबरोबर माळवा व हिंदुस्थान येथील कामगिरीवर पाठविलें. तिकडे पराक्रम करून तो लवकर उदयास आला. या सरदारांच्या उदयासंबधार्ने अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत; परंतु त्यातील ऐतिहासिक अंश निश्चित नाही. उदाजी पवार व त्याचे बंधु बाजीरावाशी निष्टेने वागेनात, म्हणून त्यांस बाजूस सारून पेशव्याने राणोजी सिंद्यास विश्वासाचे कामीं घेतलें. ' सिंदे व होळकर हे उभयतां सरदार सलाबतीचे दिवसेदिवस आक्रम करीत चालले, ' या बखरींतील वाक्यांत तत्कालीन समज चांगला व्यक्त झाला आहे. राणोजी स्पष्टवक्ता व धन्याची भीडभाड ठेवणारा नव्हता. त्याचीं पत्रे बाणेदार आहेत. राणोजीचा बाप जनकोजी मुलाचा पराक्रम पाहण्यास हयात होता. त्याचींही पत्रे छापलेली आहेत. !' पुण्याजवळच्या अनेक भानगडींत व गांवकीच्या कारभारांत राणोजीचें प्राधान्य होतें ही गोष्ट पुरंदरे रोजानेशींतील अनेक उछेखांवरून व्यक्त होते. सिंय्यांचे घराण्याचा मराठशाहीच्या पुढील इतिष्ठासाशी निकट संबंध आहे; इतकेंच नव्हे तर पाऊण शतकाचा मराठशाही-चा इतिहास बराचसा ह्या एका घराण्याने बनविळेला आहे असे म्हणण्यास चिता नाहीं.
(५) पवार मंडळी.--स. १७२२ त बाजीरावाने उदाजीस पत्रे लिहून माळवा गुजरात प्रातांत अंमल बसविण्याची कामागेरी
पवारांची वंशावळ
जी गि नं द सांगितली, तदनुसार उदाजी | | स. १७२४ त धार येथे आपलें जी जी ठाणें बसविलें . त शिरा ् ठाणें «ता. ११ ऑगस्ट, | | जीं उद कॉकेंगी ताव स. १७२५ र जीव ।
य आनंदराव यांस शाहूने पोषाख १ तुकोजी २ जिवाजी ३ उदाजी ४ भानंदराव देऊन सत्कार केला. $ गुजरात, १ तुकोजी-संस्था० देवास १, स, १७३२-१३ काठेवाड, कच्छ, मारवाड, २ जिवाजी-संस्था० देवास २, स, १७३२-७५ बुंदीकोटा, बुंदेलखंड, खानदेश ३ उदाजी-मलठण शाखा, स. १७०८-६० अशा विस्तृत टापूंत उदाजीनें ४ आनंदराव-धार संस्थापक, स. १७२२-३६ संचार केळेला आढळतो.
| ऐे. टि. २.३५, पे. द. ११.५३ ब ३०.१०१ इ, ६ पे. द. ३०,३५९,
उदाजीशीं तह १३१ ।
पडी ल ळा ५1 0002-42 म्य न्न न्न नन
माळवा व गुजरात ह्या प्रांतांत आरंभीं मराठ्यांचा जम बसविणारा मुख्य सरदार उदाजी होय, याची साक्ष शाहूने स. १७२६-२७ त त्यास ठरवून दिलेल्या तहांत मिळते. “ तहनामा राजश्री उदाजी पवार सु। सबाअररीन मया व आलफ, तह प्रांत गुजरात व माळवा.
१ प्रांत मजकूर चोथाई व सरदेदामुखीचा अखत्यार सर्व तुम्हांवर दिल्हा असे. हुजरून रा. बाजी भीवराव तुम्हांसमागमें दिल्हे आहेत, शिक्का, रोखा, कुच, मुक्काम त्यांचा; परतु जे करणे ते तुमच्या अखत्यारें करावें. मुलखीं तह-
ह॒ त्यांनी तुम्हीं करावा. तुम्हां खेरीज त्यांस हरएक विच्यार करावयास प्रयोजन नाही. अखत्यार तुम्हांवर, कलम १.
२ प्रांत मजकुरीं जो आकार जमा होईल त्यांत सरदेशमुखी व बाबती चौथाई शिरस्तेप्रमाणें काढावी. उरला ऐवज दामाशाही गणतीप्रमाणें घ्यावा. शिबंदी, तोफखाना व भांडियांचा ऐवज सदरहु उरल्या ऐवजावरी मोघम काहून उरला ऐवज गणतीप्रमारणे दामाशाही घ्यावा. मोकाशी कोणही न म्हणावा सारे जमेचा तह येणेंप्रमाणें करावा
३ दिवाण रु० एक लक्ष बाबती सरदेशमुखीच्या ऐवजीं आर्धी वारावें.
४ फोज हुजरून येईल त्यास दामाशाही ज्यास्ती आधी दिवाणाचा ऐवज वारावा. उरेल ऐवज त्याची दामाशाही द्यावी व तुम्ही ध्यावी.
'५ जेथे मुकाशाची ठाणीं बसलीं असतील तेथे बाबती व सरदेशमुखी काहून उरला ऐवज ठाण्यांचे बेगमीस द्यावा.
६ चौथाई व सरदेशमुखी दिवाणाचा ऐवज काढावा, त्यांत राजश्रींचे देणे वारून बाकी ऐवज राहील त्यापैकीं एक तक्षीम तुम्हांस सरदारीस दिल्हा, घेणे, दोन तक्षिमा आमचे सरदारीस द्यावे, कलम १.
हीं कलमें सारीं लिहिली आहेत. येणेंप्रमाणें वतीवें. पैका कदाचित् थोडा मिळाला तरी आधीं दिवाण वारावें. उरेल तें सर्वांनी समजावें. दिवाणाचा ऐबज नये तोवरी रुपये कोणीं शिबंदी व रोजमुरा व दारूगोळाशेवाय घेऊं नये. ”
हे प्रांत कबजांत येऊन दोन तीन वषानी प्राप्ति होऊं लागली, तेव्हां पेशव्याने शाहूस उत्पन्नाबद्दल सालाचे दोन लाख रुपये देण्याचा करार ता, १७ ऑक्टोबर, स. १७२९ रोजीं लिहून दिला.
| इ. सं. पे. द. पृ. १९२७.
१३२ भद्धभुतवर्षांतलीं अद्भुतकृत्यें
कांहीं काळाने बाजीरावार्चे व उदाजीचें वांकडें येऊन, पेशव्याने त्याचा भाऊ आनंदराव यास धारेस नेमून उदाजीस केदेंत ठेविलें. स. १७२९ ता. १ नोब्हेंबर्चें खालील पत्र बाजीरावाने आनंदरावास लिहिलें. “ रा. आनंदराव पवार गोसावी यांस. स्ने० बाजीराव बह़ाळ प्रधान आशीवांद. सुरूसन सल्ाानीस मया व आलफ, हवाल्याबाबद सावकारी निशेचे रुपये तुम्हांकडे येणें, त्याहीमध्ये तुमचा पतीचा धंदा; पवार प्रामाणिक, एकवचनी, वचना'चे सच्चे, पतीचे थोर, यास्तव हवाला घेतला. त्यास मुदती अगोदर माणसें पाठविलीं म्हणावी, तरी तेंही न केलें. तुमची मुदतही जाहली असतां, तुम्हीं माणसें फिरावलीत. येणेंकरून तुमचे पतीस राब्द लागला. आमचाही इतबार त्या लोकांजवळ गेला. ऐशियास वचनास व पतीस अंतर केल्यानें पुढे तरी पत कशी राहील ? तो ऐवज त्यांस पावला पाहिजे. यास्तव तुम्हांकडे मुजरद माणसें पाठविली आहेत. तरी पत्र पावेल ते क्षणी त्यांचे पदरा ऐवज घालणें. ऐवज त्यांच्या पदरीं घातल्याविना भोजन कराल तरी आमची आण असे, निनाकसूर, पत्र पावतांचे हवाल्याबाबत रुपये त्यांचे पदरी घाळून पावलियाचें कबेज घेऊन पाठविणे. जाणिजे. छ २० रबिलाखर लेखनसीमा.
गिरिधर बहादूरवरील स्वारीत बाजीरावाची मुख्य भिस्त उदाजीवर कशी होती हें पूर्वी सांगितळ आहे. इतका त्याजवर बाजीरावाचा इतबार असता स. १७३० 'त उदाजी पेशव्याच्या विरुद्ध निजाम सेनापतींच्या कारस्थानांत सामील झाला. शाहूने आपल्याकडून त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पुढें बाजीरावानें पवारांचा सरंजाम ता. २९ जानेवारी, स. १७३१ रोजीं काहून त्यांस निष्क्रिय बनविले. ताठर स्वभावामुळे त्यानें बाजीरावाची आजेवें केली नाहीत. मात्र आनंदरावाची समजूत काहून त्यास धारचा सरंजाम दिला.
उदाजी पवार पुढें पुष्कळ काळ वांचूनही राष्ट्रोययोगांत सामील झाला नाहीं. एवढा बाणेदार व कर्तृत्ववान पुरुष निरुपयोगी बनल्याबद्दल स््रेद वाटल्याशिवाय राहात नाहीं. जंजिऱ्याच्या स्वारींत सीदी अंबर अफवाणी याशीं रायगडच्या पायथ्याशीं लहून ता. १०.१. १७३४ रोजीं त्याचें शीर उदाजीनें कापून आणिलें, ही कामगिरी त्यानें शाहूची म्हणून केलेली आढळते.
टापा पाप ”?”0ी!?0!0 टीपी पीप? नीपीपाीीयप"ी? ८" पीपी५ीपीप२ णा" नाप मप पपप
५] पे. द. २२. ५८ व १२, ३७.
उदाजीचा सरंजाम काढून घेतल्याबद्दल शाहूच्या दरबारांत पुष्कळ चर्चा झाली. बाजीरावाने उदाजीळा अन्याय केला की काय असा प्रश्न निघाला असता शाहूला जबाब देण्यांत आला को, “ उदाजी पवार कांही छत्रपतींची चाकरी टाकून गेला असें नाहीं. महाराजांनींच उदाजीस पंतप्रधानांचे हाताखाली दिलें. महाराजांचे हुकमावरून पेशब्यांसमागमें गेले. त्यांनीही नेले. त्याउपरी पंतप्रधान देशास आले, पवारही देशास आले. उभयतां बरोबरच हुजर येतील, स्वतःच हुजूरचे चाकरीस येतील. साहेबी जी भाकर दिली आहे ती ते टाकणार नाहींत. ” हें ता. ४.८.१७३६ चें पत्र सर्वेच वाचण्यालायक आहे.$ स्वभावभेदामुळें उदाजीचें वाजीरावाशी पटळें नाहीं असेंही दिसून येते. कदाचित् सिंदे होळकर जसे खुद्द बाजीरावाच्या प्रोत्साहनाने पुढें आले, तशी ताब्रीनात उदाजीनें बाजीरावाला दाखविली नाही; आपण छत्रपतीचे नोकर, किंबहुना प्राचीन परमाराचे वंशज म्हणून भोसल्यांपेक्षांदी उच अशी त्याची भावना असेल. नाहीं कोणी म्हणावें १ ब्रह्नेन्द्रस्वामीनें उदाजीमद्दल काढलेले उद्गार स्मरणीय आहेत. तो स. १७६० च्या फेब्रुवारीत उड्टोरपरसंगांत मरण पावला. |
आनंदराव स. १७३६ च्या ज्येष्ठ महिन्यांत अकस्मात् सर्पदंशाने मरण पावला. उज्ञनीस त्याची छत्री विद्यमान आहे. बाजीराव पेशव्याने माळवा प्रांतांतील देशामुस्व्र देठापांड्यांस ६.८.१७३६ चें आज्ञापत्र काढेळें, त्यांत हा उल्लेख आहे. * परगणे मजकूरचा मुकासा देखील बाबती व सरदेशमुखी व जकात आनंदराव पवार यांस होता, त्यास ते मृत्यु पावळे, याजकरितां त्यांचे पुत्र रा. यशवेतरात पवार दि॥ चिमणाजी बहाळ यांस साल मजकूर मुकासा बाबती ब सरदेदामुखी व जकात दिल्हा असे जाणिजे. छ ९ रांवेलाखर सत्रां सल्कासीन मया ब आळफ., आज्ञाप्रमाण, ? यदावंतराव पवार हा पुढें मोठा ब्राणेदार निघाला. तो दारीरानें काटकोळ व उंच असून त्याचे डोळे फार मोठे होते. त्याचो मुद्रा क्रूर व॒ शिपाइंब्राण्याची होती. त्याचा थाट राजासारखा असून तो कधी कोणाशीं नमून वागत नसे. तो अपमान सहन करणारा नसून त्याचा दरारा प्रसिद्ध होता. एका अपमान करणाऱ्या हुजऱ्यास त्यानें तलवारीने छाटल्यामुळें, पेशब्यांच्या घरचे नोकरदह्दी त्यास थरथर कांपत अशा प्रकारचें त्याचें वणन आढळतें.
“7
$ पे. द. १७.६५ ५ खरे इचल० इह० ल, ४४.
१३१४ अद्भुत वषातलीं अद्भुत कृत्ये
७ माळव्याचा ताबा व वांटणी.--युद्ध व कारस्थान या दोनही मार्गानी बाजीरावाचा उपक्रम माळव्यात चाळू होता. निजामास अडविण्याच्या हेतूनें राजा गिरिधरची नेमणूक बादशहानें माळ्यावर केली असून, त्यास जयर्सिंग व अजितसिंग यांचे साह्य होतें. वास्तविक आग्रा व माळवा या दोनही सुभ्यांची व्यवस्था बादशहानें जयसिंगाचे हवाली केली होती. पैकी आप्रा प्रांत जयपुरास लागून असल्यामुळें तो जयसिंगाने आपल्याकडे घेतला, आणि माळव्यावर राजा गिरिधर यास आणिळें ( अव्हिन ). परंतु गिरिधर जयसिंगाचे विरुद्ध वागू लागला, तेःहां त्याने मंडलोई वगेरेंच्या माफत मराख्यांशीं बोलणे करून, त्यांजकरवीं माळ्यावर स्वारी करविली. जयसिंगाचें पाठबळ नसते तर मराठ्यांचा रिघाव माळव्यांत सुलभ रोतीनें झाला नसता. जयसिगाचे मार्फत माळव्याची चोथाई संपादन करावी असा उपक्रम केक वषीपासून बाजीरावानें चालवून त्या कामावर अनेक हस्तक त्यानें वेळोवेळीं रवाना केले. त्यांजकडून कार्यसिद्धि होत नाहीसे पाहून स. १७२८ त दोघां बंधूंनी स्वतःच भिन्न मागीनीं माळव्यावर स्वारी केळी. अमझेराच्या लढाईने वस्तु