पराचा कावळा
दोन. रुपये
पल्हाद केशव अन्ने पराचा कावळा
तीन अँको नाटक
या नाटकांचा पहिला प्रवोग . झुक्रवार, - ता. १५ झओोग्रेलळ १९३८ रोजी दिवसा ' नाट्यकला प्रवर्तक संगीत मंडळी'नें मंबओ येथें ' बवे थिअटरां'त करून दाखविला.
( आवदृत्ति दुसरी, १९५० जुले)
> च च धा अत्रे च पुर्ण या नाटकाचे सर्वे हक्क सो. सुधा अत्रे, सारस्वत वसाहत, पुणे, यांच्याकडे आहेत,
। बेळी काकबेळी . * > क
मुंब येथें बॅ. तात्याराव सावरकर यांच्या अध्यक्षत्वाखालीं भरणाऱ्या बावीसाव्या मराठी साहित्यसंमेलनाचचा सुयोग साधून मला माझें हें सातवे नाटक मुंबयीकर रसिक प्रेक्षकांच्या पुढें आणतां येत आहे म्हणून अतिशय समाधान होत आहे. पुस्तकाचे सुद्रणांत “अ च्या बाराखडीचा अंगीकार करण्याचें तात्यारावांना पूर्वी दिलेलें वचन याच वेळीं खरें करून दाखविण्यांत म्हणूनच मला विरोष्र उत्साह वाटत आहि,
. मराठी रंगभूमीची गेलीं त्रेचाळीस वर्षे निरलसपणें सेवा करणाऱ्या “नाट्यकला प्रवर्तक संगीत नाटक मंडळीचे कर्तृत्ववान घनी श्री, भाटेबुवा नि त्यांचा उत्साही नटनटीवर्ग यांनी * नाट्य- कला' जगविण्यासाठी आजपर्यंत हालअपेष्टा भोगल्या नि जो स्वार्थत्याग केला त्याविषयी वाटणाऱ्या आदखुद्धीनेंच हें नाटक मी त्यांच्या विद्यमान रंगभूमीवर आणीत आहे, हा योग जळवून आणण्याचे श्रेय 'बालमोहन नाटक-मंडळी'चे धनी श्री, दामुअण्णा जोशी यांनाच आहे हें विशेष लक्षांत घेण्यासारखे आहे.
- प्रस्तुत नाटकांत मुंबओचें वातावरण पदोपदीं भासमान होओऔल, मुंबभकरांनाच परिनित असलेल्या गोष्टींचे उल्लेख अनेक वेळां केलेल आढळून येतील, पुणेंकर म्हणून माझा... विदोष लोकिक असला तरी मुंबमीच्या आयुष्यक्रमाचें नि परिस्थितीचे मार्झे अध्य- यन अगर्दीच. उथळ नाहीं असें सूक्ष्म दृष्टीने पहाणाऱ्या. अनुभवी
तज्ज्ञांना आढळून येओल, ८. ४७,
1.
समाजांत नांवलोकिकाला चढणाऱ्या बुद्धिमान, कर्तुत्ववंत अन् महत्त्वाकांठी व्यक्तींना त्वार्थसाधु, मत्सरी नि क्षुद्र बुद्धीच्या धुमत्रांस्चा त्रास कसा सहन करावा लागतो नि छुलक गोष्टींच्या आधाराने 'पराचा कावळा' बनविण्याची समाजाची प्रद्रत्ति कशी असते हे या नाटकांत दिग्दर्शित करण्याचा प्रयत्न केला आहे.
हँ नाटक लिहितांना ज्या ज्या मंडळीर्नी मठा आत्मीयत्वानें आपापल्या अनुभावांचा लाभ दिला आणि सूचना केल्या तयांचा मी आमारी आहे. दोन अडीच वर्षोपूर्वी मुंब आकर रसिक स्त्रीपुरुष प्रेक्षकांनी . माझ्या नाटकांचा जो अपरंपार गौरव केला होता .त्याविषर्यी फिरून कृतज्ञता व्यक्त करून याही नाटकाचे ते सर्प * स्वागत करतील मशी मी वढ आक्या बाळगतो.
१३ ओप्रिल १९३८ प
कर्नाटक हाऊस, सुंवऔ. महादे गेडाल शच
व नाटकाच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये नाट्यास आवश्यक .नसलेला - . कार्द) मजकूर गाळून टाकलेला झाहे, त्यामुळें प्रयोगाच्या दृष्टीने तै अधिक आटोपशीर झालेलं आहे.
>. १ जुले १९५०२ 3 ि मुंबई ४ प्रल्हाद केशव अन्ने
. प्रिय सित् श्री. बाबूराव पेंढारकर यांना
पान * ( प्रवेशाच्या अनुक्रमाने )
कोशिक दाववा सामंत कांता रुस्मतज्ी गोलपिठा कल्याण | जॉन संटाक्रूस वासंती अंबादास वन्सी | गीता भगवंतराव भांडूप | चाळाराम मातडराव सुळुंद | भाजलाल भिकावा भाअिदर । पेस्तनजी अंबरनाथ पे | सुरंगी
यादीवाय गडी, पोलिस, न्हावी, 'चेपीवाला अित्यादि
अक १ : सा्यकाळा साडपाच, कल्याणचे निवासस्थान,
अुव्क २ : प्रवेश पहिला--डसऱ्या दिवर्शी सकाळीं आठ. सरदारगह.
अंक ३ $ प्रवेश पहिला--तिसऱर््या दिवशा राज. चौपाटी.
प्रवेश टुसरा--त्याच दिवशी सायंकाळी. चर्चगेट सत्ता. प्रवेश तिसरा--तिसऱ्या दिवशीं दुपार. मे. पेस्तानजी, भाओलाल कंपनीर्चे ऑफिस.
प्रवेश दुसरा--तिसऱ्या दिवशीं सायंकाळ. चर्चगेट रस्ता. प्रवेश तितरा--चोथ्या दिवशी सकाळ. भाओलालचें घर.
( प्रयागाच्या सोयीसाठी अंक ३ मधील प्रवेशवारीच्वा अनुक्रम बदललेला आहे. )
का्
: हलींचा; नाटकाचा सबंध कथाभाग वासष्ट तासांत घडलेला आहे.
स्थळ : मुंबञड
पराचा कावळा
सायंकोळची पांच साडेपांचचचची वेळ, मरीन लाओन स्टेशन समोरील * सागर मॅन्डान * सधीलं 'चोथ्या मंजल्यावरील कल्याणंचें निवासस्थान, पडदा अंघडंतांच कल्याणची 'आधुानेक साहित्यसामुंग्रीन शंगारलेली वसण्याझुठण्यांची खोली रष्टीला पडते, अजवन्या बाजूला खोलींत ' शिरण्याचा. मार्ग असून डाव्या बाजूला दोन 'जाळीच्या पडद्यांनीं ' झांकेलेलीं दारे दिसत आहेत. अगंदीं समोर दोन मोठ्या खिडक्या असून ' पलीकडे रस्त्याच्या . बाजूकडे गॅलरी. आहे, खिडक्यांतून रस्त्यापलीकडचें मोकळे मेदान व. नंतर. संसुद्रांचा देखावा. दिसत आहे. सूर्य त्या बाजूला असल्यानें. अन्द अर्ध्या .झुंघड्या . खिडक्यांच्या .दारांतून. खोलींत आलेलें आहे, कोपऱ्यांत एका लांकडी 'वेठकीवर ' रोडेओ,? ठेवलेला. असून, त्यांतून कां्दी तरी निरानेराळे विचित्र आवाज निघत आहेत, असा;थोडा वेळ गेल्यानंतर
३.५
अ के
र | कांही वेळानें “ टर्र$्टरड ” अश्ली भेट-बंटा वाजू लागते, आंतून कोणीच झुत्तर देत नसल्यानें घंटा फिरून जोरजोराने वाजं लागते. नंतर वाहिरचें दार अकदम आुघडल्याचा आवाज होतो व आंत, पुढें कोरिकः व मार्गे कांता अशा प्रवेश करतात. कोशिक चोवीसपंच्चवीस वर्षांचा गुजराती तरुण असून कांता त्याच्यापेक्षा दोनतीन वर्षांनीं लहान असावी असें दिसतें. तीही गुजरातीच आहे व तिची वेषभूपा अगदीं अद्ययावत् पद्धतीची आहे. तिच्या हातांत अक झोंक- दार बँग व वायकी छत्री आहे. कौशिकचा चेहेरा गांगरत्यासारखा दिसत आहे. कोशिक : कोणीच दिसत नाहीं आंत ! वन्सी, अ वन्सी ! कुठं गेला हा नोकर £ ( कांता मार्गेच आहे तिच्याकडे वळून ) कांता, ये ना आंत !
काता । कोण रहातं अिथं !
कोशिक : कल्याण-डुसरं कोण १ मीं सांगितलं नाहीं का कीं आपल्याला कल्याणच्या घरी जायचं म्हणून ! कल्याण म्हणजे माझा अगदीं जानी दोस्त आहि ! मिथ आजूबाजूला सगळी पार्यांची वस्ती आहे, आपल्या जातवाल्यांपेकी ओळखीचं कोणी मिथं रहात असण्याचा संभवच नाहीं ! ( हातांतल्या घड्याळा- कडे पाहून ) हे साडेपांच वाजताहेत आतां ! कल्याण यायची वेळ झार्लाच म्हणायला हरकत नाहीं, वस ना, अक्ली कां दिसतेस घावरल्यासारखी ?
कांता : मी आणि घावरणार? मी घावरट असतें तर घरदार सोडून तुझ्या- चंरोवर दूर परदेशी जायला तयार झालें असतें होय १ आणि अक महिना कुठं ओळख झाली नाहीं तोंच ! माझ्यापेक्षा तूच खरा घावरळा आहेस हें कबूल कर! टॅक््सींतून येतांना कसा चोरासारखा कोपऱ्यांत अंग चोरून बसला होतास. कौशिक : वाटेंत कोणी आपल्या दोघांना पाहिलं असतं म्हणजे पाणीच पडलं असतं आपल्या सगळ्या वेतावर ! आतां अि्थं आल्यावर. माझ्या जिवांत जीव आला, बाकी दोनच दिवसांचा! प्रश्न आहे म्हणा: आतां ! पखांचे दिवशी आफ्रिकेची स्टीमर निघते, अेकदां. हेंडुस्थानचा किनारा सोडून. आपण दर्यावर गेलो म्हणजे मग पहातो तुझा मामा अन् काका काय करतो तें !
काता : वा, फारच शूर कीं नाहीं ? दर्यावर गेल्यांवर म्हणे पाहातो ! ( कोचावर बसते, ) तहान लागली आहें मलां कौशिक--
कौशिक : थांव, मी आंतून पाणी घेऊन येतों, या. नोकराचा पत्ता नाहीं .अजून !
र
[ डाव्या बाजूने दारांतून..आंत., जातो, कांता बसल्या बसंल्याः' चटकन्
. - आपली. बॅग झुघडते व .त्यांतून, पावडरची डबी काहून. तोंडाला भरभर
पावडर लावते व श्वास टाकून व डोळे मिट्टून कोचावर मान.. टाकते,
अितक्यांत. “ सुना सुनो बनके प्रानी ! ” ही ओळ मोठ्याने गुणगुणत
कल्याण प्रवेश करता, कल्याण हा सत्तावीस-अद्ठावीस वर्षीचा तरुण
असून त्याचा पोषाख मुंबशींतील अकडबाज तरुणाला. शोभण्यासारखा आधुनिक आह
कल्याण : सुनो सुनो बनके प्रानी
[ कांता अकदम डोळे उघड्टडन ताठ बसते व त्याच्याकडे वळून पहाते ब भरकन् त्या गाण्याचा झुत्तरार्ध तिच्या तोंडांतून निघतो कांता : बनी हुं आज तुम्हारी रानी ! | [ कल्याण अकदम सर्द झाल्यासारखा जागचे जागी खिळून अभा रहातो डोळे वासून कांताकडे पाहुं लागतो |
कल्याण : ( शेवटीं त्याच्या तोंडून शब्द झुमटतात, ) क-कोण-तुम्ही ! कांता ( थडेच्या सुरांत ) त-त-त तुम्ही कोण कल्याण : मी मालक या जागेचा-- | कांता £ ( अकदम झुभी राहून व हंसून ) कोण, कल्याण ? | कल्याण ! तुम्ही ओळखतां मला ? मीं नाहीं तुम्हांला ओळखलं ! कांता £ कमाल. आहे तुमची ! परखां वँड-स्टँडवर आपण भेट्लों-तुम्ही मला घस्वा .पत्ता सांगितलांत-आणि आज यावेळीं मला अिथं ये म्हणून सांगितलंत--- विसरलांत वाटतं तुम्ही? . | कल्याण 4 म्हणजे, काय म्हणतां . काय तुम्ही ! मी ठु्म्हांला आयुष्यांत पाहिलं नाहीं कधीं ! दसरा कोणी तरी असेल खास ! तुम्ही पत्ता चुकलां आहांत! कांता £ मला तुम्ही नांवानें दवांक देखील मारलींत त्या दिवर्ली कल्याण $ काय, मी!
सुनो सुनो वनके प्रानी ६३० ' प्रभात च्या. ' अमरज्योति ' बोलपटांतील लोकप्रिय गाणें,
बँड-स्टँड र कुलावाच्या बाजूकडील बँडवादनाचें प्रासेद्ध स्थळ, येथें वँडवादनाचे वेळी सुंबमींतील युलहीशी तरुण स्त्रीपुरुष जमतात, '
क
कांता :- हो. दो; तुम्ही ! कांय नांव आहे माझं ! ओळखा पाहूं! __ कल्याण $ तुमचं नांव ओळखायच्या आधीं मी तुमच्या मावशीच्या मुलीचं "नांव लोकर ओळखेन--
कांता : ( मोठ्याने हंसून ) तुम्ही दक्यच नाहीं माझं नांव ओळखणं! का म्हणून नाहीं विचारलंत ?
कल्याण $ कां?
कांता : आपण भेटलोंच नाही जन्मांत कधी ! थट्टा केली तुमची!
[ खूप हंसते | कल्याण : [ ओळाळा होअन ] पण-तुम्ही मलाच भेटायला आलांत £ कांता : अ्थातच-- कल्याण £ पण माझ्याशी काय असणार काम तुमचं १ कांता £ ( वाजूच्या. खोलीकडे हात दाखवून ) ते सांगतील-- कल्याण : ते ! कोण ते? आणि तुमचे ते आंत देखील शिरले का थेट!
[ तिकडे जाअूं लागतो तोंच हातांत पाण्याचा ग्लास भरून कोशिक येतो. वोशिकं : घरांत अंक ग्लास स्वच्छ सांपडेल तर--- कल्याण : हेलो कोशिक ! यू ओल्ड बॉय ! व्हाट अ सरप्राअिज़ ! मला वाटलं-- व्ोोशिक : काय वाटलं तुला £ कल्याण : म्हटले माझ्या घरांत दिवसाढवळ्या शिरणारा हा जंटलमन डाकू कोण असावा! माझ्या तोंडचं पाणी पळालं-- कोशिक : (ग्लास पुढें करीत ) मग पी हे ! ( हंसून ) तुझा नोकर नव्हता. हिला तहान लागली म्हणून पाणी आणायला आंत गेले, कल्याण, लेका, बाहेर हा सगळा थाटमाट आणि आंत तुझं स्वयंपाकघर म्हणजे नुसता नळबाजार करून ठेवला अहिस कोरे! कल्याण $ अरे वाबा; स्वयंपाकघरा*ची मालकीण येओऔपर्येत हें असंच चालायचं ! ब्रह्मचाऱ्याच्या घरांत फार खोल कर्धी शिरू नवे ! कोशिक : मग येणार कर्धी ती तुझी स्वयंपाकघरची मालकीण ? कल्याण : येओळल-येझल-- |
जंटलमन डाकून्एक! बोलपटाचे नांव नळवाजर-जुन्यापुराण्या,मोडक्यातोडक्या वस्तूच] जथं दुकानें आहेत अशी सुंबजची अक बाजारपेठ. -.
शः
कांता : अहो, तुमच्या प्रेमाला आलाय पूर-पण माझं तोंड. पडलं आहे 'अिकडं
कोरडं ! |
कोशिक :. सो सारी ! ( तिला चटकन् पाणी देतो.) अ कल्याण, अिकडे ये,
ओळख करून द्यायचं मी विसरलोच ! ही आमच्या. भावी. स्वयंपाकधराची
मालकीण-कारण सध्यां तर खाणवळोंतचच जेवतो आहे मी! (कांता त्याच्या
गालावर चापट मारते. ) कांता, धिस् अज माय पळ कल्याण !. - . . ,
कल्याण : (तिच्याशी हस्तांदोलन करीत ) आय् अँम् ग्लंड ! . कॉर्म्रिट्स् . माय ! ( कोळिकशी हस्तांदोलन करतो, ) माफ करा अं कांतावेन, मघाशी चुकून
कांही बोळललों-- .
कांता : वा, वा, तुम्ही काय बोललांत ? अलट मीच ओळख नसतांना तुमची
थट्टा केल्याबद्दल माफ करा मला,
कोशिक : म्हणजे, केव्हां झालं हे !
कल्याण : तूं आंत होतास तेव्हां ! यांनी आल्याबरोबर माझा चांगलाच फालदा
केला न् काय!
वकोशिक :ः ती आहेनच तशी ! नाटी गल ! बाकी. तिला मी तुझ्याबद्दल . किती
वेळां तरी बोलला आहे, काय कांता .
कल्याण : काय बुवा बदनामी करून ठेवली आहेस माझी तिच्याजवळ १
कोशिक :! मी तुझा दोस, तझी बदनामी करणार होय! |
कल्याण !: अरे, हलींच्या काळीं दोस्त लोकच फार बदनामी करायला _ लागले
आहेत! माझ्यासंबंधीं तर सध्यां भलभलत्या कंढ्यांचं असं काहूर झुठलं आहे
को, जिवलग दोस्तांचा देखील मला आतां विश्वास वाटेनासा झाला आहे ! कधीं
कधीं तर वीट येतो या आयुष्याचा !
कोशिक : अ, शट अप ! घिस् अिज नॉट लाअक ओल्ड कल्याण ! काय,
झालंय काय तुला ? का ओफोीसमध्ये काही तरी वाजलंय शेटशीं आज.१
कल्याण :! (अकदम हंसून ) छेः, छेः, तसं कांही नाहीं! अलट आज तर मौ
अतिशय आनंदांत आहे.,आजच'चा दिवस माझ्या आयुष्यांतला अत्यंत भाग्याचा आहे,
वकोेशिक ः अुघडच आहे. आम्ही आलो.नाहींत का! _
कल्याण : कोशिक, ( त्याला मिठी मारीत ) लेका, आज मी सोौलितिटरची :
परीक्षा पास झालों ! न |
कौशिक : (त्यांला कडकडून भेटत ) अँड ! कोंग्रेच्युलेशन्स !
ट्
कांता : माझे मामा--- | 2. ऑर ह कशिक : रट अप, थांव जरा ! आतिजव आनंद झाला आपल्याल दं थकून, वात्तविक हा आनंद आपण आज ग्रीन्समध्ये जाऊनच साजरा करायला पाहिजे- पण मी आज आलों आहे तें निराळ्याच भानगडीताठी. वल्याण $ कसली भानगड? व्होशिक : वत खाली, सांगतो तुरा, (दोघे कोचावर वततात.) तुझ्याठारख्या कावदेपंडिताकडे मी भेका बेकायदेशीर कामांत साहाय्य मागावला आलों आहे हिच्याशी मीं.लम़ करायचं ठरवलं आहे हे सांगितलं तला, हिचा मामा आडे आतिदाय श्रीमंत, ठुझ्या माहितीचा-( अकदम थांबवून ) नार्दी-नाहॉ-डुझ्या माहितीचा नाही-आणि त्याचें नांवठिकाणा सांगण्याची सध्यां जरूरीही नाही! त्याला ही आमची भानगड माहीत नार्ही, कारण मी बोलूनचाठून कंगाल. आमच्या लमाला तो कर्धीच संमाति देणार नार्ही, तेव्हां आम्ही पळून जायचं ररवलं आंहे--- कल्याण : वा दोस्त! अन् कुठं £ कोशिक : आफ्रिकेला ! मला ' चुगँडा कॉटन ट्रेडिंग कंपनींत * माहेना पांची तिलिंगांवर नोकरी मिळाली आहे तिकडे. परवांचे दिवशी आफ्रिकेची ल्टीमर निघते, तिने आम्ही दोघे जाणार ! कल्याण : वहादर प्रेमवीर दिसतो आहेस तूं |! कोळिक, मला आजपर्यंत वाटत होतं कीं तुम्ही गुजराती लोक व्यापाऱ्याच्या कामांतच फक्त घाडसी आहांत! पण प्रेमाच्या भानगडीत एवढी धडाडी दाखवणारा वःचा-ओऔ-गुजरात असूं दाकेल याची मला कल्पना नव्हती ! वरे मग, माझ्याकडून कोणत्या साहाव्याची अपेक्षा आहे तुला ! स्टीमर सुटल्यानंतर हिच्या मामाच्या घरी जाअून त्याच्या हातांवर ठुमच्या लभाचे पेढे ठेवूं म्हणतोत ? कॉशिक : अ, वी सीरियस ! हिचा मामा घरांत नसतांना मी हिला परस्पर वाहेर काढली, ती थेट अथ घेऊन आलों ! नार्ही तर परवांचे दिवसापर्यंत मी तिला ठेंवणार कुटं £ काय वाटेल तं करून दोन दिवस तरी आामसच्यासाटी एवढी शेस्सोय सोसायला पाहिजे तुला! _
यीन्स गेटवे. आफ अिंडिया समोरी
- अक प्रलिद्ध आंग्ल पद्धतीचे भोजनरह.
कल्याण ! छट, गरसांय, कसली त्यांत ! माझे घर तुम्हांला. अघडच आहे नेहमीं! .!- ..;.
कोदिक.:ः दोन दिवसपर्यंत ती इथं आहे याचा पत्ता लागतां कामा नये कोणाला ! नाहींतर बंडबडशील पिण्याच्या भरांत कोणाशी तरी--
कल्याण : ही-हीच दोस्त लोक करतात ती बदनामी ! लेका, मला पितांना पाटिलंस तरी का कधी १ गेल्या वर्षांचा नाताळ विसरलास वाटतं अितक्यांत १ काता £ काय झालं गेल्या नाताळांत १
कॉशिक : ( गोघधळून ) कांदीं नाही ! ते. निराळे आहे आमचं! ते कांहीं असो पण हिच्याबद्दल काय वाटेल ते झालं तरी कोणापाशी बोलणार नोदी असं वचन दे, नाहो तर तुझा स्वभाव आहे भाबडा ! कल्याण ! यू .ओडियट्, टं घे वचन--
[ त्याला वचन देतो | कॉशिक : (उठत) थँक्यू सर ! आतां मी बाहेर जाअून येतों ! मला अजून सारी सारी व्यवस्था करायची आहे बाबा ! तूं जाणार नाहींस ना कुठं बाहेर ! कल्याण ! कांही सांगतां येत नाहीं! जाओनदी कदाचित् !. पण मी थांना आंत स्वतंत्र खोली देऊन ठेवतो म्हणजे झालं ! कांताबेन, या इकडे---
[ तिघे डाव्या बाजूच्या खोलींत जातात, थोड्या चेळानें कल्याण व
कोशिक बाहेर येतात, कल्याण : मी म्हणतो अितक्यां दिवस दडी देअून कुठं बसला असावा हा कोशिक १ ह्या भानगडी चालल्या होत्या काय तुझ्या १ ओ, विचारू का अक! माफ कर अं, हें तरी तुझं नक्की ठरले ना. आतां १ कोक : म्हणजे काय ? | कल्याण : तुझ्या प्रेमाचा जावक, नंबर सातवा. आहे .हा !. दर, प्रकरणांत शेवटच्या घटकेला सगळा विचका करून टाकतोस ! | कोशिक'.:. छटू , त्या मागल्या भानगडीत कांहींच जीव नव्हता ! हें; प्रकरण अगदीं निराळं आहे, कल्याण, अज्ली मुलगी -आयुष्यांत मला कधीं भेटली नव्हती ! भयंकर रोमीटेक आहे-काय सांगूं तुला ! कल्याण : तें मी तिला पाहिल्याबरोबस्व ताडलं ! माझं म्हणणं ओवढंच की जन्माचे संबंध जोडतो आहेस तिच्याशी-नीट. विचार केलेला असावा! .
७
कौशिक :. जन्माचे संबंध ! मी व्यापाऱ्याचा वचा. आहें ! जन्माचे संबंध- बिंबंध आपल्यापाशी कांहीं नाहीत ! जोपर्यंत पटेल तोपर्यंतच टिकेल ! ज्या-दिवर्शी घटेल त्या दिवर्शी अक घाव दोन |! आणि आफ्रिकेला गेल्यावर हिच्याशी लय़ केलंच पाहिजे असं कांही नाही ! कल्याण : भे, हळू. घेकेलना ती ! काळीज आहे का तुला ? कौशिक : कसं असणार १ झितक्या वेळीं प्रेमपाश्यांत पट्टन झिजून गेलं आहे वहुतेक ! माफ कर, थट्टा केली नुसती! या वेळी मी खरोखरच सीरियस् आहे. जाऊं मी ? दोन तासांत येतो परत, तिच्यावर लक्ष अस दे-तूं नसलास तर नीकराला सांगून ठेव, थोडीशी चक्रम आहे ती, म्हणून म्हणतो. [ जातो
कल्याण : (स्वतःशीच अधवट हंसत) थोडीशी चक्रम आहे काव ?:( अकदम कपडे काढायऱची त्याला आठवण होते, तसा कोट आंत. ठेवून वेतो, व नेकटावची शांठ सोडतांना गुणगुणू लागतो ) सुनो सुनो वनके प्रानी--
[ खोलीतून कांता एकदम बाहेर येते. - काता : वनी हृं आज तुम्हारी रानी--! ( कल्याण थांबतो. तशी ती त्याच्याकडे पाहून मोठमोठ्याने हंसूं.लागते ) गेला कौशिक? कल्याण : आतांच ! काता : गाणं कां थांबविलंत १ कल्याण : हे पहा, तुम्ही आंत वसा ना जरा, बाहेर अिथे माझ्याकडे कोणी येण्याचा संभव आहि. कांता : मी नाहीं बसत आंत अकटी ! तुम्ही येत असाल तर--- कल्याण : ठछेः, छेः, मी अिथंच बसणं वरं ! कांता : मग मीही अिथंच बरसणार ! मला तुमचं गाणं अकावचं आहि-- कल्याण : छेः छेः ! मला गाणविणं कांही येत नाहीं ! कांहीं तरी गुणगुणत होतों . झालं, मला का-गळा आहे ? | कांता. 'किती लवाड आहांत तुम्ही ! अिंतका गोड गळा आहे नम्हणे मंठा गळा आहि का ! म्हटलंच पाहिजे तुम्ही ते गाणें. . कल्याण : नाही हो, अन् शिवाय माझं डोकंही दुखतंय वरं .! काता.: खरंच १ सग याना झि्थ म्हणजे मी तुमचं डोकं दावतें. कल्याण : .भलतंच ! कोणी आलं तर काय म्हणेळ ? :
रट
: कांता : कोंगी आलं तंर ना.! बाहेरचं दार्च लावून टाकते, म्हणजे कोणी 'येतेय्ं ; कशाला १ |
[ बाहेर जाअं लागते, कल्याण : थांबा, माझ्याकडे मंडळी येणार आहेत, दार उघडेच असूं द्या कांता :.( थांबून त्याच्याकडे पहात ) खरं सांगा, लाजतांय ना तुम्ही मला १ कल्याण : छे: छेः, तसं कांहीं नाही-- कांता : मग असे घेरी आल्यासारखे अिकडे तिकडे डोळे काथ फिरावेतां झा भघांपासून ? माझ्याकडे बघतही नाही नाट! गा कल्याण : ब्रायकांशीं बोलायची मला संचय नाहीं फारशी ! काता तर-तर-जसं काही कोणाला खरंच वाटेल ! पक्के मुंबईचे दिसतां आहांत -- कल्याण : मुंबञओचचे कोण ? । भे कांता : ( हंसून ) भामटे--. | कल्याण : भामटे पण्याचे प्रसिद्ध आहेत-मुंबमीचे नाही न कांता 4 ( विजारीच्या खिद्यांतून डोकावणाऱ्या तांबड्या रेशमी .रुमालाचें टोंक अकदम फरकन् ओहून ) हा रुमाल कुणी दिला तुम्हांला, सांगा पाहू ! कल्याण : कुणी नाहीं ! माझाच रुमाल आहे तो! कांता : तुमचाच आहे ना ?
[ त्याचा वास घेऊं लागते कर्लयाण ! चांगला नाहीं तो-- कांता : (त्याचा वास घेत ) किती सुंदर वास. येतो आहे याला! असूं द्या मजजवळं, किती होशी आहात तुम्ही १ खरंच, तुमचा स्वमाव अकदम मला भारी भारी आवडला ! कल्याण: ( विप्रय बदलण्यासाठी ). हे बघा,. तुम्हांला आफ्रिकेला जायचंय ना आतां ! तेव्हां त्या देशाची माहिती तुम्हांला नसली,तर मी सांगतों ! आफ्रिका खंड दहा युरोप व आशिया खंडाच्या दक्षिणेला असून त्याच्या पूर्वेला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर, पश्चिमिला-- | कांता : ,अहो, अकलेचे महासागर, थांबा थांबा ! म्हणजे आम्ही आफ्रिकेला जाणार असं तुम्हांला खरंच वाटलं कीं काय १ अगदींच हे--आहांत कीं ! ....' पृ मोठ्यांने हंसते. .
षि वट |
छल्याण : म्हणजे, परवांचे दिवश्लीं तुम्ही आफ्रिकेला -जाणार' ना £. स्टासर॑ देस्रीलळ ठरली ! मलाच वनवितां काय व क द कांता £ तो कोशिक सांगणार आणि तुम्ही अकणार !.सगळ्या-गांवचा थापाड्या तो ! भुत्तर ध्रुवावर जायला तयार झाला तो तरी त्याला पांच पैसे कोणी देणार नाहीं ! पांचचरो शिलिंगांची नोकरी ठेवली आहे त्याच्या काकानं !_/7 कल्याण : म्हणजे, त्यांनीं सांगितलं तें सगळं खोटं ! काता : अथातच! कल्याण £ पण ६ सगळ नाटक करायच कारण काय न काता : घटकाभर गंमत, दुसरं काय? या सुंबओऔच्या. आळणी. आयुर्ष्यांचा कधी कर्धी असा कंटाळा येतो, तेव्हां असला*च कांही तरी कल्पनेचा रोमान्स करावा लागतो मधून मधून ! * कल्याण : अरे, पण तुम्हांला रोमान्सच करायचा. होता ..तर कुलाब्याच्या दांडीपासून जुहूच्या झाडीपर्यंत सारी सुंबई मोकळी-होती कीं तुम्हांला! माझ्या'च' . खोर्लीत तुमचा रोमान्स धडपडायला कश्याला आला £ अजब 'प्राणी. दिसता हीं ! बरं, तुमचं लम ठरले आहे ते तरी खरं आहे काय १ कांता : यिथं येईपर्यंत ते खरं होतं ! पण आतां अिथं. आल्यानंतर--- कल्याण £ वस करा फाजिलपणा ! वेड लागलंय तुम्हांला ! काता : तुम्हांला पाहिल्यानंतर कुणाला वेड लागणार नाहीं £
कल्याण $ जातां की नार्ही तुम्ही खोलींत त्या ! नाहींतर तुम्हांला. अुचठून मी ' आंत ठेवीन,
कांता : ओ, हाझु चार्मेंग ! सुचला मला, ... : ! ँ
कल्याण $ तुम्हांला झुचला ! छान ! तुम्हांला अुऱचलायचं म्हणजे बोरीवंदरवस्वे ऱ्चार हमाल आणावे लागतील. व्हा आंत आधीं !
कांता : संध्याकाळी घरांत बसायची संवयचच नाहीं मला मुळी ! चला, आपण पिक्चरला जाअं, आज ती “ वनकी चिडीया ? आहे.
कल्याण : कोटिक येओपर्येत मी तुम्हांला येथून पाअूलही हलूं देणार नाहीं ! ठमच्यावर नजर ठेवायला त्यांनी मला मुद्दाम सांगितलं आहे, _
“>
फुलाच्याची दांडी फुलाव्याचें दीपग्ह. जुहू स सुंवऔीपासून वीसञअक :मेलांवर असलेले रमणीय ससुद्रकांठर्चे स्थळ
बोरीबंदर सुंबझीचे जी, आयू. पा. रेल्वेच्या फॉंट्याचे पसिद्ध 'विरामस्थान. १
कांता ! सांगितलं आहे ना? मग झालं तर! तेंच तर मी म्हणतें आहे ! तुम्ही मला पिक्चरलाही नेत नाहीं आणि नजरही ठेवीत नाहीं माझ्यावर नीट! : कल्याण : र्थ झाली आतां! ( अकदम विचार करून) हो-हो आलों अं ! आंत जा आर्धी, कोणी तरी आलय ! ( दारापर्यंत घाओनें जातो व वावरा चेहरा करून परत येतो.) अरे बापरे, कोणीतरी गुजराती ग्रहस्थ पोलीस घेअन आला आहे! जी
काता $ मामा असेल माझा--- |
कल्याण : हो, हो, मामाच तुमचा ! पळा तुम्हीं आंत ! ( कांतां खोलींत जांते. त्याबरोबर कल्याण ओकदम दार लावून घेतो, दाराला कडी लावीत व स्वतःशीच दांत खात ) शेवटी मामाची मात्रा लागू पडली ! आतां खुशाळ बघत बस आंतल्या अंधारांत ' बनकी चिडीया ? ! ( कोचावर हुराहुश करीत बसतो.) हा कौशिक लेकाचा येणार तरी केव्हां ! तोंपर्यंत ही आक्रिकेची हुंडी संभाळत बसावं लागणार को काय ! ( अितक्यांत बाहेरून “ कल्याण ” अशी हांक ओकू येते कल्याण झओकदम झुठून ताठ झुभा राहतो, ) अरे बापरे, वासंती आलीच वाटतें ! आतां मेलोच ! - __ [वासंती लगवगीने येते, तिर्चे वय-वीस-अुकत्रीस'वर्पोचें:असून तिनें अत्यंत भपकेवाज र्टंगार केलेला आहे. -” , कारणा 9५, वासंती : कल्याण, डार्लिंग--. 7 ५४.५ 001000" "५७ ४0 - कल्याण : वासंती, माय क्लीन ! (दोघे भेकमेक्रांना प्रेमानें मिठी त ७)! किती दम लागला आहे तुला ! खाली. रस शिशिर ८५८४॥॥॥४-/॥.४ वासंती : दोन दोन पायऱ्या अडा मारीते"आळें ना जिन्यावरून! कधी दीटेन
क >” २.
असं झालं टोतं | द शं धप २ ता शर्ट र
रै 7 कल्याण : दोन वाजतां मी तुझ्या कॉलेजांत शेठेफोन कळल होता. कोणी तरी घेतला, दुपारभर कांहींच जबाब आला नाहीं तेव्हां म्हटलं काय झालं हिला कोणास ठाअूक ? आतां मी थोड्या वेळानं तुझ्या वसतिग्हांत. येणारच होतों-- वासंती : तो आमच्या कोलिजांतील कारकून मेला भारी वाओट आहे. मुलींना आलेलीं पत्रें नि टेलिफोन वेळेवर देतच नाहां मळी तशातून आज आमच्याः कॉलेजचे गंद्रिंग होते--
बनकी चिर्डायासूअओका ब ल्पटा'चें नांव, र्र
कल्याण : म्हणून हा अवढा थाटमाट केला आहे वाटतं? काव अँड दिसते आहेस म्हणतेस--_ -. ': | व तकी
वासंती: थांबा ना--चार वाजतां मला तुमचा टेलिफोन आलेला कळला- अन् तुम्ही परीक्षा पास झाल्याचें समजलें, असा आनंद झाला म्हणतां---त्याच क्षणीं तुमच्याकडे धावत यावे असं वाटलं->पण त्या वेळी आमच्या गदरिंगच्या
प्रेसिडंटचा अंडेस अन रंगांत आला होता, असं कंटाळवाणं, चऱ्हाट लावलं होतं मेल्यानं ! मनांतून त्याला लाख शिवी दिली असेल मी ! साडेपाच वाजले सारं संपायला ! तली धांवत वाहेर सुटलं--स्टँडवर आले तर दहा मिनिटे “बस*च नाही ! अक अक मिनीट मला तासातासासारखें वाटत होते, दोवर्टा आली मेली अेकदांनची. वस ! आंत दिरतें तर जागाच नार्ही ! ञितके ठोळे वसले होते 'आंत--चार दक्षिणीही होते त्यांत ! पण अक झुठून मला जागा देझील तर दापथ :! दोवटीं मी टॅक्सी करून आलें, टॅक्सीवाल्याजवळ मोड नव्हंती आणि खालचा ल्फ्टिवाला कुठं गेला. होता भटकायला, म्हणून आणखी दहा मिनिटं गेलीं त्यांत--असा दम. लागला म्हणतां--
[ धांपा टाकते,
कल्याण : दम लागला म्हणतेस, आणि वर वडवबडतेसही आणखी ! दोन मिनिटांत अितकी बोललीस कॉ तुझया तोंडाला मीटर असतें तर दहा आणे विल झालं असतं ! मीट तोड--“- च | वासंती : नार्ही मिटत जा ! आज मला अतिराय आनंद झाला आहेः! वाटेल तितके मी वोळणार ! तुमच्या गळ्याला मिठी मारून नाचणार ! आणि तुमचा « हात धरून तुमच्याभोंव्ती गरगर रंगण घालणार !
थय थय नाचत गाअं राया, - दिळवर या; या । सारी दुनिया । हांसवुं या ! '' नाचाति वारे; नाचति तारे, - मंजुळवाणी गाति पांखरे, . . -- -खळवळ दरिया, करितो आरिया, गरगरराया, नाचू याया !
वस सार्वजनिक वाहातुकीची मोटारगाडी.
लिफ्टवाला - विजेचा पाळणा चरखालीं नेणारा माणूस. | प
कल्याण :_ म्हणजे, परीक्षा मी पास झाला आहे का-तूं £
वासंती : तम्ही नाहीं मी ! तुमच्या परीक्षेच्या निकालावस्च माझ्या.. परीक्षेचा निकाल अवलंबून होता. जन्माच्या जोडीदाराची. झुत्तम निवड करणेही. बायकांच्या आयुष्यांतली परीक्षाच नाहीं तर काय ? आतां काका आले म्हणजे मी. तुम्हांला त्यांच्यापुढे. झुभं करून कबूल करायला लावीन कीं, मी या परीक्षेत अत्तम तऱ्हेने पास झालें कीं नाहीं १ | कल्याण : अरे बापरे, केव्हां येणार आहेत तुझे काका !
वासंती : खरं पाहतां आजच ते यायला पाहिजेत होते.परवांच मी त्यांना मनाचा घडा करून हें शेवटीं कळविलं सारं, कोल्हापुराहून आज तरी त्यांची तार यायलाच पाहिजे
कल्याण : मग तुला गेलंच पाहिजे वसतिग््हांत ! हो तिथं तारबीर आली असेल तुझ्या काकांची ! चल, मीहि येतो तुझ्याबरोबर !
वासंती : थांबा, तुम्ही मागून या, मी आधीं जातें, काका तिथं अकादे वेळ येअून बसलेले असायचे, त्यांना आपण दोघे बरोबर आलेले आवडायचे नाहीं, निदान पहिल्या दिवशीं तरी त्यांना दा धक्का नको ! तुम्ही अर्ध्या तासानं पोप्राख करून या, म्हणजे मग तुमची त्यांच्याशीं ओळख करून देईन, बाकी काका येवोत वा न येवोत ! आज 'रीगल'ला गार्वोचें पिक्चर आहे, आजची संध्याकाळ' आनंदांत घालवायला'च पाहिजे ( खोलींत खडबड' वाजू लागते, तसा कल्याण घाबरून तिकडे पहातो, ) नाहीं का?
कल्याण : ( तोंडावर हास्य आणून ) हो-हो-अगदीं जरूर ! म्हणजे मी देखीलं तेंच तुला सांगणार होतों.
वासंती : बरंका कल्याण, सॉलिसिटस्ची परीक्षा अक वेळ.पास होणें. सोपे आहे; पण.आंमच्या काकांच्या परीक्षेतून पास. होणे महा कर्मकटीण . आहे. ! ( खोलींत जासत आवाज होतो, कल्याण घाबरल्यासारख्रें करतो, ) कां हो, काय झालं.? कल्याण :, तें तुद्या काकांचें नांव काढलें कॉ माझ्या अंगावर कांटा अभा रहातो ! वासंती : ( खोलीकडे बघून ) काय वाजतंय आंत त्या खोलींत !
कल्याण . कांहीं नाहीं !,घूस असेल ! या घुशींचा,फार तरास! .
वासंती : चवथ्या मजल्यावरसुद्धां £.
रीगळ-कोटांतील परेसिद्ध-वोलपेट मंदिर; गरवोस्य़ीटा गार्बो ही-प्रसिद्ध सिनेसानटी. १३
कल्याण : मुंबईच्या भुशी ओंदेत त्या? मोठ्यां फॅशनेबल अततातं !'त्यांना उंच मजल्यावर राहणं फार आवडतं! चार्सती : मला नव्हतं माहीत ! ( खोलांतून “ सुनो सुनो वनके प्रानी ” असा गाण्याचा सूर उमटतो ) सुनो सुनो बनके प्रानी ! कल्याण : ( मोठ्या भ्या आवाजांत ) आर्धी बीज एकले | रोप अंकुरलें । आधीं बीज एकले--- | चासंती : कोण म्हणाले गाणें आंतून! कल्यांग : आंतून नाही-पलीकडच्या इमारतींतून-तिथं 'प्रभात कंपनी'ची एक माजी नटी राहते-सकाळ संध्याकाळ ओरडत असते साली ! ( आंतून पुन्हां त्याच गाण्याचे सूर ) आर्धी बीज एकले ! रोप अंकुरलें । रोप वाढलं वासंती : अकदम तुकाराम कोठून संचारला तुमच्या अंगांत ? कल्याण $ तुकारामाचे अभंग म्हटल्यानंतर मनाला पवित्र वाटत. तद्षांत परीक्षा पास झाल्यामुळे मला असा आनेद् झाला आहे की एकसारखे तोंडाला येईल तें सात सुटेंवेस वाटतं-'आधी बीज अकल! तं जा-नार्ही तर “'रीगल'ला जायला उशीर होईल आपल्याला. येतोच मी अर्ध्या तासांत ! वासंती : वरं तर-चला, पोहोंचवा खालीं मला ! ( जाऊं लागते. तो कांताची छत्री तिला दिसते ) म्हणजे, ही कोणाची छत्री? कल्याण : ( अकदम स्तंमित होतो, पण तावडतोव चेहरा बदलून ) हात्तीच्या ! हा त्या रोजारच्या कारट्याचा उद्योग ! वासंती £ कोण रोजास्चे कारटें १ कल्याण :. अक पारशाचें पोरग ग ! पलीकडच्या फॅेटमध्यें राहते. रोज आपल्या आञओीची छत्री घेऊन खेळत अिथं वेत आणि नेमकी छत्री विसरून जते, | न वासंती : (अकदम थांबून ) तमचा चेहरा मला चमत्कारिक दिसतो आहे जरा ! वरे वाटतं आहे ना १ | कल्याण ; अगदी उत्तम ! मनुष्याला आयुष्यांत अतिशय आनंद झाला म्हणजे असा अुलट परिणाम होतो कर्धी ! चल-- - आधीं बीज ञेकले ३०-तुकाराम' वोलपटांतील ओक लोकमिय अंभेंग, १४
[तिला घेअून- वाहेर'जातो वः थोड्या वेळाने परत - यतो. खोलीचे दर- वाजांपांशी .जाअून दांतओठ खातो व मुठी वळवीत * बनकी चिडीया! . असे पुटपुटतो, मर्ग दखाजाची कडी अघड्डन हळूच डोकावून पाहतो झोपली वाटते ! झितक्यांत गात होती, आणि अितक्यांत झोपली ! खरीच चक्रम आहे ! ( दार हलकेच ओहून घेतो, अितक्यांत बन्सी येतो, ) कुठं गेला होतास मरायला अितका वेळ १ | बन्सी : कुठं नाहीं ! वाण्याच्या. दुकानांतून सामान आणायचं होतं-- _ . कल्याण : सामान आणायला.अितका वेळ! खोटं. बोलतोस, शेजारच्या त्या खिस्ती अय्याबरोबर फाजिलपणा करीत वसतोस, नार्ही का सारा वेळ ? खबरदार जिथून हलंठास तर! | [ बन्सी मान खालीं घाठून जाअं लागतो; अितक्यांत “' कल्याण आहेत काय १” अशी मोठ्या आवाजांत हांक व लागलेच “' आहेत होया . मंडळी!” असे शब्द अकूं येतात व नंतर सर्वाच्या पुढें भगवंतराव भांडूप, ' मातेंडराब मुळुंद, मिकोबा: भामिंदर, अंबरनाथ पे, झावता सामंत, .- स्स्तुमजी गोलपिठा आणि जान सँटाक्रूझञ अशी मंडळी अका पाठीमागून ”- । ... मक आंत येतात. हे.सर्व मेसस पेस्तनजी आणि भाओलाल, सौलिसिर्ट्स __ या कंपनीमध्ये निरनिराळ्या हुद्यावर नोकर आहेत. कल्याण हंसरा चेहेरा करून पुढें होतो व प्रत्येकाचे हसांदोळन करून स्वागत करतो कल्याण : ओहोहो, या भांडूप, मग मुळुंददी असलेच पाहिजेत ! अरे वा, भाझिंदर | या अंबरनाथ, झावबाही आहेतच का? भले पधारो, गोलपिठा, हेलो सँटाक्रझ ! वेलकम ओऑलं.! आज म्हणजे आपल्या पेस्नजी आणि भाओलाल कंपनीचे अर्धे ऑफीसच आमच्या घररी. आठे म्हणायचे ! डप : अहो, आतां अधे काय;यापुढे सगळे ऑफीस'च तुमच्या घर्री येत जाणार! झ्ाववा $ आजपासून तुमचा सारा जमानाच बदलला ! मुळंंद : आतां तुम्ही. प्रेस्नजी अन्ड भाओलालमधील आर्टिकल्ड छार्क नसून स्वतंत्र सासिसिटर झालां.आहांत .! भार्यिंदर'$ तुम्ही आपल्या फर्मचे पार्टनर होणार आतां-- ., अंवरनाथ : यापुढे,आपल्या फर्मचे. नांव मेसर्स पेस्तनजी, भाओलाल अन्ड कल्याण, सौलिसिटसे !
१८
कल्याण : अरे; काव तुम्ही लोकांनीं माझी घट्टा मांडलीत ! सॉलिसिटर्ची परीक्षा पास झालों मी म्हणजे राजामाझी टोवरच्या .शिखरावर जाअून वसर्लो की काय : भांडूप : तुम्हांला त्याचे महत्त्व नसले तरी आम्हाला वाट्ते ना! जाअंद्या! तो वाद कशाला ! आम्हांला. पार्टी कर्धी देणार तें बोला--
सुळुंद : कर्घी काय? अरे, आतां पाहिजे आपल्याला ! म्हणून तर आपण सारे आलो जिथं.
सँटाकझ़ : वुअि मस्ट अनजॉय धिस् थिव्हनिंग दाअध् यू ! | भािंदर ः तसं कशाला, तुम्ही थांबा अिथं ! मी बाळा भागवताच्या खाणाव- ळीत ओर्डर देअन येतो. तो आमच्या गांवचचा आहे
मळंद : अ कोकण्या लेका, कांही अक्कल आहे को नाही तुला? सोंलिसिटर्ची परीक्षा पास झाल्याची पार्टी कुठं बाळा भागवताच्या खाणावळींत देतात होय रे! दादर वाररिवाय मजा यायची नाही आज! अंवरनाथ : वा सुळुंद ! खूप टेस्ट आहे तुमची ! म्हणे दादर वार ! जन्माच्या कर्माला कुठें हॉटेलांत गेले ते दादर वारंमध्ये शिर्ले-ग्रीन्स-सॉजिनी-पिअर्स- सायरो-ही. नांवे तरी कर्थी भकर्ली होतीं का वापजर्न्मी !.
भांडूप : त्यापेक्षां त्या कुलान्याला नवीन चिनी होटेल निघालें आहे म्हणतात तिथे जाअं ! तिर्थे झिंग फार छान मिळतात म्हणे ! आणि अितक्या लांब गेलें: म्हणजे कोणाला पत्ताही लागायला नको!
गोलपिठा सांताऊकूऱ्त - झांबवा : दे पहा, मार्झ म्हाताऱ्याचं अंकतां का थोडं! घड्याळांत आधींच चाजले आहेत सव्वासह], आतां कुठं दादर- वार आणि चिनी हॉटेल कर्रात
बसला आहात १ जायलाच लागेल अक तास ! आणि आपल्याला नाहीं _ आतां दम--- -
दरस् जाली फाझअिन आयडिया !
राजाभाओ संवरन्मुंबझ विश्वारविदयालय़ाच्या प्रकारांतील अक अंच मनोरा. वाळा भागवतः्ययेरगावांतील अक जुनी व प्रसिद्ध दक्षिणी खाणावळ, दादर वारदादर जी. आयू. पी. रेल्वेच्या स्टेशनादेजारील अक लोकप्रिय मद्यमांसाहार ग्रह. मौँजिनी पिअसे, सायरो हीं अनुक्रमे कोट... प्रिन्सेस रस्ता, कुलावा .रत्ता येथील भ्रसिद्ध झचवगय[य मद्यमासाहारण्ह आहेत, चायनीज हॉरेलसहें चिनी पदतीचें मद्यसमांसाहार यह कुलाव्याला आ--होतें !
ह
१
दट कटक.
"भांडूप :. म्हणणे काय आहे तुमचं !
'झुळुंद : आणि शिवाय हल्ली होटेलंही बंद दोतांत बरोबर अकरा वाजतां! गोलपिठा : दे-हे तुमच्या ते कॉँग्रेस गव्हमॅट ! ः झ्ाववा : तेव्हां मी म्हणतां, अिथंच होअं द्या काय व्हायचे तें ! खाली दुकानदी
आहे पेटोलचॅ-तेव्हां आतां कां विलंब करतां विनाकारण !
सुळुंद : अुत्तम कल्पना ! अगदी बेस्ट ! जीते रहा सामंतभाओऔ !
गोळपिठा ! हा झावबा साला घरडा आहे पण टओ माथ्याचा आहे.
भांडूप : म्हातारी माणसें बाया जायची नाहीत ! बोला कल्याण, पसंत आहे ना कल्पना ?
कल्याण : अरे, पण तुम्हीं मला बोळून तर द्याल ! हें पहा दोस्त, मळा अध्या तासापेक्षा जास्त वेळ नाहीं! अक अंगेजमेंट आहे जरूरीची ! तेव्हां पुढे केव्टशां तरी--
भांडूप : डोन्ट पुरू ऑफ टिलू दमारो, व्हाट यू कॅन हव डड!
झावबा : पुर्ढे केव्हां तरी ! मग आपली कंबरस्च खचली ! मेलो अगर्दी ! अ कल्याण; डुसरें कांददी राहूं दे पण निदान अेक बीअस्ची बाटली दिली नाहींस तर हा झावबा सामंत अुभ्या पायांनी कांही खालीं अुतरत नाहीं !
अंबरनाथ ! कल्याण, तुम्ही आज पार्टा द्या, अ॒गद्रांची पार्टी माझी, मग तंर झालं ! काल मोठ्या अँक्सिडेंटमधून वांचलो नामी!
कल्याण $ कुठं गेला होतास मरायला काल १
अंवरनाथ : म्हणजे, तुम्हांला सांगितलं नाही का या लोकांनीं ! म्हणजे असं झालं, काल दपारीं टॅक्सींतून चाललो होतो, बरोबर होती अक लांबची बहीण-- सुळंद : बहीण ! काय खोटं बोलतो आहिस साल्या ! मरतां मरतां.बांचलास, _ आतां तरी खरं बोल!
अंवरनाथ : बहीण म्हणजे माझी स्वतःची नाहीं रे, दुसऱ्या कुणाची तरी !
म्ही शेजारीं शेजारीं बसलो होतो कांहीं करत नव्हता-- . |
मळंद $ बोललास पुन्हां खोटं! लाज वाटत असली तर मी सांगतो पुढचं- आंतमध्ये या दोघांची चालली दहोती-पण ते “ नाहीं मी बोलत आतां! आणि
थिंगे - 210119: भक्षणीय मत्स्यसदरा प्राणी, घरडा “म्हातारा, बीअर > अक लोकप्रिय अंमली प्रेय. अरेरे, हेंदी आतां सांगावे लागतें, १७ .
डावव्हर बघत होता ती गंमत पुढच्या आरशांतून ! समोरून ट्राम आली ती त्याला दिसली नाही ! असा भयंकर अक्सीडेट झाला म्हणतां ! मोटारचा चुण झाला ! आणि यांची ती लांबची बहीण तिथल्या तिथ खलास झाली ! अंवरनाथ : पण मी तर वचावलों कॉ नाहीं ! म्हणून म्हणतों, अत्ता आपली पार्टी नक्की
भांडूप : बस, बस, वत ! आतां बोळ नका! हें अगदीं ठरलं! आज कल्याणची पार्टी आणि अ॒द्यां अंवरनाथची ! कल्याण : आतां तुमचा अंवढा आग्रहच असेल तर नाअलाज आहे. पण अर्ध्या तासानंतर मला कांही अिथं थांबतां यायचं नाही झाववा : अर्धा तास तर अर्धा तास! सुरू तर होअं द्या, अर्ध्यांचे मग होतील अडीच तास ! आपला ठोकताळा आहे ! न भांडरप : आणि कल्याण अर्ध्या तासाने गेळे म्हणून मी म्हणतो आपल्याला अर्थं वसायला काय हरकत आहे १ मुळुंद : मुळींच नार्ही १ कल्याण न् आपण काय दोन आहोंत! त्याचं घर तें आपलंच घर! यावा । अरे, बोलताय काय १ मागवा ना-- कल्याण $ काय पाहिजे ते तुम्ही मागितल्याशिवाय मी तरी काव आणणार ? भांडूप : खरं सांगूं कल्याण, तुम्ही दोस्त लोकांसाठी भारी पैसा खर्च करतां. आपल्याला नाहीं तें पसंत ! तुम्ही फार पैसे खर्च करावेत अशी. आमची इच्छा नाही ! आतां तुम्ही फरमंचे पाटनर झाल्यानंतर आम्हांला तुमच्याकडून नेहमीच पाट्या मिळत जाणार, आजच तुमच्याकडून आम्हांला सगळं मिळायला पाहिज असे थोडेच आहे मुळंद : आणि तसे आम्ही नेहमीचे पिणारे थोडेच आहोंच ! तुम्ही अवढी परीक्षा पास झालांत, अतिदय आनंद झाला आम्हांला, म्हणून आम्ही थोडी मजा करणार झालं ! भांडूप, व्या हा कागद, करा यादी ! [ भांड्रप कागद घेऊन वादी करतो.
कल्याण : वन्सी, ( वन्सी येतो, ) हे घे, खालच्या दुकानांतून घेअून ये माझ्या नांवावर--
भांडूप : अन् बारा सोड्याच्या वाटल्या-दोन जिंजर, एक सिंगारेचा डबा-- [ वन्सी कागद घेअूनं जातो मुळंद * अन् खायला ! भाड्रप : तर तर--प्यायला अन् खायला ! आणखी कांहीं नको का ? सफा करायचा विचार आहे दोखाला ! आज नुसतं तीर्थ->प्रसाद पुढे ! भाझिदर : आजच्यासारखा आनंद झाला नाहीं कधीं आपल्याला-- भांडूप : आपल्या घरांतलं माणूस-म्हणजे आपला सख्खा भाऊच म्हणा नां-- पास व्हावा तसं आम्हांला वाटतं ! मुळेंंद : नशीव लागतं बाबा, याला ! नाहीं तर आम्ही ! वारा वषे. घासतों आहोंत-खर्ड ! अवरनाथ £ अन् आम्ही ठोकतो आहोंत--टाअिपरायटर ! १ भाझिदर : नरिबाचा प्रश्न नाहीं हा ! उद्योग, प्रयत्न आणि अभ्यास थांचे हे फळ आहे, “असाध्य ते साध्य करितां सायास | कारण अभ्यास तुका म्हणे !” गोलपिठा : अरे, तमे तो वार्ताच करते नाय, कल्याण ! भांडूप : विचार चाललेला दिसतो कसला तरी डोक्यांत ! कल्याण : मला जायचंय अकाकडे-जरूरीचं काम आहे, त्याचा सारखा विचार चालला आहे ! अक्स्क्यूज मी-आलोंच मी अितक्यांत ! [ आंत जातो सुळुंद : कांहीं तरी भानगडीत दिसते आहे स्वारी ! ( हलक्या आवाजांत ) कुठं जायचंय याला अकाकडे ! हझ्ाववा । अकाकडे का अकीकडे ! अंबरनाथ : अरे, अकीकडे काय-अनेकीकडे ! अवढ्या आनंदाचा दिवस ! हा घरीं झोपून काढणार होय ! आज आख्खी मुंब जागवणार स्वारी ! भांडरप ! कल्याण म्हणजे राजा आहे मुंब औचा !' अितक्या भानगडी करतो पण ह्या कानाचा त्या कानाला पत्ता नाही ! नाहीं तर हा मुळुंद-अक भानगड केली तर सारी चाळ बोंबलत आुठली ! मुळंद $ अरे, आमची कशाला तुलना करताय कल्याणी ! कुठे डेकन क्लीन डेक्कन क्वीन पुणें आणि मुंबञमधें धांवणारी एक राजविलासी व. हुतगतीची
आगगाडी; बोरिवली लोकल < चर्चेगेट ते बोरिवलीपर्यंत द्र स्टेशन थांबत जाणारी बरी, बी, सी, आय, ची शददरांतगेत आगगाडी
१९
अन् कठं बोरिवली लोकल ! लांच टीक आहि. त्यांच्या प्रेमाची गाडी आधामेर्धा थोडीच थांबते आहे ! मुंबमी ते ओकदम कर्जत ! मग कद्याला लागतो आहे पत्ता ! आमन्ची गाडी म्हणजे ' स्टॉपिंग अट ऑल स्टेशन्स ' ! दिसल स्टेशन की थांबलीच आमन्ची गाडी ! म्हणून बोंब ददोते, दुसर काय ?
झाववा : कांही म्हणा बुवा ! कल्याणची जागा तर फक्कड आहि ! काय समुद्रावरून वारा येतो आहे मजेदार ! झामच्या ठाकुरदारला वाराच नादी मुळी! रोज ऑफिसांतून घरी परत जातांना घटकाभर मुक्काम करायला बरं ठिकाण आहे ! भांडूप : रोभर रुपये भाडे आहे मेहेरबान !
मळंद $ काय रे, पण मी म्हणतों, याचें अेवढें चालतें कसें ? अर्डचदे रुपये याला पगार | निम्मे तर भाडेंच गेलें, हें फर्निचर बघा-कपडे बघा त्याचे-- गोलापिठा : रोज अक अक सूट !
झाववा : टॅक्सीबिवाय ऑफिसांत वेत नार्ही ! आमच्याजवळ टूमला आणेली.
नसते!
अंबरनाथ : रानिवार रविवार ग्रीन्स अन् ताजमहाल !
सुळुंद : आणि मितकंदी करून हा म्हणतो त्याप्रमाणें गांबांत अनेक भानगडी
कुठं लेकाच्याची धनरेपा उमटली आहे कोणास ठाऊक? कसं या लोकांचं
नचालतं-आपलं कारही डोके चालत नार्ही !
भांडूप : ( गंभीर चेहरा करून ) कसं चालतं ! फार गहन प्रश्न आहे हा !
संटाऊूसझ : आयू टेल यू मन ! ही गाट फोर्टी थावजंड अन अवर गोवा
लॉटरी !
मुळुंद.! अरे चल, असे गोवा लॉटरीत पैसे मिळताहेत !
झाववा : मी दहा वर्षे नियमाने गोबा लॉटरीचें तिकीट घेतो आई ! अकर्दां
आले होतें आपल्याला तीन रुपयांचे बक्षीस !
भाडूप : जाअूं द्या ना, आपल्याला काय करायचं दुसऱ्याच्या भानगडीत
शिरून ! लोंटरीत पेसे मिळवतो-का रेसमध्ये मिळवतो-का चोऱ्या करतो-का
कुठल्या बायांकडून आणतो-करायचंय काय आपल्याला या अठोठेवी करून ! सुळद : अितकां वर्षे प्रामाणिकपणाने तुम्ही-आम्ही ओऑफिसांत हमाली करतों
आहेत-पण या.महिन्याचा त्या महिन्याला पत्ता लागत नाहीं ! तुम्हां आम्हांला;
कायर "चेन करावीली वाटत नाही-पण कोणाच्या वापाकड्डन पेसे आणायचे ?
२०
(
भाडूप ! तेंच तर मी म्हणतो ! तुम्हा-आम्हांला कळत का नाहीं याचं कसं चालते ते ! पण मी म्हणतो आपण बोला कशाला ? तुम्ही लोक बोढूंन सारी घाण करतां? ._ ., भारझंद्र : लाख बोललांत ! “ तुका म्हणे गप्प रहावें । जें जें होईलतं तें पहावे 1!”
[ बन्सी व ओक मुसलमान नोकर पिण्याचे सारें बारदान घेऊन येतात, भांडूप । अरे, हा कल्याण करतोय काय आंत! अंबरनाथ । मी आणतों बोलावून !
[ आंत जातो. भांडूप सगळ्यांचे ग्लास शिस्तीनें भरतो, अंबरनाथ : ( आंतून येतां येतां ) पोषाख बदलणे चाललें आहे सॉलिसिटर- साहेबांचें, फारच मोठ्या मोहिमेवर निघण्याची तयारी दिसते आहे आज! झाववा : आपल्याला आतां नाहीं दम ! आपण सुरू करणार! मळंद : कल्याणचे ठीक आहे ! ते काय रोज पिणारे आहेत ! आम्हांला कर्धी वर्षातून अकांदे वेळीं मिळायचे !
[ सारे पितात, भाअिदर : ( पिण्यापूर्वी डोळे झांकून ) जय समर्थ माझुली ! तुझी छृपा बरं! अंबरनाथ : ( गोलपिठा अुभ्यानॅंच सारा ग्लास पिअून संपावैतो, त्याला) अ खडा पारशी, खाली बसून पी की लेका! मुळुंद : (दीर्घ निःश्वास टाकून ) आतां बरे वाटलें, सकाळपासून अशी घाण भरली होती डोक्यांत ! काय झालं, आज दहा वाजतां मी लोकलने येत होतों- आणि दादरला अक मासेवाली शिरली नकाय आमच्या डब्यांत, त्या मासळीच्या टोपल्या घेऊन ! 'चर्चेगेटला. येओपर्यंत नाक मुठींत धरून बसलो होतो. असं डोकं झुठून गेलें ! समाधानाची जागा ओवढीच होती कीं.मासेवाली दिसायला मात्र झकास होती भाझिंद्र : प्रकृतीला हें बरें असतें म्हणतात ! भांडूप :.अुत्तम ! हा झावबा सामंत पहा.! रोज नियमार्ने अक बीअरची बाटली 'घेतो-अथात दुसऱ्याच्या. पैशाने-तेव्हां याची प्रकृती ही अशी ! भाझिदर :. हें तिसरं लज केल्यापासून आपली प्रकती पार. ढांसळली ! - अंबरनाथ । अधडच आहे
[ सारे हसतात. .
२२.
२.
भार्जिदर : छेः. छेः, तसं कांही नार्ही अं ! प्रकाते विघडण्याचं कारण म्हणजे आमची तिसरी बायको भयंकर घोरणारी आहे ! सारी रात्र घोरत असते. गेल तीन माहिने डोळ्याला डोळा नाहीं माझा ! दुपारी कर्धी शोप काढावी म्हटले तर शेजारी गिरणींची खडाड-खड ! अेकूण काय, दिवसा गिरणी न् रात्री बायको नको झाला आहे जीव ! भांडूप £ ( वर्तमानपत्र बाचतां वाचतां ) कमाल आहे या साहित्यिकांची ! ह पाहिलेत ! (वाचतो, ) “' एका सुप्रसिद्ध साहित्यिकाचा एका सिनेमा नटीशी लॉकर्च विवाह होणार आंहे ! ” आणि याची पाहिली बायको जिवेत आहे वरं ! सुळुंद : ( पितां पितां ) तुम्ही कांही म्हणा भांडूप, या साहात्यक लोकांना मारल कॅरेक्टर नाही कां खअैवरनाथ : ( भांड्रपच्या खांद्रावर्न वर्तमापत्र वाचतां वानचतां ) अरे, देवधर सेंचरी काढली कां ! | भािंदर : देवधर म्हणजे आपला पुण्याचाच ना! काढणारच तो सॅचरी देवधर म्हणजे काय गोष्ट आहे महाराज ! कदी [अतकीं कामे करतो ! क्रिकेट्ही खेळतो आणि सेवासंदनही चालवतो, .._ ' [ सारे हसतात. भांडूप : काय भामिंदर, चढली कां काय १ सुळुंद : दा अकलेचा खंदक पहिल्यापासून असा ! काय थोडसं गाणे येत असेल बरं ! वावीचें ज्ञान म्हणजे आवळ्याएवढें पूज्य ! अंवरनाथ ! वरी आठवण केली ! भाजिंदर, एक वीज होअ द्या बुवा ! भांडूप. अ, माफ कर !' अजून आपण. प्याला नाही पुरते ! त्याच्या आधीच ओकारी नको! गिरणीच्या भोंग्यासारखा आवाज, आणि म्हणे चीज होअूं यया ! भा[अदर : गार्णे कळायला अक्कल लागते ! मच्छकटीक नाटकांत चारुदत्ताचे काम केलें आहे म्हटले एकदां ! ते काय झुगीच ! भांडूप :- वा तोंड बघा, म्हणे चारुदत्ताचें काम केलें आहे, चारुदत्ताचें नाहीं पण रोवटच्या अंकांत चारुदत्ताला.सुळी देणाऱ्या मांगाचें मात्र केळे असदाॉल ! भाअद्र': हातच्या कांकगाला आरसा कळाला ! गाअनच दाखवता म्हणजे समजेल ! अंवरनाथ ! मले बहादर ! करा सुरू ! कोगती चीज म्हणतां १
क
भाअिदर : याः-या भांड्पांना आमच्या बुद्धिमत्तेचा नमुना दाखवतो, आंजिकाल : चुंदेमातरम? या.पदाला निरनिराळे राग लावून दाखविण्याच्या दाती सुरू झाल्या आहेत राबओ लोकांत ! पण ' गॉड सेव्ह दी किंग? या इंग्रजी पदाला आपल्यां- कडच्या राग लावण्याचा कोणी प्रयत्न केला आहे का! मी तुम्हांठा भैरवी लावून दाखवितां ! सारे: तेव्हो भाझिंदर !
[ भामिंद्र “ गॉड सेव्ह द. विंग ” हे गीत भररवात म्हणून दाखवतो,
गाणे संपल्यावर सारे त्याची पाठ थोपटतात, भांडूप ! अरे, हा कल्याण आतां येणार कर्धी बाहेर? करतोय काय आंत इतका बेळ ! गोलपिठा : लेला हात धरूनद्यानीच. आणतो. ___ | एकदम उठतो व कांता ज्या खोलींत आहे त्या खोलींत रिरतो अंवरनाथ : अ, अरे तिकडे कुटें शिरतोस ! छुद्डीवर आहेस का! [पण हैं म्हणायच्या आधींच गोलपिटा आंत जातो आणि लगेचच झश्वय
ववकित होंअून बाहेर येतो सगोळापेठा : अरे बापरे! या रूममंदी तो अक ब्राओलोक आहे झोपटेली !
[ सारे अेकदम त्याच्या तोंडाकडे पहातात संळुंद : अरे चल, कल्याणच्या घरांत कुठली वाऊ आली! त्याचं लम तरी झालं आहे का? चढली आहे तुला झाले ! गोळपिठा : मे पोत्ते पायली ! तू ये बघूनशान !
[ सारे कदम जाऊं लागतात, तोंच अंबरनाथ त्यांना बसवतो, अंचरनाथ : अ, खामोष ! गडबड करूं नका! मी बधून येतो, ( हलक्या पावलांनीं, खोलीकडे जातो व दार उघडून बघतो व अकदम मिस्कील चेहरा करून घाओघाओने परत येतो, ) टाळी द्या ! मजा आहे न् काय'! आतां कळलं सारं ब्रिंग ! र सारे : अरे पण, काय-कोण ! | अंबरनाथ कोण म्हणून काय ' विचारताय ! -( हलक्या आवाजांत) अरे
आपल्या भाओलाल शेटजींची भाची! ' |
सारे : काय म्हणतां! कमाल आहे बुवा! डी अहे मुळंद : दुसरी असेल कोणी तरी ! ह ह | रर
अवरनाथ : छट , नांव नको, पोरीच्या बाबतींत असली चूक आपल्या हातून व्हायची नाहीं ! साऱ्या गांवची छटेळ आहे ती पोरगी ! दिवसभर गांवांतून भट- कत असते. आपण केला होता अकदां प्रयत्न-नाहीं साघलं आपल्याला ! भांडूप : अ, तुम्ही गडवड करूं नका ! तो येओल अितक्र्यांत : आंत स्वारी मुक्काम करून वसली तेव्हांच सारा प्रकार माझ्या ध्यानांत आला ! मी याच्या साऱ्या भानगडी जाणून आहें ! पण आपण बोलत नार्ही, आतां कळलं कसं चालतं तं? ही तुमचीं-आमची कामं नव्हेत ! भाअिदर : “ तेथें पाहिजे जातीचें | येन्या गबाळाचे काम नोहे!”
[ सारे हंसतात, अितक्यांत वाहेर जाण्याचा रात्रीचा पोघाख घाळून कल्याण
बाहेर येतो, सारे “वा सॉलिसिटरसाहेब ! ! म्हणून ओरडतात, भांडूप : कसा दिसतो आहे सॉलिसिटर ! अशी फिगर पाहिजे ! नाहीं तर आपले चेत्तनजी आणि भाओलाल शेटजी ! नुसते पायधुगीवरचे दिसतात लेकाचे ! कल्याण : माफ करा अं--जरा वेळ लागला! सुळुंद : हो वरोवर आहे, वेळ लागण्यासारवंच काम असल्यावर कां नाहीं वेळ लागणार ! | कल्याण : हे कपडे घालायच म्हणजे भारी तात असतो, वेर, मी जाता. अक्स्क्यूज अं ! तुमचं अध्यी तासांत आटपेल असं मला वाटतं ! नाहो का ! मला 'परत यायला अशीर होईल ! तुम्ही माझी वाट पाहूं नका ! वेअं मी--( अकदम आठवण झाल्यासारखे करून, बन्सी, ( वन्सी येतो, ) अरे. ते कुळप घेभून ये ! ( वन्सी जातो, ) आय् अम ग्लड, यू आर ऑल अंजाअिंग ! ( वन्सी कुड्प घेअन येतो व कांताच्या खोलीच्या दाराला तो तें लावतो ) कामांचे कागदपत्र आहेत तेव्हां आपलं सावध असावं! वरं आहे, गुड नाअिट! .[जातो.. तो गेल्यावर .“ कामाचे कागदपत्र !” असें म्हणून सारे मोठ-
___ मोठ्याने हसतात. झाववा !: चांगल्या कामाचे कागदपत्र आहेत! | सुळुंद :. काय वदमाष आहे! आमच्या देखत कुड्प लावून गेला को! जसा . कां्दी हक्काचा माल ! कां आम्ही चोल्न नेअूं असं याला वाटलं ! कमान न पोषाख केला होता ! अरे, असल्या पोपाखाने कां नाहीं मुडदे
क्र
<४.
सुळंद : भाओलाल शोटला हें कळलें तर! ह, |: “> भांडूप : अरे तोही यांतलाच ! त्यांनी देखील पाठवली असेल हिला ! मोठ्यांच्या भानगडी सगळ्या या अद्या ! आपल्याला काय करायचंय म्हणा ! अितका चांगलां' माणूस हा ! वाया गेला अगदीं ! तुम्हांला ठाअक आहे. हा कशाचा: परिणाम !: दारू-ही बरं! , भाझिंदर । अरे-अरे-दारूमुळें मनुष्य झमितका बिघडतो अं ! दारू पिणे वाझीट म्हणतात तं कांही खोटं नाहीं ! [ पितो | भांडूप : दारूमुळे मनुष्य कुणीकडे वाहवत जाओील, पत्ता लागायचा नार्ही ! मनुष्य प्यायला लागला को त्याची नीति विघडली म्हणून. समजा,!
सझावबा : कसे बोललांत ! आणि माणसाची नीति अकदां बिघडली कां खलास ! भाद्र : छेः छेः; आपण दारू पीत नार्ही, फार अत्तम आहे!
सुळुंद : म्हणूनच दारूबंदीला आपला सर्वस्वी पाठिंबा आहे, (पितो, ) मला कल्पना नव्हती, कल्याण अितका पीत असेल !
भांडूप $ अरे, पट्टीचा पिणारा आहे तो ! तुम्ही-आम्ही अक ग्लास घेतला कीं टटपटायला लागतो, आतांच पहा, कसा गेला ताठ चालत ! बाटेल कोणाला हा प्यालाय म्हणून १ पण, मी खात्रीनें सांगतों, आज दुपारपासून हा सारखा पीत असला पाहिजे!
मुळुंद : कांही म्हणा, भाग्यशाली आहे लकाचा ! तमच्या-आमच्यावर अक पोरगी फिदा होओऔल तर शपथ ! आणि हा बघा ! कांही कांहीं लोकांना ही अक नॅकच साधून गेली आहे!
अंबरनाथ : त्याला दमड्या खच कराव्या लागतात मेहेरवान ! फकटर्ची कार्म नाहोंत हो ! टॅक्सी पाहिजे, हॉटेल पाहिजे, सिनेमाला जायला पाहिजे, प्रेझ्ञेंटस द्यायला पाहिजेत; पाण्यासारखा पैसा खर्च करावा ठागतो-तेव्हां पोरी मिळतात. तुमऱची आहे ताकद ! तुम्ही अकादी पोरगी टेॅक्सीमधून जन्मांत कर्धी घेअून गांत, तर पोरीच्या तोंडाकडे बघण्याअवजीं, त्या मीटरकडे पहात बसाल ! वुर्म्ही आपली चाळीतल्या चाळींत नळावर गंमत करावी गा र मुळुंद : नळावरच्या गंमती. तुला काय कळायच्या आहेत बच्च्याला !: चाळीतला नळ म्हणजे आमच्यासारख्या गरीबांच्या शंगांराची पाणपोझी आहे,:आंपण रोज सकाळीं दोन तास. नळावर मुक्काम करूंन असतां |
२५:
भांडरप : आणि नुसत्या पैश्शावस्च पोरी मिळतात असेंही नाहीं ! त्याला निराळेंच कांहीं तरी लागते ! पोरी कांर्दी प्लॅटफार्मच्या तिकिटासारख्या नांहींत ! कॉ | घातली आणेली की आली एक पोरगी वाहेर !
अंचरनाथ : तुम्हांला नाहीं कळायचं तें ! पैशाची सारी जादू आहे ही! या मुंबशींत असे रंगेळ नवाव आहेत एकेक कीं दर चार महिन्याला मुलगी आणि मोटार कोरी करकरीत ! या महिन्याचें मोडेल पुढल्या महिन्याला नाहीं ! नाही तर तुम्ही आम्ही ! दहा वर्षं झालीं तरी आपलें तंच मॉडेल ! भाअदर, कुलांब्याला जात जा रोज संध्याकाळीं, म्हणजे तुम्हांला या गंमती पहायला तरी सांपडतील ! भाद्र : कांहीं नको आम्हांला तुमचें ते कुलाबा अन् जुहू ! मजल्याच्या ट्रॅम गाडीसारखी मोज नाहीं ! अक आणा देअून आपलं चर बसावं ! म्हणजे अद्या पहायला सांपडतात डुसऱ्याच्या घरांतल्या गंमती-अगदीं फुकट ! सुळंद : पण मी म्हणतों, हा या पोरीला कोंडून गेला कुठं £;_
भांड्रप : तं तुम्हांला नाही कळायचं ! हें शिकारीचें शास्त्र आहे, वाघ अक टोळी अधवट खाअन रुहेंत ठेवतो व बाहेर दुसऱ्या शिकारीच्या शोधासाठी भटकत असतो.
झावव( : चला आपलीही शिकार साघली ! आतां अिथं बसण्यांत कांही अथे नादीं ! रोज एक बीअरची बाटली मिळविण्यासाठी या सामंतभाओला अक बकरा कापावा लागतो,
भांडूप : अ, पण तुम्हा मंडळींना माझी विनांते आहे, आतां हा प्रकार आपण जो झअिथं पाहिला त्याची वाच्यता होतां कासा नये कुठं ! नाही तर भकत सुटाल ज्याच्या त्याच्यापाशी ! तुम्हां लोकांना दसऱ्याची निंदा व वदनामी करण्याची
मारी वाईट खोड आहे. कल्याण कसाही असला तरी तो आपल्य दोस्त आहे. दोस्ताची अन्र राखणे आपले कतेव्य आदे
सुळुंद.: हे पहा, आमच्यापेक्षा ठमच्याच तोंडाला जरा जपा, नाहींतर तें खोलीचं कुळूप काहून तुमच्या तोंडाला लावा.
भांडूपं : अरे लेका, लाज नाहीं वाटत बोलायला ! हा भगवंतराव भांडूप म्हणजे काय सामान्य माणूस आदे ! अक्षर नादी निघायचं तोंडांतून, अक्षर ! दन्त्याणच तर दूरच राहू द-पण तुम्हा लोकांच्या अितक्या भानगडी मला
साद्दीत आंदेत-पण आपण कर्धी बोललोय का कुणाला? हा सोलपिठा, याला विदाझुट तिकीट प्रवास केल्यावद्दल पांचा दंड झाला अ ट्ट
२८
बाकीचे ! (आश्चर्याने) अं! | भांडूप ! पण आपण तयाब्रदरल अक्षर काढलं आंद का.! हा मुळुंद, दा विधुर आहे, मी याच्या किती दिवस मार्गे लागलों आहे की. बाबा लभ कर ! पण नाहीं भैकलं, गेला एक दिवर्शी शोण. खायला आणि आला ठणाणा करीत ! रेवटीं मी घेअून याला डॉक्टरकडे नेटं-अिंजेक्शनं दिठी. आणि वरा केला, पण अितकं करून याबद्दल चुकून अवाक्षर-नांव. नको ! वाकाचे.! भले मुळुंद ! भांडूप : दा झाववा-ओेवढा. म्हातारा झाला आहे-गेस्या . वर्पी चोपाटीवर फिरायला. गेला होता. समुद्राकडे तोंड करून यांनीं एक लहानशी, रांका प्रदर्शित केली-याल[ दोन रुपये दंड झाला! वाकौचे £ शाबास झाववा ! | भांडूप $ पण आपण, अक चुकून अक्षर बोलला नाहीं याबद्दल, हा अंबरनाथ, यानचं काय सांगायचं ! दुसऱ्यासारखं बेमालूम अक्षर काढण्यांत असा पटार्भआात आहे-सांगू का ते 'चेकचें--- वाकीचे : काय चेकची भानगड आहे £ अवरनाथ : पाया पडतो माझे आओ-- भांड्रप : घाबरू नकोस त-आपल्या तोंडून क्थी शब्द निघायचा नाहीं, पण मी सांगून ठेवतो, कीं हें कारटं एक वेळ तुरुंगांत जाणार ! भारसिदर : भांड्रप, नमस्कार आहे तुम्हांला ! अरे, काय माहिती-काय माहिती- मुळंदर : आणि अितकं असून-तोंडांतून अवाक्षर नाहीं ! जो आपल्या मित्राची निंदा करतो तो काय माणूस आंटे-- भाझिदर £ “ तुका म्हणे निंदक नरा । मोजुनी माराव्या पेजारा !” व्चला, हें कां्ही संपायचे नाही, घरीच घेअून जार्वे ! [.खिद्यांत बाटली घालतो, सारे उठतात व “ चला, अद्लीर झाला”, “खूप मजा झाली आज !”, “ कल्याण म्हणजे लाखांतला माणूस आहे! ” अक्णी बडबड करीत बाहेर जाय लागतात, अंबरनाथ हृलकेंच मागे रहाती व कुलूप. घातलेल्या खोलीच्या दाराच्या फटीतून आंत पाहुं लागतो अितक्यांत भांहूप.मारगे .परतून येती व अंबरनाथची मानगूटर पकडतो भांडूप : मेल्याशिवाय खोड जायची नार्द्दी तुझी ! चल हो पुढं ! कांही सभ्यपणा: आहे कीं.नाही ! न
२७,
[ अंबरनाथ जातो. तो गेला आहे कॉ नाटी हे दरवाजापर्येत जाखून पाहिल्यानंतर देटक्याच पावलांनी भांडूप परत वतो व दायच्या फर्टीतून पां लागतो, काटी वेळाने त्याच्या मनांत खक विचार येता व तो दागचे कुळूप झुघ्रडण्याचा प्रयत्न करतो, अितक्यांत ग, सा, अंब्रादास प्रतश्ा करतात. रावसांदेबांची झुमर पत्नासपचावन्न असून त्यांचा पोषाख, र्या, वंयेरे सर्व पहातां ते सुंबभीचे तर नादच नाहीत-पण मुंब झीला प्रथमच झाले असावेत अर्से वाटते. आंत आल्यानंतर ते झिकेडे तिकडे वावरल्यासारखे पहातात व कणभर काय करावें हे त्यांना कळत नार्टी. खिद्रांतीळ डायरी काढन त्यांतळें कांटा तरी वाचतात व फिरून चटुंकड निरचून पहातात व मग मनाचा कार्टी तरी निश्चवव करतात.
अंबादास : कल्याण आहेत का आंत? [ मांड्प मोठ्याने दचकून मागल्या मांगे कोलमडतो., तरी पण तोल सांव- रून चटकन् झभा रद्दातो व चेटेऱ्यावरील भीति लपविण्याचा प्रवत्न करता, भांडूप : कोण-काय पाहिजे तुम्हांला ? अंबादास : कल्याण अथच रहातात काय म्हट्लं! भांडूप : हो-हो-कां? | अंबादास : शेवटी सांपडला अेकदाचा पत्ता, छे, छे, या मुंबआऑंत अकायाचा पत्ता शोधून काढायचा म्हणजे काय खटाटोप आहे ! कोल्टापूराहून मी आले. आतां पांच वाजतां बोरीबंदरावर झुतरलां, तेव्हांपासन तीन तास झाले हा असा मिरी भरी हिंडतो आहें. या ग्लांत नाहदी-ता गल्लांत जा ! खाला झुतर, पुन्टां वर चढ, अकेक अिमारती पांच -पांचच मजली ! खाठी-वर करतां करतां आम्हीच वर जावचे ! ( झुपरण्यानें वारा घेत अका खुर्चीवर बसतो. ) तुम्हा शाद्दरांतल्या लोकांना जिने चढायची संबय आहे, तशी आम्हां खेडेगांवांतल्या लोकांना थोडीच आहे ! ज्या व्रिऱ्हाडी जावं [तिथं आपलं दार बंद, प्रत्येक टिकाणी घंटा वाजवाबची अनू शंख करायचा ! या मुव्रझीच्या लोकांना दारं बंद करून बघण्याची वाभीट खोड आहे, काय करतात आंत लकाचे कोणास ठाझूक ! भांडूप : हॅ पहा, मला तुमच्याशी बोलायला वेळ नाही-जञातो मी. यलाही नाहा : वता खाली! (त्याला . ओढून खाला
१
जमी (णा
न्या
टॅ
बसवतो.) तुम्ही मला ओळखणार नाहींत, पणं आमंच्या त्या भागांत आमचं नांव .फार प्रसिद्ध आहे, माझं. नांव रावसाहेब अंबादास, म्हणजे मी कांही रावसाहेब नाहीं, आमच्या संस्थानांत वाटेल त्याला रांवसाहेब म्हणतात, आमचं घराणं म्हणजे थोरल्या शाहू महाराजांच्या वेळीं-- भांडूप: हें पहा, आपल्या घराण्याचा सारा मितिहास अकण्यासारख्या स्थितींत मी हलो नाहीं, तुमचं काम कांय आहे कल्याणशीं अचादास ! म्हणजे, तुम्ही नाहीत का केल्याण ! हात्तिच्या, मग सगळंच मुसळ केरांत ।! कमाल आहे या मुंबओंतल्या लोकांची, ज्याला भेटायला जावं तो आपला नेमका बाहिर ! मघाशी आलों तसा प्रथम त्या बोर्डिंगमध्ये गेलो-म्हणजे आमची पुतणी असते अथ कॉलेजांत-ती त्या आपल्या या बोडिंगमध्यें रहाते-विःचारले कुठें गेली, तर म्हणे बाहेर ! दीड घंटे बसलो तिथ, तरी पत्ता नाहीं .तिनचा ! रोवरटी कल्याणचा शोध करावा म्हणून.निघाला, घंटाभर धघडपडून:देवटीं अिथं आलों. तर हाही आपला बाहेस्च,! ती बाहेर, हा बाहेर, सगळेच बाहेर ! छे, मुंबर्आच्या लोकांना ओकंदर्रीत बाहेरचा नादच फार ! आतां. हा येणार तरी कर्धी परत? । भांडूप : तें कांही सांगतां येत नार्ही! फार रात्र होओळ त्यांना यायला, कदाचित अकांदे वेळी यायःचेही नाहींत ते अंबादास ! म्हणजे ! काय म्हणतां काय ! रात्री घरी परत यायचे नाहींत हे! पण रात्रभर बाहेर राहून करणार काय हे १ भांडूप : तें कसं सांगतां येओल ! ही मुंबमी आहे ! अथं रात्रभर बाहेर राहून पुष्कळ गोष्टी करतां येण्यासारख्या आहेत, पण मला आधीं हें सांगा-कल्याणलीं . काम तरी काय आहे. तुमचं अंबादास : काम तर फार महच्वाचं आहे,. म्हणून तर झअिथं धडपडत आलों ही आमऱ्ची पुतणी म्हणून तुम्हांला सांगितली ना-तिनं या कल्याणशींच आपण लम करणारं असा नाद घेतला आहे-- भांडूप £ काय म्हणतां ! "“अवादास । मग काय तर! चावट कारटी ! कशी या दोघांची ओळख झाली- त्याची आधीं झालीं का हिची आधीं झाली-कुठं दोघेजण भेटत होते-काय बोलत होते अन् काय करत होते, राम. जाणें !
भांडूप : मला कल्पनाच नाहीं अगदीं !
१
अंबादास : मला तरी कुठं होती ? परां हिनं धडधर्डातं पंत्रांतचं लिहून कळ-. वलं तेव्हां सला कळलं ! वेघडक लिहिते आपली-साष्टांग नमस्कार विनंती विशेष- माझं लभ करण्याचा विचार आहे ! आतां काय म्हणावं या पोरीला ! शहाणपणा वाढावा म्हणून मुद्दाम शहरांत शिकायला पाठविलं ! तर अि्थं दी शिंगं फुटली! तेव्हां झुठलों घरांतून आणि सरळ निघून झिथं आलों, म्हटलं दही फारच धं व्हायच्या आधीं आपण घुसळून पातळ केलेले बरं, | भांड'प : फार अत्तम केलंत आपण!
ओअवादास : कसं बोललांत ! घ्या-जरदा घ्या! आमच्या सातारकडचा आहि, नाहीं घेत ? बरं, खरं म्हणाल तर कल्याण हें नांव देखील मीं अकलं नाहीं. तो 'काळा आहि का गोरा आहे-- | भांड्रप : नाहीं-तसा तो गोरा आहे--
अंवादास : ते नाहीं हो म्हणत मी! पण आम्ही कोल्हापूस्चे-तो अिथला मुंबशीचा-आम्हांठा त्याची काय माहिती असणार ? काळ सकाळीं पुण्याला आलों-तिथं थोडीशी चोकशी केली-तर लोक भलभलतंन्च सांगूं लागले या माणसाविपयीं !
भांडूप ! पुण्याचे लोक भारी निंदाखोर ! त्यांच्यावर काय तुम्ही विश्वास ठेवतां ? : प्रत्यक्ष पाहिल्यागिवाच आपण कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवूं नये ! | .अवादास : भले, कसं बोललांत ! म्हणून तर मी अिथं आलों, म्हटलं सरळ जावं अन् विचारावं ! अकानं मला सांगितलं कीं म्हणे यांना पिण्याचा नाद.आंहे- तरं अक म्हणाला कॉ हे वाटेल तें खातात-आणि आतां तुम्हा सांगितल्त की _ रावभर परतही येणार नाहींत हे घरीं!
भांडूप : तें मी बोललो त॑अगदीं विसरून जा. कोणत्या कामाकारेतां तुम्ही आलां हे मला ठाऊक असतं तर मी तसं बोललो नसतो. हें पहा, कल्याण माझे मित्र आहित-त्यांच्या सगळ्या भानगडी आम्हांला माहीत आहेत-त्या सगळ्या लिहून काढल्या तर महाभारताअवढा ग्रंथ होझील ग्रंथ ! पण आपण अवाक्षर काढीत नाही कधी कोणाला त्याच्याबद्दल ! आपल्याला करायचंय काय-
ही मुंबमी आहे ! अथ कोण काय करतो अन् कोण काय कर्रीत नाहीं या खोलांत फारसं शिरू नय,
अंबादस : म्हणजे, काय म्हणतां काय तुम्ही १ [ मुळुंद येतो.
२०
मुळंद :. भले. शाबास, म्हणजे खाली.आम्ही वाट पहात अुभे आहोंत, आणि तू अजून अिथंच ! म्हटलं आणखी पीतबीत-- | भांडूप : (अकदम खोकतो, ) आलों-चळ, रावसाहेब, अुद्यां मी तुम्हांला भेटेन- कुठं अतरलां आहांत तुम् अवादास ! सरदारग्हांत-आमचचा तो विसुभाअ् साळवेकर आहे; ना--. भाडूप ! मग मी अ॒द्यां नक्की येतों सकाळीं आठ वाजता-नमस्कार-मधघाशीं मी बोललो त मनावर घेअं नका अं? | न [ दोघे जातात. | ह उनी अंवादास : -अहो-अहो-गेळे वाटतं ! सगळंच मुसळ केरांत ! अितक्या वेळ या माणसाशीं बोळलो आणि त्याचं नांवच विचारायचे विसरलो, जाऊं द्या; येओऔल -अुद्यां, महाभारताओवढा ग्रंथ होईल काय ! म्हणजे आटोपलाच. हा ग्रंथ! पुण्याला जे अकलं तें कांही खोटें नाहीं तर ! ( आजूबाजूला पाहातो, तों टेबलावर बाटल्या ब कांचेचे प्याले पडलेले दिसतात, ) या कसल्या बाटल्या:१: ( जवळ जाऊन वास घेतो व घाण आल्यासारखा चेहरा करतो, ) दारूच ही ! छेः छेः, काय घाण सुटली आहे ! किती बाटल्या या ! घर आहे का गुत्ता आहे ! प्रत्यक्षच पुरावा मिळाला--आणि असल्या या माणसार्गी ही कार्टी लम करायला निघाली! -आतां अिथं बसण्यांत काय अर्थ आहे? | [ जाऊं लागतो, तोचच बाजूच्या खोलीचे कुडपबंद दार आतून खडबड्टं लागतें, _ च “ कल्याण, कल्याण, दार उधतां कीं नाही १” असे कांताचे न्द ऐकूं येतात,
अंबादास ! ही काय भानगड आहे ? बाओऔचा आवाज दिसतोय हा ! :, [ दाराजवळ जातो. कांता : ( आंतून ) दार उघडतां कां नाही ! अंबादास ः कोण आहे आंत! काता । तुमची आओ! | | अंबादास : ( दचकून ) माझी आओ ! छट ! माझी आओ वारल्याला वीस वर्षे झालीं | कांता : तुम्ही आधीं दार उघडा पाहुं-- “अंबादास. अहो, पण बाहेरून कुलप आहे ना! थांबा. जरा; माझी ' किली चालते कीं नाही ते पहातो,
२१
[ जानव्याला बांधलेल्या किछ॒यांचा जुडगा काढतो व. त्यांतल्या किल्ल्या न्वाळवून वतो; त्यांतील एक किली लागते, कुटप उघड्टन दार खोलतो, त्यावरोबर कांता बाहेर येते
वाता : कांण ठम्हा १
अंवादास : तुम्ही कोण!
कांता : कल्याण कुठं आहेत १
अंबादास : मला काय ठाऊक ! तुम्हांला कोणीं कोंडून ठेवलं १ .
कांता £ कल्याणनं !
अंबादास :£ पण तुम्हांला खोलींत कोंडून ठेवावा त्याचा काय संबंध !
कांता : आमचा काय संबंध आहे ते तुम्हांला काय सांगाय'वंब ! |
अंवादास : तो तुम्ही नाहीं सांगितलांत तरी आतां स्पष्टच आहे कीं! मला
नव्हतं वाटलं कल्याणचं लग्न झालं आहे म्हणून !
कांता : .म्हणजे. तुम्ही काय सला त्यांची बावको समजलांत की काव £ [.हंसते,
अंबादास : नाहीं का? मग तुम्ही त्यांच्या आहांत तरी कोण ?
कांता ! मी त्यांची-- |
अंबादास : वस्, वत, नका सांगू! आतां आलं ध्यानांत ! तुम्ही त्यांच्या
'ह्या-म्हणजे आपल्या ह्या-आहांत ! सुंबओीला या गोष्टी राजरोसपर्ण चालतात असें
ओकत होतो ते खरच म्हणायचं !
कांता :. कांही लाज वाटते का बोलावला
अंवादास : या बऱ्या चोराच्या अुलट्या आदेत- तुम्हांला करायला लाज बाटत
नाहीं-आणि आम्ही नुसतं बोळ देखील नवे काव !
कांता : कुठून आलांत ? ठाण्याहून ?
७७ (१७%
अंवादास : म्हटलं कोल्हापूरहून आलोंब ! सात रुपवे नऊ आणे खर्च केले आहित तिकीटाला !
काता : मग-आतां ठाण्याचं तिकीट काढा जातं मी!
अंबादास : जातां कुठं? तो येओल ना! का दोगेही राधीचे बाहेर भटकत असतां ! ( कांता त्याच्याकडे दांतओोठ खाअन विट्टन पहाते व
जाअं लागते, )' नुमचं नांव विचारण्वाचं विसरला मी?
र्र
कांता. माय नेम झअिज मलकाजान ऑफ आग्रा, - .[ जाते अंवादास : मलकाजान ऑफ आया ! (खुर्चीवर मटकन अेकदम बसतो. व झुपरण्यानें तोंड पुसून..थोडासा वारा घेतो, ) दुससही पुरीवा अिथल्याअथंच मिळाला, प्रत्यक्ष आलो म्हणून हे. कळलं, नार्ही तर या कार्टीनें आपल्या आयुष्याचा नाळ करून घेतला असता, लभ करते आंहे लभ ! , [जाऊं लागतो, तोंच बन्सी येतो, चन्सी £ काय हो, काय काम आहे! अवांदास : तूं कोण! बन्सी £ भी शेटचा नोकर आहे ! पाहिजे काय तुम्हांला ! जैवादास : कांहीं नको, र्जे पाहिजे तं सगळं मिळालं बरं बाबा !' बन्सी :। पण रोट आले तर नांव काय सांगूं तुमचं ! , अवादास : (क्षणभर विचारांत पडतो, ) आतां काय नांव सांगून करायचंय .! ( नंतर कांहीं तरी मनांत निश्चय करून खिक्लांतले अक भेटपत्र बाहेर काढतो, ) है दै त्यांना! | [ जातो, बन्सी त्या पत्नाकडे थोडा वेळ पहातो, व नंतर बाटल्यांत. कांही पिण्याचे अरळें आहे का ते पहातो, तोंच वासंती व कल्याण बोलत बोलत प्रवेशा करतात, चासती : आतां हे काका सांपाडणार तरी कुठं ! मधाशीं केलेजमधून मी अिथे ' आलें ते सरळ होस्टेलमध्येंच गेळें असतें तर गांठ नसती का पडली त्यांची ? हड तास माझी वाट पहात बसले होते बिचचारे-अन् माझा पत्ता नाहीं !. काय वाटलं असेल त्यांना ! कल्याण ! अ, बस कर तुझ्या काकांचं हें पुराण ! मधांपासून तें काकांचें कीर्तन अकून डोकं झुठून गेळे आहे माझं, तुझे काका मुंबगडीला आले म्हणजे कांही भारताचे प्रेसिडेंट नादीं झुतंरले मुंबओऔ बंदरांत ! चार्सती : माझ्या काकांबद्दळ असं बोललेलं मला खपायचं.नाही हं ! माझे काका म्हणजे मला अगदीं वडिलांसारखे आहेत ! | वल्याण : बरं बुवा, नाहीं बोलत ! ते आले म्हणजे त्यांची पूजा करीन पाहिजे तर गंधफुलांनीं, मग झालं ! सरदारगहांत वाट पाहून पाहून कंटाळा आला मला ! सिनेमाचा प्रोग्रॅमही बुडाला ! आतां बसं झालं अथच !
: न.
वासंती : (टेबलावरच्या वाटल्या-व ग्लासेस पाहून ) हा काव प्रकार आहे कल्याण : ( ओशाळून ) ती आमच्या ऑफिसांतील मंडळी आली होती. आज परीक्षा पास झाल्याबद्दल पार्टी द्यावी लागली त्यांना ! वासंती : ही असली पार्टी द्यायची ! चांगली मंडळी आहेत आफिसातली तुमच्या ! नेहमीं तुम्ही आपल्या मित्रांना असल्याच पाट्या देतां का अिथे ! कल्याण : छे, छे, भलतंच काय ? आजचा प्रसंग अगदी निसळा होता म्हणून- तुला ठाअक आहे कां मी कांही पीत नार्ही, | वासंती : त्याचा वचपा मित्रमंडळींना हें पाजून काढतां होय ? म्हणूनच लोक ठुमच्यासंवंधी भलभलतं बडवडतात--- | कल्याण : लोकांच्या बापाचं मी काव खातो आहें? कांदीं केलं तरी लोक डवडणारच ! ह. पहा, माझां स्वभाव आहे अतिदाय आुदार-आणि त्यांतून मेत्रांचा मी फार लोभी आहे, आगि आपल्याला कोणाची भीडहि फारशी मोडवत नाहीं !. आज परीक्षा पोस झालेला मी! ऑफीसची मंडळी अचानक घरीं आली-आग्रहच घरून बसली-को आम्हांला हें पाहिजे म्हणून ! मग त्यांना नाही कसं म्हणू १ रोज आम्हांला अके ट्रिकाणी कामं करावी लागनात, । चासती : ठम्ही सांगतां.ते मला कत्रूळ आंहे. पण हे तुमचे मित्र म्हणविणारे लोक सुमच्या घरी अिथं वेतात, तुंमच्यो पेद्यानं पितात, खातात, चेन करतात- आणि वाहिर गेल्यावर गांवांत तुमच्या नांवान वदनामी करीत फिरतात याची . तुम्हला कांही जाणीव आहे का? तुमच्या चांगुळपणाची लोकांना काय कल्पना! त्यांना ठुमच्याबद्दल जे ऐकूं येतं, तेंच. खरं वांटणार, तुम्हाला लोकंनिंदेची परवा नसली तरी तुमच्यावर प्रेम करणाऱ्या आमच्यासारख्यांना तरी तिच्या यातना “फार सहन कराव्या लागतात, | जनभाषण कालळकूट कारे जीवन विषदूपित, हः जाळेतसे प्रिय जीवा ! _ धवल चंद्रिकावदना, डाग .केंबि लागावा १ विमठ जानकीस कसा, लोकदंद बाघावा !
२४.
मला- दुसऱ्याचं कांही वाटत नाहीं-पणं मला काकांचं भय वाटतं ! त्यांच्या कानावर तुमच्यासंबंधीं हें गेलं नसलं, म्हणजे मिळांवेली ! .
- कल्याण :- असल्या खोट्या कंड्यावर विश्वास ठेवण्याितके तुझे कांका कांहो मूख नाहींत ! किती केलं तरी ते तुझे काका आहेत! |
वासंती : पण तुम्ही अशी कल्पना करा, कीं सहज कोणी ओखादा मनुष्य या ठिकाणीं ' आला-किंवा समजा काकाच माझे आले-आणि त्यांनी ह्या ' देखावा पाहिला, तर काय त्यांची कल्पना होओल! तुम्ही जीव तोडून जरी त्यांना सांगितलेत कीं मी पीत नाहीं, तरी त्यांची समजूत होओल का! रि कल्याण : हा-हा तो बन्सी गद्ा ! वन्सी-वन्सी-( बन्सी येतो. ) गद्धरवा, तूं काय नोकरी करतोस.का हजामती करतोस ! हें कोण अुचलणार तुझा काका £ वळ, झुठव सगळं ते ! तुझा ब्राप कुणी आला अिर्थ तर काय म्हणेल? ' बन्सी : ( अकदम थांबून ) थांबा-थांबा-आला होता अं-- कल्याण वासंती बन्सी : ( आठवण करीत ) काय त्यांचं नांव बघा-हो-हो (खिद्यांतून भेटपन काहून देत ) हें काय कार्ड त्यांनीं दिलं आहे ! कल्याण ॥ : (अेकदम ) रावसाहेब अंबादास, कोल्हापूर ! वासंती । : माझे काका!
[ वासंती ओेकदम खुचीवरच कोसळते, - कल्याण ! काय काका ! म्हणजे येअन गेले का ते! कुठं, अथं आले होते ! बन्सी : हो-( जागा दाखवीत ) अिथं अुभे होते! कल्याण : तूं कुठं गेला होतास मरायला लेका ! पाहिलं का त्यांनीं हे. सगळं वासंती : नाही, डोळ्याला पट्टी बांधून आले. होते ते! मी म्हणत होतें तसं झालं अगदीं ! निकाल लागला आपल्या लाचा आतां ! नशिबानं चांगलाच दगा दिला-आतां माझ्या पत्राला काका काय अत्तर देणार हें उघडच. आहे. कल्याण : ठटू , छंटू, मी फार नशिबवान आहे ! मार्श. नशीब मला:कधींच दगा द्यायचं नाही ! आणि शिवाय आज मी पररक्षा पास झालों आहे! आजची तेरा तारीख आहे ! तेरा तारीख मला अत्यंत 'शुभ आहे ! आज :माझं कांही वाझीट होणं शक्य नाहीं ! चल, आतांचे आतां. आपण सरदारग्हांत जाअं--
टे र
* आला होता-कोण१
वासंती : तुम्ही नको माझ्याबरोबर ! मी अकटीच जातें! कांय काव गोष्टी बघून गेळे आहेत ते येथून ! तसे काका स्वभावानं फार भोळे आणि प्रेमळ, आदत ! पण अकदां का त्यांचा समज झाला आणि त्यांनीं डोक्यांत राख घातली म्हणजे त्यांची समजूत घालणं महा कठीण आहि, काय वाटेल तें झालं तरी मला त्यांची मनधरणी करून अिथं पुन्हा घेअून यावलाच पाहिजे, कारण माझ सवेस्वाचं सुख त्यावर अवलंवून आहे, चला आटपा, ही धाण सारी घरांतून फेकून द्या. कांही कुठं ठेवूं नका, कारण अकादे वेळी काकांच्या डोक्यांत आलं तर ते घराचा कोपरान् कोपरा धुंडाळल्यारीवाय रहाणार नाहींत, कल्याण : तूं जा आतां-आणि त्यांना घेअून मात्र ये, साऱ्या घराचं देवधर करून टाकतो बघ. ( वासंती घाओऔधाओनें जाते, तिला पोंटोचवुन तो लांब लांब टांगा टाकीत परत वेतो.) आतां ही बनकी चिडीया आर्धी घरांतून बाहेर पिटा- ळली पाहिजे ! (दाराचे कुप पहायला जातो तों त॑ कुठें आहे? दार अुघडेंच!) अरेच्या, हे कुलूप कुणी अघडलं ? (आंत डोकावून ) कांता, कांता ! म्हणजे, गेली कुठं ही £ आणि कुलूप कुणी काढलं हे? बन्सी, बन्सी-( बन्सी येतो. ) ओर या खोलींतली बाओ काय झाली १ चन्सी : आतां साहेब, मला तरी काय ठाझूक, तुमच्या खोलींत कोणती बाओ. येते आणि कोणती बाओ जाते?
[ वन्सी जातो. | कल्याण : मला वाटतं, कौशिक येअून तिला घेअन गेला असावा ! मग छान झालं | पर्स्पस्च-कटकट मिटली !
__ [ आंतून एका स्त्रीचे तारस्वरांतील शब्द ओकू वेतात-“'मेलें-मेले-वांचवा मला !” कल्याण अकदम दःचकून तिकडे कान देतो, तों अक बीस ञेकवीस वर्षांची सामान्य कुटुंबांतील अक स्त्री धांवत आंत' श्ञिरंते व कल्याणला पहातांच त्याचे पाय धरते, हिचे नांव गीता
गांता :. साहेब, वांचचवा मला, मी तुमच्या पाया पडतें !
कल्याण: पंण झालं काव? -:
गीता : माझा नवरा माझा. जीव घेतो आहे--लपवा मला लोकर !
-___ [ मितक््यांत तिचा नवरा बोळाराम त्वेपोने घांवत आंत शिरतो
चाळाराम : वेशरम, वांजारवसवी-डुसऱ्यांच्या घरांत शिरतेस-जीवच घेतो तुझा! [ तिले 'वरायला जातो, तसा कल्याण त्याला मागें ढकलतो
- २६.
कल्याण : खबरदार, तिच्या अंगाला हात लावशील तर! हो मागे --- .. ' वाळाराम : मो.तिचा नवरा आहें-मी हिचा जीव घेओीन नाही.तर काय वाटेल तें करीन ! नवराबायकोच्या भानगडीत तुम्हांला नेहमी नेहमीं पडण्याचं कारण नाहीं साहेब ! कल्याण : चल होतोस को नाहीं बाहेर ! कां मारूं लाथ ! बायकोला मारतोस ! माणूस आहेस का हेवान ! [ त्याच्या अंगावर धावुन जातो, वाळाराम : साहेब, हें चांगलं नाही-याचा सूड घेऊन मी! : कल्याण : (त्याला गचांडी देअून बाहेर काढतो, ) सूड घेतो आहे लेकाचा ! [ बाळाराम शिव्या देत देत जातो गीता : ( सद्गदित स्वरानें ) साहेब, तुम्ही माझे धमाचे भाअं आहांत! दुसऱ्यांदा तुम्हीं मला वांचविळत ! आज तर त्यांनी माझा खूनच केला असता ! रोज रात्री हे दारू पिअन येतात-आणि हा प्रकार 'चाढतो ! नको झाला आहे मला जीव! कल्याण : हें पहा बाओ, तुमच्याबद्दल मला सहानुभाति आहे, तुम्हांला. वाटेल ती मदत करायला मी तयार आईई, पण, आज अिथं आतां. तुम्हांला फार घेळ बसतां यायचं नाहीं, मेहरबानगी करून तुम्ही दुसरीकडे कुठं तरी जा! . :- : गीता. अद्या रात्रीच्या वेळीं मी कुठं जाणार साहेब ! माझं कोणी, कोणी ओळखीचं नाहीं या दाहरांत ! आणि ते खालीं रस्त्यावर अुभे असतील साहेब! ' बाहैर गेळें आतां तर ते माझा गळाच कापतील ! त्या दिवशी तुम्ही. वांचाविलंतं, म्हणूनच पुन्हां तुमच्याकडे धांब घेतली ! कृपा करून आजची रात्र मला झिथं राहु ग्या-- य : रात्र! छेः छेः, एक मिनिट देखील तुला अिथं रहातां यायचं नाही! हें बघ, मी आहें आवेवाहित सडाफाटिंग ! तुझ्यासारख्या [तेऱ्हाओत बाओनं या ठिकाणीं-- डी क गौता ! पण तुम्ही माझ्या भावासारखे आहांत कल्याण : तें सगळं खरं ! पण असल्या मानीवं नात्यावर. कोणी विश्वास ठेवत नांही हलींच्या काळीं.! तूं बहिर चल आधीं !-खार्ली माझ्या. ओळखीचं बिऱ्हाड 'आहे-तिथं तुझी सोय करतां 'चल-- __ -.. [दोघें जाअं लागतात, तोंच आंतून वासंती व अंबांदास बोलत असल्याचा आवाज येतो, तसे ते थबकत(त, |
१9
श्प्धं
चासती : पण काका, तुम्हा आत तर चला---
अंबादास : छेः, छेः, त्या माणसाच्या घरांत मी पाअूल सुद्धा टाकणार नाह . [फिरून !
कल्याण : अरे वापरे, आले वाटतं काका ! आतां मेलो ! टाकू का या चवर्थ्या मजल्यावरून खालीं अडी ! माझे आओ, चल पळ तिकडे ! तुला मीं वांचवले- ' आतां मठा कोण वांचवणार, तुझा वाप १ (ती घाझीघाओने खोलीत जाते. कल्याण बाहेरून दार ओहून घेतो. ) त्या पलंगाखाली लपून बस-ओवढाउद्धा आवाज करूं नकोस-नाहीं तर वाजतील तुझ्या त्या बांगड्या !
[ तोंडावस्ची मुद्रा ओकदम बदलण्याचा प्रयत्न करतो, व कोपऱ्यांत तोंड . वळवून कांही तरी. कामांत अुंतल्याचा आविर्भाव आणतो. अितक्यांत वासंती अंवादासाचा हात धरूनु त्यांना आंत आणते. चासंती £ पंण आंत यायला काय हरकत आहे! निव्वळ गैरसमज झाला आहे तुमचा !
अवादास : कांही गेरसमज झाला नाहीं माझा ! सगळा समज अगदीं योग्य कांही झाला आहे!
चासंती : .( अवसान आणून ) कल्याण, कल्याण, माझे काका आले ! कोपऱ्या- वर भेटले मला ! विजेच्या जाहिराती पहांत अभे होते! हे-हे कल्याण बरं का काका ! सौलिसिटस्ची परीक्षा पास झाळे आहेत आज! ( कल्याण चुळबुळ करीत. अभा रहातो. त्याला हलक्या आवाजांत ) पाया पडा-पाया पडा--
[ कल्यांग अंबादासाच्या पाया पडू लागतो ओअवादास : छेः, ठेः, आतां पाया पडून कांही होणार नाहीं! अकदां ठरले त ठरलं! कल्याण : नाहीं पण, मळा अतिशय आनंद झाला आपल्याला वघून ! मघाशी आपण आलांत-अन् मी नव्हता-- अंचादास्त : 'हो तुम्ही गेलां बाहेर नेहमीच्या पर्यटनाला ! वरे लौकर परतलांत ! सधार्श| तुम्ही अिथे नव्हतां तेंच वरं झालं, त्यामुळं साऱ्या गोष्टी मळा शांतपणे पहायला मिळाल्या, ( कदम वळून ) निथ-मिथं-त्या सगळ्या बाटल्या होत्या ! (त्या नाहीत असें बघून) अरेच्या, झिथलं तें वाटलीवाल्याचं इस्पितळ गेलं कठं १ कल्याण : मी तुम्हाला शपथेवर सांगतों को मी कधीच पीत नाही!
ट्ट
अंबादास £ मग . गोरगरिबांच्या कल्याणासाठी तुम्ही घरांत ;दही. पाणपोझी
झुघडली. आहे. काय
चासंती : परीक्षा पास झाल्याची पार्टी द्दोती त्यांच्या मित्रांना ! |
अंबादास : दारू प्यायची पार्टी ! मी खेडेगांबांतला म्हणून मला बनवतां काय
. मित्रांना पाजायला अवढाच द्रव पदार्थ झुरला आहे कीं काय. जगांत ! हें पहा
कल्याण, आतां सॉलिसिटस्चा 'बंदा करण्याओवजीं कलालाचा धंदा: करा !
कल्याण : तुम्हांला संशय येत असेल तर माझ्या तोंडाचा वास घेअून पद्दा की! [ जवळ जाअं लागतो, |
'अरवादास । माग सर-भपकारा येतोय अिथपर्यंत--
कल्याण : वासंती, तूं बघ, येतो का माझ्या तोंडाला वास १
अंबादास : झे, हट मागं ! माझ्या देखत माझ्या पुतणीच्या तोंडाजवळ तोड'
नेतोस ! कांहीं लाज वाटते का! ती तुझी मलकाजान आहे ना-तिच्याशी 'कंर तुझा सारा फाजिळपणा-- कल्याण : चासंती क अः . अंबादास : ती तुझी आग्रेवाली मलकाजान ! जिला त्या खोलींत कोंडून तू ' मघाद्ी बाहेर गेला दोतास ती! चासंती.! काय, म्हणतां काग्र काका! _ | अवादाल : त बोळ. नकोस, गाढवे, मर्थी ! तुला कवडीची अक्कल नाही ! यानं राजरोसपर्ण घरांत आग्य्याची अक बाओ आणून ठेवली आंदे-आणि वर आणखी लय करण्याचा विचार आहे या डाकूचा ! कल्याण : साफ खोटं आहे हं! ७ ._.) अंचादास : काय बदमाप आहेस ! मला फसवतोस ? कोल्हापूस्चा आहें मी असा फसायचचा नादीं ! या, या खोलींत त्या वाईला यानं कोंडून ठेवली होती मी स्वतः या हातानं दाराचं कुटप झुघडलं आणि तिला बाहेर काढली ! आणि बेशरम, खोटं बोलतो आहेस माझ्यासमोर ! दापथ घेतोस का या खोलींत '_ ती बाओ नव्हती म्हणून ! काढ तुझं जानवं आणि घे शपथ ! कल्याण : जानवं नाहीं, नाहीं तर घेतली असती दापथ!
-२९
1 कोण मलकाजान ?
. अंवादास : काय, जानवं नाहीं तुला ? नरकांत तरी कोणत्या जागार तूं! ठः, छेः, यापुढं याचं तोंड पहाण्याची माझी अिच्छा नार्दी |! असल्या मागसांच्या
गळ्यांत वांधण्यापेक्षां तुला कोल्हापूरला नअन रंकाळ्याच्या तलावांत दकडून देओऔन ! चलट-
[ तिला ओह लागतो, अितक्वांत बाळाराम पोटीसाला ब्रेअून प्रेशर करते, चाळाराम : हांच तो अितम ! यानेच माझी वावको आपल्या घरांत ठेडून दिली आहे--
[ अंबादास व वासंती अेकदम थंबकतात, अंबादास : अं, म्हणजे तुमची बायको काय ती १ वरोबर आहे-ठेविली आहे यानं! वासंती : ( ओरडून ) काका- अंबादास : गप्प बस! भरला आतां पापाचा घडा! पोलीस : आम्हांला तुमच्या घराची झडती घ्याववाची आहे! कल्याण : वारंट दाखविल्याश्िवाय मी तुम्हांला आंत जाऊं देणार नार्दी ! अंबादास : अहो, पण ती आंत आहे कुटं ! मघाशीच गेली ! वाळाराम : गेली कुठली, आंत आहे! ( कल्याणला ) तुला पकडायला वारंट लागत कसलं, म्हणून बायकोला पकडायला नवऱ्याला वारंट लागत नार्ददी !
[ जोराने आंत खोलींत घुसतो, कल्याण त्याला अडवण्याचा प्रयन्न करतो,
'” 'पण कांही अुपबोग होत नाही ! बाळाराम गीतेचा दहात घरून बाहेर आणतो, ती जोराने किंचाळते, तिला पहातांच सारे त्तंभित होतात. वासंती : दी कोण! अंबादास: हीनाही ती! _*__ [ केल्याण बोलावचा निष्फळ प्रवत्न करतो, पडदा पडतो,
९
प्रवेशा पाहिला
सरदारग्हांतील अंबादासांची खोली, दुसऱ्या दिवशीं सकाळी आठ साडे- आठ'ची वेळ, अंबादास स्मश्रू कखून घेत आहे, बाजूला अका आरामखुर्चीवर बार्सती बसली आहे व तिच्याशी अंबादास मधुन मधून बोलत आहे, अंबादास : झोंपच नाही काल रात्री मुळीं ! येणार कुठून ? आधींच तो प्रकार पाहून माझे डोकं उठून गेलं ! तुला तिकडे पोहोचवून मी. सरळ मिथं आलो. अंगान्वा घाम झाला होता, सुंबओला तुमच्या घाम फारवबरं का! ' न्हावी :. साहेब, बोळ नका! दाढी कापली म्हणजे मग ओरंडाल ! अंबादास : बोलू. नको? तूं कोण सांगणार. मला बोढं, नको म्हणून ? दाढी . कापली तर माझी कापेल-तुझ्या बापाचं काय जावचं त्यांत ! हे सुंबमीचे हजाम म्हणजे फारच शाहाणे दिसतात! र्र
न्हावी : साहेव, हजाम म्हर्णू नका ! मी इनाम नार्ही !
अंवाद्रास : इजाम नाहीं तर काव निञाम आदिस ! धोपट) आणि वत्तय धऊन
हिंडतो आहेस !
न्हावी : धोपटी आहे का ही ! ब्याग आद्दे कॉ
अंवादारस : तर तर! म्हणे वॅग आहे ! बेग घेतली म्हणजे काय वरिस्टर म्हणणार
आहे काव कोणी तुला ! माकडाने विजार घातली म्हणून त्याला कोणी सहिव
म्हणत नार्दी ! वॅग, नाहीं अगर्दी टंक डोक्वावर घेरून हिंडलात दात तरी हृजान
तो हृजामच !
न्हावी : मुंबरभीला आम्हांला कारागीर म्हणतात !
अंवादास : गाढवाचं नांव गोपाळशेट ! कारागीर म्हणे कारागीर ! डोसक्वाचे
कारागीर ! चळ आटप लोकर--वबोटूं. नकोस जास्ती ! ( न्हावी पुन्हां आपल
काम सुरू करतो. ) काव बोलत दोतो मी-हो, तर तुला परत पोचवून मी परत
अध खोलींत आलो. दिवा लावाबला गेली तर अता धक्का वसला त्या विजेचा !
डोळ्यापुढे काजवेच चमकले ! ९ न्दाव्यारचे काम संपते, ) पंधरा मिनिटें खाकत
हशात घाळून बसला न् काव !
न्हावी : झालं साहेव !
अंवादास ( बगला. वर कलून ) हू
न्हावी : दे नार्ही करत आम्ही ! पुण्या-ठातारकडील न्हावी करतात तें ! उठा--
अंबादास .: (- एकदम रागार्ने झुद्रन ) नार्ही करीत ! मग देत नार्ही पेसे !
चगल नार्द्दी तर पेकाच्या कार्सांत वगल्ञ वर ! न्हावगंड ते न्हावगंड अन् मिजास
केवढी लेकाच्याची ! मुंबमीला आहेस म्हणून ! कोल्हापूरला आलास तर म्ही मादरावला देखील कोणी बोलावणार नाही तुला ! चलू निघ!
चासंती : देअून टाका ना पेसे ! काला भांडताव त्याच्याशीं !
अंवादास : गप घस ! हजामतीच्या कामांत वोळूं नये वायकांनी ! वाटेल तसे
पते देखून मुंबीच्या लोकांनीं वा न्हाव्यांना डोक्यावर बसव्रूंन ठेवले यादे
होतोस को नादीं वांदवेर १ का फेकू या वार्टीतलं पाणी तुक्ञ्या तीडावर ?
न्हावी : (' मरामर सामान युंडाळीत ) तुम्ही नार्ही दिलेत तर मॅनेजरकद्धन
घेओंन-ठुमच्या विलांतले पेसे--
अंबादास : तर तर ! माझ्या विलांवून वून पेसे च्रेतोय ! येरू दे तर खरं वा इजामतीचे विल मला, म्हणजे त्या मॅनेजर्चीच. हजामत करतों विन पाण्यानं !
ट्र
1]
(न्हावी चरफडत जातो.) नाशकांच्या सुहांव्यांचे क्षेर करणारा ' आहें मी! ' असा मुंबरओच्या न्हाव्यांना डरतो. आहें! . -.;,- व वासंती : ( विपय बदलण्याच्या हेतूने ) तुमचं ते. सांगायचं तसंच रांहिलं! अवादास ! अरे हो; खरंच कीं! काय सांगत होतों मी -इं-ऱते रावीचर बरोबर, भूकही काल मला विरोषर नव्हती, अिथली हवाच भारी' चमत्कारिक? तेव्हां मॅनेजरला जेवायचे नाहीं म्हणून सांगितलं--हो तेवढेच पेसे बांन्वले ! चासताी : म्हणजे झुपाशींच निजलां कीं काय.मग ! | अबांदास ! छे छे, कोल्हापुराहून निघतांना हिने दराम्या अन् बेसन दिलं होतं ना बरोबर ! अजून निम्मा डबा तसाच शिलळक आहे! त्यांतलं थोडसं खालं-पाणी प्यालो आणि पलंगावर पडंलो---पण झोंप कांही येईना. ! डोके . असं. :ठणठणत _ होतं; अितक्यांत शेजारच्या खोलींत आपले ते कोल्हापूरचे रावंत्रह्मदूर-काॉय नांव त्यांचं--ते झुतरले होते--आतां गेले ते सकांळीं ! त्यांनीं मला खठवलं .न् काय *! म्हणाले, “ रावसाहेब, सिनेमाला चला ! ? मला रावसाहेब म्हणतातःते वरं का.!' - चासंती : असं का? अंबादास : तर रावबहादूर म्हणजे लाख माणूस ! माझ्यावर फार लोभ त्यांचा ! त्यांना हा विलायती सिनेमा कां पिक्चर म्हणतात ते बघायचा भारी शोक आतां त्यांनीं माझ्या खोलींत येअून मला आग्रहानं चला म्हटल्यावर मग नाही का म्हणतां येतेय ! उठलॉन् काये ! गेलो त्यांच्याबरोबर मोटारींतून कुठल्याशा थेटरांत काय-थेटर होतं म्हणतां ते! आणि बाहेर आरास तरी काय केली होती विजेच्या दिव्यांची ! वा रेवा! आपले तर डोळे अगदीं दिपून गेले! पण आंत गेलो तो काय अंधार 'गुट्टप ! दिव्याखाली अंधार म्हणतात ते कांही खोटं नाही ! मी म्हणतो, अंधारांत बसून दे लोक सिनेमा बघतात तरी कसे ! न ग वासंती £ (गालांत हंस दाबून ) मग काय झाले १ अंवादास.£ तसाच काळोखांत आंत शिरलो ! मला बसायची मुळीं खुचीच दिसेना ! राववद्दादूर म्हणाले वसा लोकर ! म्हणून बसलो झालं. अका ठिकाणीं -तो काय, अका लट पारशिणीच्या मांडीवर ! (हंसतो, ) खूप, मजा 'झाली . न् काय ! ' वासंती : ( हंसू आवरत,) मग आवडला कीं नाही तिनेमा तुम्हांला अंबादास :£ छट! कांही ओक आवडलं नाही मला तत्यांतलं !.कोय, त्या मडमा अन् काय ते साहेब! नाचत काय होते. अन् तंगड्या काय - वर करीत होतेः! मी थर
ःतर डोळे घट्ट मिट्टनच वसले दोतो ! उभ्यता आहे काव था लोकांत ! चार वाकय
नादी झालीं कीं मारल्या मिठ्या अन-छे-तोंडानं सुच्चारावची देखील आम्हांला
'ळोक अगदी बिघट्टन गेलां आहांत ! तो पडद्यावरचा सारा प्रकार बघून मग माझ्या डोक्यांत प्रकाश पडला कीं थेटरांत अंधार कां करतात ते ! | वासंती : गो तरी कतली होती ? रय अंबादास : कोणाला ठायूक ! आपल्याला त्यांतळं झेक अक्षर कळलं असेल तर शपथ ! कसे लोक हंसत होते अन् टाळ्या वाजवीत होते राम जाणे ! उबे ठेकाचे ! असे दाखवीत होते कां जता कांटा प्रतेक दाब्दन रब्द आपल्याला कळला. मी सांगतो तुला-आपण सेक दोघ लावला आहि ! या साहेव लोकांना अिंभ्रजी मुळींच बोळतां येत नाहीं !
वासंती : असं कसं म्हणतां ? त्यांची त्वतःची भापा त्यांना ब्रोढतां वेत नाहीं ! अंब्रादास : ना्ही-मुळींच नादी ? त्यांची भापरा आपण जितकी चांगली बोलतो तितकी त्यांना बोलतां वेत नाहीं! म्हणजे परवां असं झालं, माझ्या डब्यांत 'एक सांदेव शिरला. मला पाहिल्यावर त्याला वाटले कीं हा कोल्हापूरचा कोणी तरा अंमलदार-असांवा ! लागला माझ्याशी तो अिंग्रजीांत बोलायला नू काय ? मला आपणही त्यांच्याद्ली सिंग्रजांत बोलावला सुखात केली ! आपण काय डरतोव ! आव डोन्ट अफ्रेड ऑफ दीज गोराज् ! तो अिंग्रजींत बोलतो आहे तर मी अिंग्रजांत बोलता आदे ! डब्यांत सारे लोक टकमक पहात राहिले म्हटलं आमच्याकडे ! पण गंमत अश्ीी काँ मी काव वोलत होतों तें त्याला झुत्तम समजत होतं, पण तो काब बोलत होता त्यांतले मला झेक अन्वर कळत असेल तर त्रपथ ! शेवर्टी मला शिव्या द्यावला लागला तेव्हां मला कळले ! मीं म्हटलं * सादेव, शिव्या देण्याचं काम नाहीं! अिंग्रनी बोलतां वेत नार्ही. तें कत्रूल करा! तेव्हां हंसलान् कांय खुदकन ! आम्ही. त्याचं रहस्यच ओळखलंन् मग करणार काब तो?
चासंती : ( मंध्येच अेकदम झुटटून) काका; रक्त आळे वाटतं ठुमच्या गालाला--
अंवादास : हे-ढे उमचे. मुंवओचे न्हावी-थुगीच म्हणतो मी ! ( वांती आपली वेग झुघडते व पावडरची डबी कून त्यांतली पावडर त्यांच्या गालावर कापळेल्या ठिकाणी लावते.) ही-ही पावडर कश्नाला वाळगतेस जवळ! हो
डड
तोंडाला फासतेस हाय रोज १ तंरीच' दिसतेस अवर्ढ' पांढरी; फटफर्टात ! मी स्हणतोंय मुंब ओला येऊन गोरीबिरी झालीस कीं काय ! पाहूं काय काय भानगडी भरल्या आहेस या तुझ्या विलायती झोळण्यांत !-( बॅग उघड्टन त्यांतील अक अक जिन्नस बाहेर काढतो, ) त्या गाढवाची पत्नंबित्रे ठेवलीं नाहींत ना. यांत ? अँ--काय ग हें १ हे-हे सेफटी वस्तऱ्यानचं पातं कशाला ठेवलं आहेस यांत ? चासती : पेन्सीली करायला--
अंबादास : पेन्सीली करायला वंस्तऱ्याचं पातं ! मला बनवतेस होय ! मुंबझला येऊन चांगली तयार झालीस अं तूं! ( तिच्या 'चेहऱ्याकडे रोखून पहातो, तों कपाळावरील कापलेल्या केसांकडे लक्ष जातें. ) हॉ-ही झुलपं कापायला कुठं शिकलीस | यांनीं कापलीस का दुकानांत जाऊन कापून घेतलीस !
वासंती : छे, दुकानांत का कोणी जातं ! क अवादास : नाहीं का! मी तर अकंलं होतं कीं सुंब्भीतल्या पुष्कळं मुली आतां राजरोजपणें न्हाव्याच्या दुकानांत जाअं लागल्या आहेत. म्हणूंन !-अन् काय ग, या-या डोक्यावर तुझीं शिंगं कुठं दिसत नाहींत तें! य वासंती : रिंगं ! म्हणजे काय
अंबादास : नाहीं म्हटलं, पाठीवर हें रोपूट लोंबतं आहे गोंडेदार, तेव्हां मेला मला वाटलं कीं शिंगॅबिंगे उगवलीं आहेत की काय तुझ्या डोक्यावर ! हलीं जी पोरगी पहावी तिच्या पाठीवर आपलं सव्वाहात शेंपूट हें आहेच ! अन् यो.तुझ्या चोळीच्या बाह्या ग कठं आहेत ? का, शिंपी लावायलाच मुळीं विसरला ? चासंती : पुरे झाली थट्टा काका!
अंबादास : मग लाज नाहीं वाटंत असलीं थरंथरं करायला £ काय हे तुझे केस अन् हें मोहरीओवढं कुंकू-अन् हें बिनकासोट्याचं पातळ का पंचा ! असला. अवतार करून स्सत्यावरून 'वाललांत म्हणजे कां नाहीं लोक तुमच्याकडे पहाणार: टकमका ! मग पुरुण़र आमच्याकडे वळून वळूनरग्पहातात म्हणून कां बोंब मारीत. असतां त्यांच्या नांवानं १ कोण म्हणेल तुला ब्राह्मणाची आहेस म्हणून १ . तासंती : सुंनओची हीच फेरन आहे! |
अंबादास : आग लाव तुझ्या त्या फरनला ! फदानचा टेंभा मला दाखवतेस १ ते कांही नाहीं-अुद्यांचें अद्यां तला . कोल्हापूरला. घेअून जातों ! मुंबभीचची फेरन आतां बंद-यापुढें कोल्हापूरची अंबाबाओ फेदान !
चासंती । ( खालीं पहात ) सध्यां तरी मी कोल्हापूरला येअूं शकत:नाहीं !
4
४५.
<<
अंघादास ! शकत नाहो ! कां हो, काय शालं ? तुमचे पास मोडले का रेल्वेच्या पोट्याला आग लागली ! म्हणे, शकत नाहीं! हें दोंपूट. धरून फरफरा ओढीत नेओन .अिथून तेव्हा शकत येशील ! म्हणे, शकत नाहीं !
चासंती.!. काका-तुम्टी मला मारा-झोडपा-काय वाटेल ते करा, पण कल्याणला सोटडून--
अवादास : गाढवे, अजून ते वेड आहेच का तुझ्या डोक्यांत ? काल अवढा सगळा प्रकार तूं प्रत्यक्ष डोळ्यांनीं पाहिलास, तरी तुला त्या माणसाबद्दल प्रेम वाटतं ! आतां बी, अ, होणार तूं ! तुला अजून माणसाची पारख करण्याची अक्कल आली नाहीं | काय चुलीत घालायचंय तुरी ते शिक्षण ! | बासंती $ नाहीं काका, कल्याणाविषयीं तुमचा निव्वळ गेरसमज शाला आहे सांच्यासारखा शुद्ध, दिलदार आणि बुद्धिमान पुरुष लाखांत अक मिळायचा नाही! आज नाहीं झुद्या, त्यांचा निदोप्रीपणा तुम्हांला पटल्यावांचून रहणारच नाही, . अवादास : व्यसनाच्या चिखलांत गळ्यापर्यंत रुतून बसला आदे तो ! त्याचा निर्दोष्रीपणा मला पटणार ! घटकेघटकेला ज्पराला बाटली अन् बाओ लागते- अेवढंच काय पण दिवसाढवळ्या दुसऱ्याच्या बायका जो बेधडकपणे आपल्या घरांत पळवून .आणतो, अशा बदमाप्र, बंदपीली अन दारुल्या माणसाच्या 'पावित्याची थोरवी माझ्यापुढं गातेस !
वासंती : तुम्ही त्यांच्याविषयी काय वाटेल ते बोललांत तशी माशं त्यांच्या विपरयीचं.प्रेम नाहींस शोण शक्य नार्ही ! जें बदलतं-जें कमी छोतं-जें नाहीस होते त्याला का कोणी प्रम म्हणतात १ जगांतलं सारं गरळ जरी ओतलंत तशी प्रेमाच्या पुष्करणींतलं तीर्थ कालयभोही कलणपित ऐं शक्य नाही !
_ विज्ञे का कधी ही ज्वाला , खऱ्या प्रीतीची बोला! घावे भरारा वारा, तुटती नभींच्या तारा ! असे सागरा कुठे थारा __ मिववीत प्रीती कलिकाला ! माझे यांच्यावर प्रेम भसलं आहे काका!
शद
हि.
षी
अंबादास : प्रम बसलं आहे १ बसलं असेल प्रेम तर झुठव त्याला ! प्रेम म्हणजें
काय कांबळा आहे का चिमणी आहे ? आपलं झुडालं हवेंत 'को बंसल जाअून
कुठंही ! ज्याचं नांव देखील कर्धी कलं नाहीं असल्या या झुडाणटप्पूवर' तुझं प्रम बसलं अं! आणि आम्ही-तुझ्या रक्तामांसाचे-तुझ्या नालागोत्याचे-आम्ही तुझे कोणी नाहीं काय ? तुझे आओबाप वारले तेव्हां सदा महिन्यांची होतीस- हांपासून हिनं आणि मीं तुला हातावर घेअून वाढवली-लहानाची मोठी केली तुझ्या बापानं मरते वेळीं मला दोजारीं बोलावून माझ्याकडून वचन घेतल-म्हणून अिंग्रजी शिक्षणासाठी अिंतकी वर्षे तुला मुंबओला ठेवली ! हाडाची काडं करून कष्ट केळे तुझ्यासाठी अितके, ठझ्या दुखण्याभाण्यांत रात्रीच्या रावी जागून 'काढल्या-आम्ही तुझे कोणी नाहींत-जीव तोडून तुझ्या हितासाठी ओवंढें सांगतो तते आम्ही' मात्र तुझे दावेदार-आणि हा-हा- | [ भावनेच्या भरांत म्हाताऱ्याचा गळा भरून येतो व त्याला बोलवत “नाहीं, वासंती झेकद्म त्याच्याजवळ जाते व त्याच्या गळ्यांत हात घालते, वासंती : काका-काका, काय हें १ तुमच्यावर माझं अतिराय प्रेम आहे-तुमच्या- साठीं मी काय वाटेल ते करायला तयार आहे! तुमच्या डोळ्यांतळे हे अश्रु बंघून माझ्या 'काळजाचं पाणी झालं अगदीं ! ७ अ. १. अंबादास : (क्षणभर स्तब्ध राहून अबरादास आपले डोळे पुसतात वं पूर्वीची वात्ति घारण करितात, ) माझ्यासाठीं तूं काय वाटेल तें करायंला तेयार आहिस . नॉ! मग या माणसाशीं तूं यापुढं संबंध ठेवतां कामा नये अवढीच मांझी म्हाताऱ्याची अच्छा आहे. | वासंती : असाच जर तुमचा आग्रह असेल तर मी तुमच्या समाधानासाठी जन्मभर अविवाहित राहीन, '। रि अंबादास : वेडी कुठली! बायका का कुठं लझावांचून रद्दात असतात १ त्रझचर्य पाळायला तूं काय आमच्यासारखी पुरुष आहेस ! आपल्या हिंदु लोकांच्या व्याकरणांत स्त्री या शब्दाची दोनच रूपं आहेत. अक सोभाग्यवती अन् दुसरी विधवा, अविवाहित स्त्री या शब्दाचा मुळीं अर्थच दिला नाहीं आपल्या कोद्यांत ! कोल्हापूरला गेल्यावर मी' खटपटीला'च लागणार तुझ्या लभाच्या--- वासंती : नाही काका, मी कल्याण्शी लम करूं नर्ये' अश्शी जर तुमची अिच्छा असेल, तर अविवाहित राहिल्यावांचून मला गत्यंतरच नाहीं, दुसऱ्या पुरुषाशी
४७
ल्न करणें शक्यच नाहीं मला, कसं होओऔल तें ! मी त्यांना आपलं हृदय कर्धाच देअून टाकलं आहे
अवादास : हृदय देअून टाकलं आहे ! म्हणजे काय डुवा ! अन् देअून टाकल असक्कील तर परत घे मागून ! आपले हृदय दुसऱ्याला देअून टाकण्याच कारण काय ? हृदय म्हणजे कांह पुस्तक नाहीं की. पैसा नाही-कीं घेतलें हातांत नि देअून टाकलं दुसऱ्याला ! छटू, वेडी कुठली ! आणि तुझ हृदय झुसनवार मारून व्यायला त्याच्याजवळ स्वतःचं हृदय नव्हतं की काय १ बरोबर, तसंच असलं पाहिजे, आतांचे आतां त्याला पत्र लिहून मागून घे आपल इदय- अितक्या दिवस दुसऱ्याकडे ठेवायचं म्हणजे काय ?
वासंती : (त्यांचे गालगुचचे काढीत ) अगदीं वेडे आहेत माझे काका, अकदां आपलं हृदय दुसऱ्याला देअन टाकलं को नाहीं काका-म्हणजे ते परत घेतांच येत नाही-कसं सांगूं तुम्हांला ?
अंबादास : तर तर, परत घेतां येत नाहीं ? फिर्याद करून घेऑन १ अजून तर कांहीं देणं मुदतीवाहेर गेलेलं नाहीं ना? मी वेडा आंहे काय ! कानामागून- आलेली तूं चिमुरडी मला सांगतेस ! या सगळ्या गोष्टींचे मी तत्त्व काढलं आहे. कांहीं म्हणालीस तरी तुम्ही अलीकडच्या पोरी महामूर्ख आहांत ! दोन पेद्याचा आंकडा अन् चार पेशांची फणी विकत घ्यायची म्हणजे तुम्हांला चार चार घंटे. लागतात अन् नवरा निवडायचा म्हटला म्हणजे अगदीं एका मिनिटांत . होय. ना! हाद तुमचा ! | [ दोघेही अकमेकांना मिठी मारून हंसतात. अितक्यांत भांडूपं व मुळुंद. प्रवेशा. करतात,
भाडूप £ काय रावसाहेब, आलो को नाही आम्ही काल सांगितल्याप्रमाणें.. ओळखलं नाहींत वाटतं ! अहो, काल रात्रीं कल्याणच्या घरांत--
अंबादास : वा, वा, तुम्हांला ओळखलं नाहीं असं कसें होओऔल ! अकदा आपण माणूस बघितला को ( डोक्याला हात लावून ) ठेवलाच अिथं ! बाकी काय हो, काल राती तुमचा चहरा जरा निराळाच दिसत होता !
भाडूप :. तुम्हांला माहीत नाही, मुंबमीच्या माणसांचे हेरे राती निराळेच दिसतात-ह्या आपल्या विजेच्या प्रकाशयानं,
अवादाल.: असं ना! तरीच काल रात्री मला-सगळंच. निराळं दिसं. लागलं ! म्हरटळं.माझी दृष्टीच विघ्रडली की काव ? आतां आम्हांला साठी. लागायला कांहीं ड्ट
फारसा अवकादा नार्ही म्हणा-ओवढंच कळाला, ही आमची पु्वणी-अिथे कॅलिजांत शिकत असते !---
[ भांडरप व सुळुंद तिला अदवीर्ने नमस्कार करतात, बासंती त्यांच्याकडे . ढुंकूनही बघत नाहीं भांडूप सुळुंद : | अवादास : हिला देखील मीं काल प्रथम ओळखलीच नाहीं ना! काय तुमचं नांव म्हणालांत ? अरे हो, काल त्या गडबडीत मी तुमचं नांव विचारायचं अजीबात'च विसरून गेलो. भांडूप : माझं नांव भगवंतराव भांडूप; हे माझे मित्र मातडराव मुळुंद, आम्ही आणि आपले कल्याण-सारी मंडळी अकाच ठिकाणीं नोकरीला आहोंत-म्हणजें पेस्तनजी भाओऔलाल सालिसीटर्स कंपर्नीत ! अवादास : काय म्हणतां ? हें नाहीं तुम्ही मला काल सांगितलंत ? मग तुम्हांला तर त्या कल्याणाची अगदीं खडान् खडा माहिती असेल ! मुळंद : बा देवा, म्हणजे काय ! अितकीं वर्षे आम्ही अके ठिकार्गी कामं करतो आर्होत-- अंबादास : मग तुमची गांठ पडली हें सोन्याहून पिवळं झालं, आणि आतां तुम्ही झिथं आलांत टें तर अगदीं नंबर वन् काम झालं, हें बघा, असं समजा कॉ मी अक या शाहरांत अगदीं नवखा माणूस आहें, मला तुमच्या त्या कल्याणनची' कांही अक माहिती नाहीं, पण तुम्ही तर त्यांना चांगर्ळ॑ ओळखतां ! मग आतां तुम्हीच हिला सांगा म्हणजे झालं ! त्या कल्याणशीन्च मी लम करणार असा ही द धरून बसली आहे--- भांडूप : काय म्हणतां? मग यांत वाभीट काय आहे ? फार अझुत्तम गोष्ट आहेही ! - अंबादास : अत्तम ! अहो काय-बोलतां कांय तुम्ही ! हीर . . सुळंदे : दे पहा देवा, कल्याणसारखं स्थळ मिळाय'चं नाहीं तुम्हांठा ! जोडा असा अत्तम शोभेल-काय भांडरप | भांडूप : म्हणजे, काय प्रश्न आहे काय ! कल्याणसारखा देखणा, हुषार, कर्तेब- गार अन् घडाडीचा जांवओआ मिळणार कुठं तुम्हांला दुसरीकडे ! हें स्थळ तुम्ही दवट्टं नका सवसाहेबं ! क
५;
असं-असं, याच कात्या!
वासंती : ( हंसून ) आतां काय म्हणणं आहे काका, तुमचं;
अवादास : तूं गप्प वस ! मग हें पहा मंडळी, हेच जर कल्याणबद्दळ ठुमच मत असेल तर कांहीं अक माहिती नाहीं तुम्हांला त्याच्याबद्दल ! किंवा असलाच माहिती तर जाणून बुजून ती तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवतां आहांत ! भांडूप : हें तर केव्हांदी होणास्च ! आम्ही त्याचे जीवश्वकेठश (मत्र, आम्हा त्याच्या दोपावर पांघरूण घालणार नाहीं, तर घालणार कोण दुसरं १
मुळंद : तुम्हांला काय वाटलं की तुम्ही विच्ारल्यावरोवर आम्हा कल्याणच्या साऱ्या भानगडी पटापट सांगून मोकळे होऊं होय £! बा; देवा, खूपच कल्पना केली तुम्ही आमच्याबद्दल !
भांडूप : दें पहा, आम्ही - त्याचे जानी दोस्त आहोंत-आम्हांला त्याच्याबद्दल वाटेल तें माहीत असलं तरी प्राण गेला तरी आमच्या तोंडून अवाक्षर निघायचं नाहीं त्या संबंधी !
सुळुंद :- आणि मी म्हणतों, जगांत सवगुणसंपत्न आहे कोण लेकाचा १ माणूस म्हटला की त्याच्या अंगांत दोप हे असायचेच ! काय देवा?
भांडूप :- दें पहा रावसाहेब, मी सांगतों तुम्हांला. कल्याणच्या अंगांत काय वाटेल ते दोप असले-काव आहित तें मी सांगत नाही-आमचचा तो धर्म नाहीं- तरी त्या दोपांकडे या वेळी दुलक्ष करणे हेंच आपल्यासारख्याच्या थोरपणाला शोभण्यासारखं आहे,
अवादास 1 मुंबझीकर, म्हटलें तुमची अक्कल चोपाटीवर हवा खायला गेलेली दिसते आहे ! त्याच्या दोप्रांकडे मी दुलंक्ष करूं. म्हणतां ! कोणकोणत्या
दोपांकडे दुलक्ष करूं तं तर्री सांगा ! सांजसकाळ दारूच्या निळंत तो टेर असतो तिकडे दलेक्ष करूं--
वासंती : खोटं आहे तें अगदी !
अंवादास : ( रागाने ) तूं बोड नकोस मर्धी ! का घरामध्ये राजरोसपणे त्यानें बाओ आणून ठेवलेली आहे तिकडे दुलंक्ष करूं-का दिवसाढवळ्या शेजाऱ्या- पाजाऱ्यांच्या बायका पळवून तो आणूं-लागला आहे तिकडे डोळेझांक करूं १ .
भांड्रप : म्हणजे, कुणासंबंधीं तुम्ही बोलतां आहांत हँ?
अंवादास : तुमच्या--ह्या--ह्या जीवश्वकंठयन जानी दोस्तासंबंधीं !
मुळुद : काय.म्हणतां !
भांडूप : छेः; साफ खोटं आहे द
अंबादास : खोटं आहे! मला फसवितां काय ! म्हणेजे तो दारू. पितो. हे तुम्हांडा ठाऊक नाही १ ..
भांडप : नाहीं बुवा ! काय हो मुळुंद ?
सुळुंद : तस माझ्या कानावर ओकदां आलं होतं--पण आपला कांहीं त्याच्यावर विश्वास बसला नाही
अंबादास : काल संध्याकाळीं त्याच्या घरी प्रत्यक्ष मी डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टी आहेत या ! मला दुसऱ्यानं येअन सांगण्यांची जरूरीच नाहीं? . मसुळंद £ काय म्हणतां ! मग आम'चं बोलणंच खुंटलं ! काय भांडूप, रांव* साहेबांनी जिथं प्रत्यक्षच सारा प्रकार पाहिला तिथं आपल्याला “ नाहीं ” म्हणून 'बोलायेला काय तोंड आहे १
अवादास £ आणि हे देखील होतेच कीं तिथं--यांना काय माहिती नाही १
भांडूप : छेः छेः, मी आपला ऑफिसचे कागद द्यायला गेलों होतों ! ते ठेवले 'तिथं आणि तुमच्या देखतच्च परत फिरलो, आपण कोणाच्या घरांतं गेलों तर अिकड'चं तिकडं पहात नाहीं, सरळ डोळ्यांनी जायचं आणि काम झालं कां 'त्याच.पावलीं तस्सं माघारी याय'चं--आणि त्यांतूनही दिसलंन्च कांही अेकादं, तर 'त्योबद्दल चुकून कर्धा अवाक्षरही काढायचं नाहीं ! आपला हा पहिल्यापासूस मुळीं स्वभावच!
मसुळुंद : बाकी रावसाहेबांच्या हुप्रारींची तारीफ करावी तेबढी . थोडीच* आहे! वर्षानुवर्षे आम्ही कार्मे करतो आहोंत त्याच्याबरोबर, पण आम्हांला ज्या गोष्टीचा 'कधीं पत्ता लागला नाहीं ती रावसाहेबांनीं अका दिवसांत हुडकून काढली ! कांहीं म्हणा तुम्ही भांडूप; जुनीं माणसं ती जुनीं माणसं ! त्यांची सर आपल्याला कांहीं र्यायची नाही. ! .
भांडूप : आपल्याला देखील तें यापूर्वीच कळलं असतं ! पण आपण दुसऱ्याच्या भानगडीत पडतो आहोंत कशाला ! ज्याचा तो जाणे ! आपल्याला. करायचंय काय १ आपलं काम भलें... कीं आपण' भले ! बाकी खरं सांगायचं रावसाहेब, आम्ही दोजारीं रोजारीं कार्मे करतों आहोत अितकीं वर्षे, पण आम्हांला त्याच्या तोंडाचा कर्धी चुकून वास आला नाही! ._: - द सुळुंद : आणि आला असला वास, तरी तो आपल्याला काय कळग[र! दारूचा
चास आपल्याला कसा कळणार र! . . । 1. | वो.
वासंती : कल्याण स्पर्श देखील करीत नाहीं दारूला ! काल संध्याकाळी तुमच्याच ऑफिसांतळे सगळे दारुडे कारकून तिथें शोण खायला गेले होते ! त्यांच्या पापाची फळं कल्याणला निसतरावीं लागताहेत ! | र भांडूप : अस्स॑--अस्सं--अस्सं ! आतां आलं ल्झ््यांत अं मुळुंद ! म्हणजे, काल संध्याकाळीं आपल्या ऑफिसांतील मंडळी आपणा दोघांना चुकवून जी सटकली ती कल्याणच्याच धरी गेलीं असली पाहिजेत ! काय हलकट आहित लेका'चे, तिथें जाअून त्यांनीं हा प्रकार केला काय १ मुळुंद $ तरीच मला दुपारी वाजूला नेअून सांगितलं वरंका या दोघा तिघांनी; वीं आज संघ्याकाळी असा असा प्रकार आहे. तुम्ही आणि भांड्रप ऑफिसांतून परस्पर तिकडेच या. मीं त्यांना तिथल्या तिथं स्पष्टपणें सांगितलं कीं आमही दोघेहि कांहीं या पंथांतळे नाहींत--तुम्हांला कुठं जावचं ते जा--काय खायचे तें खा--अन् प्यायचं ते प्या--आम्हांल्य सांगत देखील जाअूं नका ! | वासंती : कोणमेले तेथे जाअून तें प्याले--मला भेटायला पाहिजे त्यांतले कुर्णी- र्चप्पलच मारीन अकेकाला ! | अवादास : ही पिण्याची भानगड घटकाभर बाजूला राहूं द्या, पण या माणसानं आग्य्याची ओक मलकाजान आपल्या घरांत खुशाळ आणून ठेवली आहे दे तरी . तुम्हांला ठाअक आहे का? वासंती : काय, सांगतां काय काका ! भांडूप £ नका घुवा, कांही सांगू नका, ( कानावर हात ठेवून ) अकवत नाहीं आम्हांला हं ! | . सुळुंद : आयर्याची ! आग्ऱ्याची नाहीं पण लखनोची का कुठली अक वाझ त्याच्याकडे नेहमीं येत असल्याचं आमच्या कानावर आलं होतं मागें ! भांडूप : ( ओरडून ) गप्प वस कीं! तुला काय करायचं तें सांगून ! अंवादास 4 हें पहा, तुम्ही कितीही माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न केला म्हणून काय व्हायचं आहे ! आणि शेवर्टी सर्वीवर कडी, म्हणजे काल रात्री चांगल्या अका कुटुंबवत्सल माणसाची वायको त्यांनीं त्याच्या घरांतून काहून आणली-शेवटी तिचा नवरा पोठिसला तिथें घेअून आला-आणि मुद्देमालासक तवाला. पकडला ! भांडूप : म्हणजे, त्या वेळी तुम्हीं तिथें होतां कीं काव
ष्र
अंबादास : प्रत्यक्ष डोळ्यासमोर घडलेल्या. या. गोष्टी! औकीव गोष्टीवर मी
कधीं. विश्वास ठेवीत नसतो. आतां बोला, अश्या -बदपेली, व्यसनी अन् बदमाष माणसाच्या दुर्गणाकडे दुलेक्ष करून मी माझी मुलगी त्याच्या गळ्यांत बांधूं का!
भांडूप ! .आपण तरी अगदीं चाट झालो बुवा !
मुळंद : तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टी-आणि तुम्ही. सांगतां आहांत
म्हणून, नाहीं तर आमचा याच्यावर कधी विश्वास बसला नसता!
भांडूप : बाकी कोणी कांही म्हणालं तरी कल्याण मूळचा कांदी वाओऔट नाहीं,
व्यसनी लोकांच्या संगतीमुळें वाया गेला आहे, दुसरं काय १ मी त्याला किती
दिवस सांगतो आहे कों बाबा, तूं या लोकांच्या नादी लागूं नकोस-नुकसान करून
घेशील ! पण त्यांनीं अैकळं नाही-आतां घ्या !” |
सुळुंद : हें मुंब औचं वातावरणच असं, अिथं आपल्यासारखी 'चांगली-चांगली
माणसं देखील ब्रिघडतात, मग कल्याणची तर गोष्टच बोळूं नका !
भाडप ! बाकी रावसाहेब, मीं तुम्हांला हें मात्र नक्की सांगर्तो, को त्याचं लम
झालं तर तो कदाचित सुधारेलही । नाही कोणी म्हणावं १
मुळंद £ बरोबर, लम झाल्यावर पुष्कळ लोक ताळ्यावर येत्तात, आणि शिवाय यांच्यासारखी हुषार बरायको--
अंबादास : तर-तर ! स्वतःच्या मुलींचा बळी देआन त्याला. सुधारण्याचे
. पुण्य मिळविण्याची गरज काय आपल्याला £ आतांपर्यंत त्याचं सारं चोरून . . चोरून चाललें होतं-पण काल सारं बेंड फुटलं ! पुढचा सारा प्रकार पहायला .
. काल मी तिथं थांबलो नाहीं म्हणून-पण आतां कांहीं .तो सुटत नाहीं यांतून !
भांडूप : मग पुढची सारी हकीगत मी सांगतो कीं तुम्हांला ! आपल्याला कांही णाची. झुगाच बदनामी करायची नाही, पण आपण आम'चे मित्र, आपल्याला
खरं सांगायला कांहीं हरकत नाही ! तुम्ही गेलांत निघून, अन् नंतर पोलीस
त्याला घेअून गेले ठाण्यावर---
वासंती : काय खोटं बोलातां ! कल्याण आतां घरीं आहेत !
भांडूप : आतां घरीं आहेत हें कबूल, पण मी जेव्हां काल रात्री. जामीन राहिलो त्यांना, तेव्हां म्हटलं.त्यांची सुटका झाली ! .
सुळुर्.! कल्यागला या गोष्टींचा पत्ता नाई वरं का राबसाहेब ! त्याला अटक झाल्याची बातमी आम्हांला लागली रे लागली. 'तसे धांवत गेलों आम्ही पोलीस
ठाण्यावर अन् परस्पर जामीन राहून त्याला तिकडे मोकळा करून टाकला,
ष्ट
आमचा मुळीं स्वभावच हा कीं मित्रांना काय मदत करायची असेलं ती. अगर्दी गुप्तपणे ! त्यावद्दळ बभ्रा करायऱचा नाहीं ! आतां तुम्ही विचारलेंत म्हणून सांगितलं! अंवादास £ मग आतां होणार काय पुढ ! | भांडूप : व्हायचंय काय ? भरलाच नवऱ्याने खटला तर होऑल पाचसहा महिन्यांची शिक्षा अन् पांचसातरों रुपये दंड. मी म्हणतों याच्यापेक्षा जास्तीत जास्त काय व्हायचं आहे ! मुळंद : तथापि आम्ही त्या वाओच्या नवऱ्याला भेद्वन अन् त्याची समजूत ' घाढून बहुतेक हे प्रकरण आंतल्याआंतच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नांत आहोंत. भांडूप $ कोल रात्रीं डोळ्याला: डोळा नाहीं आमच्या ! मित्रावर असलं संकट - आल्यानंतर कोणाला झोप येओल हो ! त्याला या भानगडींतून कसा सहीसलामत वांचवावा याचा, आम्ही रात्रभर विचार करीत होतों. सुळंद : अजून देखील त्याच कामांत आहोंत आम्ही ! अवढा सुद्धां वेळ नाही! काल आपण यांना म्हणालांत म्हणून आम्ही आलो झालं ! चला, भांडूप, भांडूप: चला; आम्हांला राहून राहून वाऔट वाटतं अवढंच की अितका चांगला मनुष्य वाया गेला!
अंवादांस : जरा थांवा-आलो अं मी--
____ [ घाओऔधाओने जातो.
भांडूप : ( वासंतीस ) आपली ओळख झाली, फार आनंद झाला ! आपण अिथंच असतां नाहीं का १
सुळद : म्हणजे काय ? कालेजमध्ये आहेत ना त्या अिथल्या ! रोज संध्याकाळीं कुलाबा बीचवर तर हिंडायलां येतात ! बरोबर एक झुंचेलासा पारशी झिसम असतो-- : |
वासंती : तुम्ही घुद्धीवर असतां का कधीं कुलाव्यावर हिंडायला जातांना ! मी जन्मांत कधीं कोणत्याही परजातीच्या पुरुषाबरोबर हिंडायला गेलें नाहीं ! भांडूप £ मग दुसरं कोणी तरी असेल ! माणसासारखी माणसं पुष्कळ असं. राकतात ! जाअूं द्या तें ! आपण रहातां कुठं अथं १ वासंती : कां, तुम्हांला काय करायचंय, मी कठे रहाते तें!
सुळुद : नाही, आपलं वाटलं कधीं ठमच्याकडे यावंसं. तर माहीत असावा आपला पत्ता! न
र ने.
मुंळुंद । तसं कराला £ द्या ठम्हांला आणि रावसाहेबांना घरी जेवायला बोळवाय'चं यांनीं ठरविले आहें र्" श् भांड्रप : अद्यांच नार्ही ! पुढं केव्हा तरी आपणा - अभयतांना बोलंविण्याऱचा विचार आहे वबासंती.: मी रंद गिरगांव पोलिस स्टेशनांत ! तिथं येत ज्ञा मळा भेटायला ! सुळुंद : छान, याला म्हणतात विनोद ! नाहीं तर मांडूप, तुमची बायकी ! भांड्रप : म्हणूनच तर यांना म्हणत होतो, को आमच्या घरी कधी अधून मधून येत गेळांत, तर तुमच्या संगतीमुळें आमच्या दिळा तरी थोडीशी अक्कळ ग्रेमील! मुळेंद : तुमच्याकडे कशाला बोलावता आहांत यांना |! बसायला निवांत खोली देखील नाहीं अओकादी ! अन. शिवाय घरांत पोरवडा ! त्यापेक्षां तुम्ही आमच्या घरी या ! माझी भटायची वेळ सायंकाळी पाच ते आठ ! कोणत्याही दिवळी लांत तरी मी अेकटार्च सांपडेन घरांत ! चासंती : माझ्या घुटांना पालिद लावावला गांवांत जेव्हां ओकही चांभार मिळणार नाहीं किनओ, तेव्हां येभीन मो तुमच्याकडे ! काय हो, . तुम्ही मला समजलांत काय ? तुमच्यासारख्या संभावित वदमाप्रांना मी ओळखत नाहीं असं का तुम्हांला वाटतं ? काळ रात्री कल्याणच्या रांत प्याळेल्या दारूचा वास देखील गेला नाही तुमच्या, तोंडांतळा-आणि साळसुद्पणाचा आव आणून तुम्ही त्यांची बदनामी करतां ! त्यांच्या खेटराजवळ व्रसायची तरी तुमची योग्यता _ आहि काय? भांड्रप : घ्या मुळुंद ! आहे कीं नाहीं द्दा न्याव ! ज्याचं करायला जावं बरं तोच म्हणतो आपलें खरं ! प्रामाणिकपणे वागण्याची दुनियाच नाहीं ही बात्रा ! मसुळंद $ हें पदा, तम्ही आम्हांला काय वाटेल त्या दिव्या. दिल्यांत तरी आम्हाला त्याबद्दळ कांद्रीच म्हणायचं नाहो, कल्याणची मेत्री पत्करल्यापासून लोकांच्या दिव्या खाण्याचा आम्दांला चांगलाच सराव झाला आहे, भांडंप : लोक आम्हांला कल्याणवद्वेळ काव काय विचारतात तें कठं तुम्हांला सांगत ब्रसा ! पण आम्दी चुकून कर्था अवाक्षर काढले नाहीं त्याच्या विरुद्ध ! कल्याणसंबंर्धी लोकमत काय आहे, ठाअक आदे तुम्हांला १ | घासंती : तुमच्यासंबं्धी लोकांचं मत काय आहे दे ठाअक आहे कां तम्हाला? मी सांगते, लोक म्हणतात; कीं तुमच्यासारखी दृळकट, वदमाप, पाजी, टवाळ-
(» (५
७३ फे
स्वोर माणसं आढळायचीं नार्शत मुंवजींत ! होतां की नाही चालते आतां! जाही तर काकांची ती कोल्हापुरी वदाण घेअून टाळकं सडकीन अकेकाचं । [त्यांच्या अंगावर धांवून जाते, तसें ते घाीघाओरने निघून जातात. त गेल्यानंतर क्षणभर वासंती विचारमभ स्थितींत झुभी रहाते व त्वतःक्ीच कांहीं तरी गुणगुणू लागते. थोड्या वेळानं कल्याण प्रवेश करतो. कल्याण : वासंती-- चासेती : (त्याच्याकडे धांवत जाते ) कल्याण-कल्याण ! कशी काढली असेल चरे मी काळची रात्र ! प्रत्येक क्षणाला तुमच्याकडे धांवत बावं असं वाटत होतं! कल्याण : अजून तुझं माझ्यावरच प्रम कायम आहे तर! आतां मला धीर स्ञाला ! यासंती : हीच का माझ्या प्रेमावददळल तुम*ची कल्पना ? कल्याण :ः काल संघ्याकाळपासून मला अकाद्या स्वमखर्रीत वावरल्यासारत वाटतं आहे, अकादया नाटककाराला सुचणार नाहींत अश्या अद्भुत घटना मेका" मागून झेक अका तासाचे अवधींत घडून आल्या. माझ्या नगिबावरचा माझा विश्वासच उडाल्यासारखा झाला आहे, सारं जग जरी पिरलं तरी मला त्याची "यरवा नाही, पण माझ्या प्रेमाची भाग्यलक्ष्मी जर का मला सोडून गेठी-- चासंती : (त्याच्या तोंडावर हात ठेवून ) प्रेम लक्ष्मीसारखे आंधळे असलें तरी तिच्यासारखे चंचल नाही!
4
हा दिव्य प्रेमतारा, _ मन झुल्वी, जन खुलवी, जिवास हंसवी !
झ]किति ढग जरि, चंद्रवदन परे, मालवि काय छवी £
__ चेचल ग्रहगंण, फिरती निशिदिन, अढळचि प्रेमरवी ! सूर्यात्य खग्नास ग्रहण लागलं म्हणून एय्वीचं आकर्पेण का कमी होतं, का तिच्या घरेमाच्या प्रदक्षिणेंत खंड पडतो ! कल्याण : माझ्या प्रोतीची चंद्रिका जर माझ्या जीवनांतून मावळणार नसेल तर माझ्या कीर्तीला चिरंतन भहण लागलं तरी त्याची मला परवा नाही, मनुष्य श्रीतीसाठी जगत असता, कीर्तीसाठी नाहीं ! कीर्ती निप्कारण' मिळते आणि
८६
'विनांकारण जाते, तिच्या लोभासाठी आपल्या प्रेमावर पाणी सोडायला कोण 'तंयार होओल १ '
[ अंबादास घाओघार्ओनें. येतो; कल्याण झओकदम बाजूला खिडकीपाशी जाअन पाठमोरा उभा रहातो
अंबादास वासंती-वासंती-
वासंती ! काय काका?
अंबादास : ती शोचकूपांतीळ टाकी फुटली! जा मॅनेजरला जाअून सांग ! - न्वांगलीच भानगड झाली !
वासंती : म्हणजे, काय झालं काय १
अवादास : कशाला मी ती सांखळी ओढायला गेलों कोणास ठाअूक! जं ओअकदम धो-धो-धो पाणी सुरू झालं म्हणतेस-
वासंती ! ९ मोठ्यानें हंसत ) हात्तिच्या, सांखळी ओढली होय? त्यांत थाबराय'चे कांहीं कारण नाहीं काका ! तें तसंच असतं!
अंबादास : आतां माझ्या जीवांत जीव आला ! मला वाटलं सारा शोचकपःच फुटला कीं काय-तोंडचं पाणी पळालं ! म्हटलं आतां हा मालक घेणार सारा खर्च माझ्याकडून भरून ! छेः, ही मुंब म्हणजे अजब आहे ! न्हाव्यापासून शोचकूपापर्यंत साऱ्याच गोष्टी विचित्र !--अं, अन् तीं दोन स्टेशनं कुठं गडप झाली ?
घासंती ! कोणतीं स्टेरनं १
अंबादास : तीं भांडूप का मुळुंद-अथं आलीं होतीं तीं ! ( कल्याणला बघून) आणि हा कोण!
कल्याण : मी कल्याण | तुम्हांला भेटायला आलों आहें! थांबा-क्षणभर आपलं आश्चर्य आवरून धरा ! वास्तविक कालचा सारा प्रकार आपण पाहिल्या- नेतर, मी तुमच्या भेटीला येणं फारच धाडसाचं आंहे. आपला माझ्याबद्दल जो कांहीं ग्रह. झाला असेळ तो केवळ शात्दिक खुलाशाने आतां नाहींसा होण्यासारखा नाहीं ! मला आपल्याला अवढ'च सांगायऱचं आहे की. आपण आठ दिवसांचा अवधि मला द्याल तर ज्या परिस्थितीनं माझ्याभोंवतीं हा चक्रव्यूह अभा केला आहे तीच परिस्थिति मला ह्या 'चक्रव्यूहातूत सुरक्षितपर्णे वाहेर कणी आणून सोडते ते मी आपल्याला दाखवीन, |
|.)
प» (9
अंवादास : म्हणजे तुमचं म्हणणे काय कीं तुम्ही अगदीं धुतल्या तांदुळासारख द्ध असून, हा सारा निव्वळ पराचा कावळा आहे ! असंच कीं नाही £ म्हणजे तुम्ही दारूला कर्धीं शिवत नाहीं-हिच्याखेरीज साऱ्या परस्त्रिया तुम्हांला मातिसमान आहेत-असंच तुम्हांला म्हणायचं आहे ना! मग मी ठुम्हांठा असं विचारतो, . कीं आमच्या वयाला आतां साठ वर्षे होत आलीं-आमच्या आयुष्यांत कर्धी अुत्पनन झाली नाहीं हो असली परिस्थिति ! काल्पासून अिथं राहतो आम्ही अकटे ! आमच्या खोलींत कां नाहीं अकादी ब्राओी शिरत ! काव चेष्टा आहे. काय ? अुगीच बोलण्यांत काय अथे आहे? लोक चार आण्यांचे चौदा आणे करतील; पण पावलीभार हिस्सा तरी तुमचा असलाच पाहिजे! कल्याण $ तुमच्या जगाऱचे नियम काय वाटेल ते असले तरी माझ्यावर आलेल्या आरोपांत पावलीचेंच काय पण पेचेंही सत्य तुम्हांला आढळणार नाहीं ! परिस्थितीच्या पोलादी पकडीत सांपडल्यामुळें :निरपराधी मागस फांसावर. लटकल्याची झुदाहरणं काययांत आहेत कीं नाहीत ! अंवादास :. कायदयाच्या गोष्टी तुम्हीं मला सांगूं नका ! पंधरा वर्षे मी हायकोट प्छीडस्च्या परीक्षेला बसलेलो आहें. ठायूक आहे १ तुमचा कायदावियदा सगळा पाणी भरतो आहे माझ्या अिथं ! हें पहा कल्याण, तुम्ही कायद्याची भाषा सोडा ! सरळ व्यवहार म्हणून मी आतां अखेरचं तुम्हांला विचारतो! तुमच्याविषयी चांगलं बोलणारा अक माणूस जरी मला वा शहरांत भेटला तरी मी माझं तुमच्यावद्दळचे मत बदलायला तयार आहे! कल्याण : हात्तिच्या, ओवदढंच ! तुम्ही. आमच्या ऑफिसांतऱच या म्हणजे झालं ! परनजी आणि भाओलाल रोटपासून तों ,खालच्या पद्ठेवाल्यापर्येत ओक मनुष्य जर माझ्या विरुद्ध बोलणारा भेटला तर मी माझ्या प्रेमावर पाणी सोडायला तयार आहे! वासंती : ( ओरडून ) कल्याण-- अंबादास : तू गप्प बस ! ( हात पुढे करून ) ठरलं बरं का हे ! आतां वातळं ओझेक.अक्षरही मागं पुढं नाही. चला जा तुम्ही, लागा कामाला---- कल्याण : वरं आहे, वेतों मी !
[ जातो
वासती : काका घात केलांत तुम्ही माझा ! अितका भोळा जीव---
रा टं
'अंचादास : भोळा जीव! गर्द आहे लेकाचा. !-होऊं दे,. त्यांची. होस अकदां पुरी होऊं दे ! आज संध्याकाळचे आंत निकालं-कीं उद्यां थेंट कोल्हापूर।!
प्रवेश दुसरा .
ऱ्चचेगेट स्टेगान समोरील समुद्राकडे जाणारा राजरस्ता, त्या दिवद्ींची सायंकाळ झावबा सामंत, अंबरनाथ पे व मिकाबा भार्झिद्र प्रवेश करतात.
झाववा ! हें पहा भार्मिद्र, आपल्याच्यानं आतां एक पाऊलही पुढं टांकवत नाहीं ! कुलाव्याहून अिथपर्यंत पायीं रखडवीत आणलंस ! आतां प्यांयलां तरी दे नाहीं तर---
भाझिंदेर' : ( कोठें तरी दुसरीकडे पहात ) अरे, ती वंघ-ती बघ-लोकर ! हात तुझं ! गेली सुद्धां !
झाववा $ काय ! टॅक्सी !
भाथिंदर : टॅक्सी नाही ब्रामऊी ! म्हणे टॅक्सी ! टॅक्सीला काय बघायचंय ! कोणतं माडेल हें अंबरनाथ १
अंबरनाथ : हैं ना! हे.सल्बार हिल नाझिन्टीन फिफ्टी !
भाझिंदर : आणि तें मधांचें-- शि
अंवरनाथ : ते लांब बाही पोलकेवाळे ! हटू, ते आंग्रेवाडी नामिन्टीन' हंडेडू वन् , व्हिक्टोरिया राणीच्या वेळचे ! |
झाववा : दोन तास मी अकतो. आईे-ही असली भाप्रा बोलतां आहांत !
मोठारीविपयी बोलतां आहांत का बायंकांविप्रयी १
अंवरनाथ : हे नाहीं तुळा कळायचं ! आणि कळून फायदा काय? ही भाप्रा
समजायचं बय संपून गेलं तुर्झ ! कसा भिकोब्राला तयार केंला आहे. बघं
दोन तासांत १
हाववा £ डोकं ठिकाणावर आहे का त्याचं ! वेड लागलंय झालं त्याला !
पन्नाशीच्या घराला आला आहेस तूं भिकोबा ! तुला काय हे. शोभतं ? अरे
काळपयंत. पुरुषाकडे देखील मान वर करून तूं कर्वी. पाहिलं नाहींस ! आणि
आज खुद्याल डोळे ताणून आल्यागेल्या बायांकडे ब्रेसुर्वतखोरपणें :, पहात
५ ९
सुटला आहेत ! काही शरस आहि का तुला? हा-हा अंबरनाथ, तुझा उद्योग! कुलावा दाखवून तूं या त्राह्षणाचं डाळकं फिखून टाकलं आहेत ! अंवरताथ : आज वाचा पुनर्जन्म झाला आहे पुनर्जन्म ! अितकीं वर्षे हा त्या कांदेवाडींतल्या भंधाऱ्या चाळींत अकाद्या तुरवंटासारखं आळुष्य कंठीत होता ! , कुलाव्याची ह्वा दाखवून आज या सुरंटाचं फुलपांखरूं बनवलं आहे मी ! पहा; पंच देखील फरल वाला ! झाववा : छट, पंख कांटी नाहीं, पण रिंगं फुटल्याचा मला मघापासून संद्राव येऊं लागला आहे. भार्मिदर : वेटा अंबरनाथ, आजपासून तूं आपला गुरु झालास ! प्रेमाचा गुरुमंत्र आज तूं मत्ग दिलात आणि मोक्षाचा मार्ग दाखवलास ! नाहींतर हा मिकावा ला कांदेवाडीच्या नरकांत अस्सा केवटपर्यंत कुजत आणि सडत पडला असता ! आज मला तूं स्वर्ग दाखवलास-स्वर्ग ! मुंब आंतल्या साऱ्या सौंदर्याचं प्रदर्शन रोज सायंकाळी कुलाव्याच्या वाळवंटावर भरत असतां आजपर्यंत आम्ही कर्मदरिदी लहोक भुलेश्वर, बाघुलनाथ, अन् माघववाग करीत बसलो होता--धिःकार असो आम्हांला ! झाववा : गेला--आतां मात्र दा त्राह्मण कामांतून गेला ! तीन ल्म केलेला हा पांचसात पोरांचा वाप आतां मात्र संसारांतून उठला ! मिकोबा--मिकोवा, वा-7 वा वयाला हा वावकांचा नाद ज्ञोभत नाहीं वरं ! भािंद्र : हें पहा झाववा, वायकांच्या वावतींत कोणत्याही पुरुषाचा कोणत्याही ' वयाला विश्वास धरू नये हेंच खरे ! अवढे मोठे अर्थपे विश्वामिञ--हजाररो वर्ष पंः्चामिसाधन करून तपश्रर्वा करणारे--शेवर्टी काय झालं त्यांचं ? बोला-- निकाल लावल्य की नाहीं मेनकेनं त्यांचा ! मग तुम्ही आम्ही कोण त्यांच्यापुढ ! उगीच कशाला बोलतां आहांत ! वायका वघून ज्यांच्या तोंडाला पाणी सुटत नाही सी पुरुष डांबींस तरी असला पाहिजे नाही तर-- अवरनाथ * ( झावबाच्या पाठीवर थाप मारून ) यांच्यासारखा तरी 'असला 'पाहिजे, भांमिंद्र : छेः छे, आज अगदी डोळ्यांचं पारणं फिटलं ! अिंद्राप्रमाणे अंगाला इंजारी डोळे असते तर भरं झालं असतं असं घटकाभर वाटलं ! काव लक्षावधी सौंदर्याचे नमुने पाहिले आज म्हणतां!
यया
दख
' जन्मुनि. आधि कुलाबा पाही;:मग जा सोनोपुर भाई !. चौपाटीची नको राहाळीं, नको भेळ गंडेरी !_ सोंदयांचे नको पिठोरी नमुने ठाकुरद्वारी ! कांदेवाडी चिखलवाडिंतील घाटी गोगंटगांई !_ .- नको पाहणें पकेरवाल्या ल्ठ काळवांदेवी ! खुल्या पोटऱ्या, दंड मोकळे अन् उघड्या पाठी!
- लाल ओठ.अन् उंच बूट ही अशा पर्यांची दाटी! ... मीनाक्षींचा चिराबझारच तिर्थ सुगंधी पाही ! लावण्याचा धोबितळावच !---टोवर राजाभाई !
बस, गुरुमाउली, ठरलं ! आजपासून आपल्या नेतृत्वाखाली या प्रेमाच्या दुनियेत आपण पाऊल टाकगार !
झावबा : छान, काल तो बीरमंत्र मिळाल नाहीं तोंच आज हा गुरुमंत्र मिळाला! निकाल लागला आतां! भिकोबा, अजून विःवार कर! आतां आपलं वय होत आलं! . परलोकच्या चिठीची आपण वाट पहात बसायचं-प्रेमाच्या चिठीची नव्हे! सोनापूरूच्या वाटेकडे डोळे लावून बसायचं का कुलाब्याच्या १ ी भाथिंदर : तूं बस सोनापूरच्या वाटेकडे डोळे लावून ! आपल्याला अजून पुष्कळ अवकाश आहे ! झद्यांपासूस आपण या अंबरनाथाप्रमाणें तरुण होण्याच्या मार्गाला लागणार ! झाववा : भले शाबास ! म्हणजे मदनमोहन मालवीयानीं मागें केला होता तसा तूही कायाकल्पाचा प्रयोग करून घेण्याचा विचार करतो आहेस कीं काय! . भाझिंद्र : ( अंबरनाथच्या खांद्यावर हात ठेवून ) हा माझा यापुढें गुरू! हा सांगेळ तो प्रयोग करायला आपण तयार आहोंत ! बोला, . गुरुमाऊली, या _ आपल्या शिष्यानं काय करावं अशी आपली अिच्छा आहे ! अंबरनाथ : प्रथम हे-हे तुझे कपडे शिवडीच्या डूनेजमध्यें फेकून द्यायला पाहिजेत आणि झुद्यांपासून अप-डु-डेट कोरे करकरीत कपडे अंगावर घालायला पाहिजेत ! असले कपडे घाळून कुलाव्योला. फिरायला गेलास तर. गंडेरीवाला नाही तर चपीवाला म्हणून कोणी तरी हांक मारील तुला !
६१
झाववा : हें पहा, अंबरनाथ, कपड फार झालं तर हा वदळूं, शकेल-पण काव चाटेल तैं केलं म्हणून याचें तोंड कसं वदलतां वेऊओल! ।
भािंद्र : म्हणजे, अितका आमचा चेहेरा टाकाऊ आंहे काँ काय !
झाववा : नाही-मदनाचा औरसपुत्र किनझी तूं! आरक्यांत कधी वधितला होतास का चेहेरा १ |
अंबरनाथ : जाऊं द्या हो भिकोवा, या म्हाताऱ्याच्या म्हणण्याकडे काय ल देतां आहांत ? हलींच्या पोरी सुंदर तोंडापेक्षां सुंदर पोपाखावरच जास्त लूष असतात ! प्रेमाच्या: मुख्खगिरींत अकाया पुरुषाला यश आलं तर त्याचं शेंकडा सत्तर श्रेय त्याच्या दिंप्याला द्यायला पाहिजे ! उत्तम पोरगी मिळवायच्या आर्धी उत्तम शिंपी पैदा केला पाहिजे !
भाभिंद्र £ वर-कवूल, तूं सांगशील त्या शिंप्याकडे, वनवशील तो पोषाख .घालायची आपली. तयारी आहे ! पुढं बोल--
अंबरनाथ : रोज सकाळीं उठून प्रथम दाढी खरडली पाहिजे--आणि या [मिशा आधीं कटाप करून टाकल्या पाहिजेत !
झावप्रा.: आणि रोंडी सुद्धां !
-भाझिद्र : म्हणजे, मिज्याचा आणि प्रेमाचा काय संवबंघ १
अंबरनाथ : मिद्यांचा आणि प्रेमाचा फार निकट संबंध आहे! मदनाच्या राज्यांत मिज्ञांना हल्लीं मज्जाव आहि. प्रेमाच्या अस्तांचे घोट घेतांना मि्यांची मदत व्हायचे अवजीं अडथळाच जास्त. होण्याचा संभव आहे. म्हणजे, चहा पित्तांना अर्धाअधिक चहा ओठांना लागण्याअंवर्जी मिद्यांना लागतो-त्लीच स्थिति प्रेमाच्या बावतींत व्हायची !
झावबा : आमचया लहानपणीं.मिश्या नसलेल्या पुरुपाकडे पोरी ढुंकून देखील पहात नसते ! न |
अवरनाथ : पोरी. पाहिल्या कीं मिश्यांना पीळ भरणाऱ्या घेयेधर-विक्रांताचा ती केसाळ काळ हृल्टीं खलास झाला आहे ! पूर्वीच्या काळी पुरुषत्व हें मिज्ञांनी मोजले जात असे; इली असपेस मिश्या ही अजागळ मूर्खपणाची पहिल्या पाना- वरची जाहिरात संमजली..जाते!
भाअंद्र : वोळूं नका! उद्यां सकाळी या.मिश्ांचा निकाळ लागला म्हणून समजा ! पुढें बोला !
६२
“क्क
'अवरनाथ : झालं, अवढी सारी जय्यत तयारी केली.की रोज :संध्याकाळीं या बाजूला समुद्र किनाऱ्यावर फिरायला येण्याचा शिरस्ता. ठेवायचा ! फिरतांना दुसऱ्याचं लक्ष वेधण्यासाठी चेहरा अगदीं गंभीर ठेवावा, मधून मधून. योग्य वेळीं खोकत जावं, बायकांची, गर्दी. दिसल्यास त्यांच्यामधून जाण्याचा प्रयत्न करावा, अंग चोरण्यानं सोंग करून ओकादया पोरीला घक्का.द्यावा व “सो सारी असं म्हणत जावं, विषण्ण चेहरा करून अकाद्या बांकावर बसावं, नाहीं तर .सूयीस्ताच्या सुंदर देखाव्याकडे पाहून दुसऱ्याला अकूं येओल अश्या स्वरांत * ओ हाऊ ग्लोरियस ! ' असे झुद्वार काढत जावेत ! शिवाय तुला गातांही येतेच आहे! भाझिंदर : म्हणजे काय, आमचं सारं बळ गळ्यांत ! पोरींची शक्ति डोळ्यांत अन् गवयाची गळ्यांत ! अंबरनाथ : मग फिरतां किरतां अकादी फकडशी तान भिरकावून देत जावी--- झाववा : म्हणजे पोरींची प्राती झाली नाहीं तरी जाणारा येणाराकडून चचार दोन 'वेक्यानची प्राप्ती होईल हें मात्र नक्की ! अंचरनाथ । असा पंधरा दिवस अव्याहत क्रम ठेवलास कीं सोळाव्या दिवशीं काम फत्ते ! आपला अनुभव आहे ! क्षी वाया जायचा नाहीं ! मुंबऔ. म्हणजे समुद्र आहे, कुठंही गळ टाकला तरी फुकट जायचा नाहीं ! निदान अकादी मासळी तरी अडकल्यादिबाय रहायची नाहीं! भाचिंदर' : आपल्याला या फिरायला येणाऱ्या लोकांच्या गर्दीची भार्री भीति वाटते ! जिथं जावं तिथं लोक आहेतच ! निवांत स्थळ असं कुठं नाहींच ! म्हणून म्हणतो, कुणी अकाद्यानं पाहिलं तर निकाल लागायचा आमचा ! अंवरनाथ : चूक आहे ! अिथं गर्दी असली तरी ती तुमच्या-आमच्या सारख्याच लोकांची ! जो तो आपापल्या भानगडींत मपगृल रहाणार ! तुमच्याकडे. कशाला :कोण पहातोय ! बाकी तुम्ही म्हणतां यांत थोडंसं सत्य आहे-नाहीं असं नाहीं ! प्रियाराधन करण्यासाठी या मुंबडीला अक देखील निवांत अश्यी जागा नाहीं ! कुठं भेकाद्या पोरीला घेऊन बसावं तों कोणी नाहीं तरी निदान * वूट--पेलिशा म्हणून अकादं कार्ट नेमकं तिथं अुटपलंच म्हणून समजा ! पायांतला काढावासा वाटतो अद्या वेळीं ! | | भाझिंदर : तेंच तर म्हणतों मी ! चार लोकांसमक्ष या भानगडी करण्याइतके आपण निर्ढावलो नाहींत तुझ्यासारखे ! न | दर
अंवरताथ : ते.आपोआप वैय वेतें मागसात्ग ! जरा दमादमानं घेतलं पाहिजे समद्रकां्व्या वाळवंटांत ही प्रीतीची धळाक्षरं सुखातीला गिरवला म्हणजे पुढ्च प्रेमपाठ आपोआप मखोदत होतील! व मग कुलाव्याला मारलेली शिकार जुहूला
जाऊन कशी पकवावची ही प्रेमाच्या अंकगगितांतील उदाहरणं तुला सहज सुटतील !
द्याववा : हे पद्च मिकोवा, ही पानपतच्या लढाओऔची तयारी खूप झाली तुसची ! पण तिसरं ल्न करून घरांत जी अक गाय आणून ठेविली आहे तिची काव वाट! अंवरनाथ ; तिला वेळच्या वेळी वेरणपागी मिळत जाओल्च-ंतिचा काय प्रश्न आहे! काव मिकोबा, फारच दंगा करावला लागली कॉ पांजरपोळ दाढवा म्हणज झाल !
भासिदर $ वेक! आपला तर लमसंस्थेवस्वा आतां विश्वासच उडाला आहे ! नवरेगिरी म्हणजे कांहीं अकाचा पठाणासारखी राजपाळीची नोकरी नार्ही! ययोवीस घंटे ताविलदारी पत्करावी लागते !
अवरनाथ : म्हणूनच आपण या फंदांत कधी पडलो नाही ! (अकदम ) अ-खामोप-ही कोण १ ( टंवकरून वघतो.) मंडळी, आटपा, आतां वाळू, लागा पाहुं-सरळ झाववा : म्हणजे, ओकदस झटका आल्याप्रमागें असा तिऱ्हाअितासारता काय वोळूं लागला आहेस ! | अंवरनाथ : जास्त विचारू नका ! सावज आलं आपलं ! चला, उचला पाव ! नाहीं तर सकाळपासून केलेली ही तयारी फुकट जायची ! ( अक पत्र खिज्ञांतून काढतो. ) हे पाहिलेत पत्न ? कुणाचं अक्षर आहे १
भायिंदर : कल्याणचं ! अं, त्याचं पत्र तुश्या हातांत कसं आलं १ अंवरनाथ : पाठ थोपटा ! ही आमच्या लेखणीची करामत आहे म्हटलं ! पाववा : काव उलव्या काळजाचं कारटं आहे हें ! हें बनापट पत्र कत्नाला घाळगलं आहेस जवळ १
अवरनाथ : तिला चावला ! आतां विचारू नका कांही-उद्या सांगेन ! भाझअद्र : स्ल्वेपुरते दोन आणे दे पाहु-आज पेसे आणायचे विसरले ! झावबाजवळ पास असेलच
घझाववा : आपण जन्मांत कर्धी रेल्वेचा पास काढला नाहीं! रेल्वेचाच काय पण कोणताही पास कघी आपण काढल्म नाहीं ! आयुष्यांत आम्हांला अकदांच पास
द्ध
काढावा. लागणार आहे-आणि तो.देवटचा ! चल, दरिद्री लेकाचा-दोन आणे. खिद्यांत नाहीत आणि लाखाच्या गप्पा! |
[ त्याला ओढीत घेअून जातो. अंबरनाथ पोषाख साफसूफ करून झुभा रहाती, अितक्ष्यांत कांता येते
अंबरनाथ : सुड औव्ह्निंग बेन! . ७... “क र
कांता : ओो गुड औव्हनिंग! काय तुमचं नांव ? पाहिल्यासारखं वाटतंय
कुटं तरी ! ७ ह ह, उदा
अंवरनाथ : फार पूर्वी ! जाअूं द्या, ते नाही. आतां आठवायचं, माझं नांब
अंबरनाथ पे. कुणी मला पे म्हणतात; कुणी नाथ म्हणतात, आपण कांहींही'
. म्हटलं तरी चाळेळ ! मी कल्याणचा अतिद्राय विश्वासांतला मित्र आहें
काता : कोण कल्याण ?
अंबरनाथ : म्हणजे, काल संध्याकाळचं विसरलांत वाटतं-- /
कांता : असं-अर्स-असं-ते होय ! बरे मग?
अंबरनाथ : त्यांनीं आपल्याला द्यायला हें पत्न दिलं आंद मजजवळ! आपण रोज
. संध्याकाळीं झिकडे फिरायला येतां हे मला माहीत होतं, म्हणून मी अितका वेळ
तुमचीच वाट पदात होतों !
कांता ! पत्र ! मला कल्याणनीं पत्र लिहिण्याचं काय कारण ?
अंवरनाथ : वाचा म्हणजे कळेल !
[ कांता पत्र वाचते, तसा तिःचा चेहरा अेकदम प्रफुलित होतो कांता : म्हणजे, खरं आहे हें! माझा तर माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही ! अंवरनाथ : काळ आपण गेल्यापासून ते अकसारखे आपलाच विचार करीत
आहेत ! जवळजवळ आपलं वेडच लागलं आहे त्यांना असं म्हणायला हरकत नाहीं ! कांता ! मी त्यांना झितकी आवडले असेन याची मला कल्पना नव्हती ! अंबरनाथ । म्हणजे आजपर्यंत तुमचं याबद्दल मुळींच बोलणं झालं नादी ? कांता : मुळींच नार्ही ! काळ तर त्यांना मी पहिल्यांदा पाहिलं ! चला, आतांचे आतां त्यांना मला भेटलं पाहिजे ! अंबरनाथ : थांबा, ऑफिसच्या कामासाठी ते आतां कुठं बाहेर गेळे आहेत ! तते . मोकळे असत तर आपल्याला अिर्थेच येऊन नसते का भेटले £ हें पहा, सुरवातीला उघडपणे त्यांना आपल्याला भेटतां येणार नाहीं, म्हणून कांर्दी दिवस तरी मध्यस्त म्हणून आपल्याला माझ्याशींच संबंध ठेवावा लागेल, ( खिद्यांतून काड काहून..)
दप
हा माझा पत्ता ! रोज संध्याकाळीं सहाचे सुमारास तुम्ही माझ्या अिथं येत. जा !.
तिथंच ते तुम्हांला भेटण्याची मी व्यवस्था करतों, म्हणजे या कानाचा त्या कानाला
पत्ता नको!
कांता : उद्यांपवंत मला कसा घीर निघेल तो निघो. वरं का मिस्टर पे !
अंवरनाथ : नाथ म्हणा कॉ!
कांता : अितका आनंद मला जन्मांत कर्धी झाला नव्हता !
अंवरनाथ : आम्हांला काय त्यांत फायदा? चला सिनेमाला येतां का? मी मोकळा
आईई, ( अितक्यांत * कांता ? अशी कौशिकचौ हांक येते ) हा कोण
कांता : माझे मित्र अहित ते ! जा तुम्ही, मी उद्यां भेटेन तुम्हांला घरी ! पण
त्यांना नक्की यायला सांगा हं--
अंवरनाथ : ( आंबट चेहरा करून ) वरं आहे ! ( स्वतःशीच ) वाटलं तितकं
सोपं नाही हे प्रकरण ! "न [| जातो
कोशिक ( घाओघाओीने येतो, ) माफ कर हं ! कालपासून मो तुला श्ञोधतां
आहे ! खूप खूप रागावली असशील माझ्यावर !
काता * ठडझ तोड पहायचं नाही असा मीं निश्चय केला आहे! कांहीं लाज वाटते
का! खुशाळ मला दुसऱ्याच्या घर्री सोडून चाळता झालास तो आतां उगवलास !
कार्ही माणुसकी तरी आहे का तुझ्यांत ? |
कौशिक : अग मी आलो होतो तिथं ! पण पोलीसची गदी पाहून मागचे माग
पळाला - मला वाटलं तुझा मामा आपल्याला पकडण्यासाठी पोलीस घेऊन तिथे
आला कीं काय?
काता : ठुझ्यासारख्या भ्याड अन् नादान माणसांशी मी लयन करीन असें तुला
वाटळे तरी कसं £ वाको, कल्याणची माझी तू ओळल करून दिलीत याबद्दल मी ठुझी फार आभारी आहे ! रि
व्होशिक : म्हणजे काय १ काता : कल्याणवरोवर लभ करण्याचं मीं ठरविलं आहे !
कच पेड लागलंय काय तुला ? एक दिवस तरी झाला आहे: का ओळख |
कांता : मग तुझ्याशी लयन करायचं मीं ठरविलं त्यावेळी कितीक्षी ओळख
|.
होती आपली १ ८६£
कौशिक : तूं, खूप त्याज्याशीं लम्न करायला तयार होशील, पण :कल्याण तुझ्याशीं लभ करायला तयार झांला पाहिजे ना ! तुझ्यासारख्या सतरागीं छपन्न पोरी त्याच्या पायाशीं लोळत पडल्या आहेत !
काता :. भ्रम आहे तुमचा ! ( अंबरनाथने दिलेलें पत्र काहून ) हें पहा कल्याणं प्रेमपत्र ! त्यांनीं मळा लिहिलेलं ! वाचू नका! अक्षर बघा, आहे ना त्याचं !
कौशिक 4: ( अकदम क्रुद्ध चेहरा करून ) हरामखोर, अितका बदमाष आहे कल्याण! मित्राशी विश्वासघात !
कांता :. पटली खात्री ! साहेबजी ! यापुढें तुमचा माझा कांहीं अक संबंध नाहीं ! तुमचा आफ्रिकेचा पत्ता देअून ठेवा म्हणजे लझाचं निमंचण पाठर्वान पुम्हांला तिकडे !
-__ '[ जाते, कोशिक हतबुद्ध होअून तिच्याकडे पहात अुभा राहतो,
प्रवेश तिसरा
मे, पेस्तनजी, भाझीलाल सॉलिसिटरचें ऑर्फास, दुपारी तीन वाजण्याचा सुमार, ऑफिसांत नेहमीप्रमाणेच कामाची खूपःच गर्दी अुडाळेली आहे. टाअिप- रायटरच्या टंकाघाताचे आवाज, निरनिराळ्या * साहेबां'च्या टेबलावरून झुठणारे ६ हुंकघंटेचे ' केश गंजर, पट्ेवाल्यांच्या तोंडांतून निघणारे ' सा55्ब? असे दीर्घ पडसाद, ऑफिसच्या या टेबलावरून त्या टेबलाकडे संदर्भासाठी घांवपळ करणाऱ्या दुय्यम दर्जाच्या कारकुनांची धडपड अिलत्यादे सॉंलिसिटरच्या - झफिसांत केव्हांही आढळून येणाऱ्या गोष्टींनी तें वातावरण गजबजून गेलें होतें. कारकून मंडळीमध्यें मॅनेजिंग छा्क श्री, भगवंतराव भांडूप, लीगळ छलारक श्री. मार्तेडराव मुळुंद, टायपिस्ट अंबरनाथ, बिलक्लाक मिकोवा भाअिंद्र अत्यादि . पूर्वेपरिचया'चे चेहेरे दिसत आहेत,
भांडूप : ( घंटा वाजवीत ) धोंडी-धोंडी-( धोंडी ' साब'ची साद देत धांवत येतो, ) किती चेळां घंटा वाजवायची ! शुद्धीवर आहेस का पिअून आला आहेस! ही फाओल थोरल्या रोटकडे नेअून दे, ( धोंडी फाओील घेअून जातो, ) मिस्टर मुळुंद, तुमचे ते वांद्रा केसचे कागद अद्यापि तयार झाळे नाहींत--अन् गांधी व्हर्सेस पटेलचे कागद काल अकरा वाजतां तयार व्हायला.पाहिजे होते--
८७
सुळंद : ( वतल्वा जागेवरू्नच, टेवलावरीळ कागदाच्या फायलीकडे बोट दाखवून ) हें काय-त्याच कामांत तर मी गुंतले आहें ! भांडप $ ( जरा आवाज चढवून ) आठ दिवस तुम्ही तेंच सांगतां आहांत! . हरि-अप---हरि-अप-पंधरा वर्षे कामे करतां आहांत वुम्ही-ठम्हांलहा कामाचा झुरक वेणार केव्हां ? तुमचें हे असेच चालेल तर मळा दोेटकडे रिपोर्ट करावा लागेल ! धोंडी-( घोडी-' जी साव?) त्या भायिंदरना बोलाव, ( भायिंदर येतो. ) लुक हिअर मिस्टर भायिंदर, गेल्या महिन्यांत मीं तुम्हांला वॉर्निंग दिलेली आहे. विलल्लाकच्या कार्मात असली दिरंगाओ मुळींच चालायची नार्हद पांच हजार रुपये वा महिन्याला वसूल व्हावयाचे राहिळे आंहेत-काय आहे काव ? फर्म दिवाळे वाजवायचा विचार आहे काय तुमचा--- भालिदर : डं पहा सर, म्हणजे काल रात्रीं असं झालं-- | भांड्रप £ दाट अप् ; काल रात्री तुम्हीं काव केलंत तें मला कज्ञाला सांगतां आहांत ? अन् ठम्हा शनिवारच्या वसुलींत वीत रुपये कमी दिले आहित. ते तुम्ही खाले असं कां समजू नवे आम्ही १ भारसिदर : हें पहा साहेब; शनिवार्री मळा झुपास असतो. त्या दिवशीं मी पैसेच काव पण कांहीं खात नसतो-- भांड्रप £ गेट अवे-डोन्ट टॉक ! भारझिंदर : (पुटपुटत) आलीवा भोगासी असावें सादर! ( जातां जातां झाववास ) कालच्यापेक्षां आज जास्त चढलेली दिसते ! भाडूप £ काव म्हणालात £ भाझअिंदर : आपल्याला नाही-त्यांना बोललो--
[ अितक्यांत अंवरनाथ टॉकेत केठेळे वेरेच कागद घेथून येतो व भांडरपच्या
५८३ -. टेवलावरं ठेवतो. भांडूप त्याच्याकडे न पहातां कागद वारकाीने तपास
लागतो अंवरनाथ : ( खालच्या आवाजांत ) आज संध्याकाळ्ची आमची पार्टी लक्ष्यांत
आहे ना? ( भाड्प नुतता हुकार देतो ) कालच पत्र भाझलाल दोट्ला अंवापि पो्टोचलेलं दिसत नाही | भांड्प :.( हलक्या आवाजांत ) ह--ळूंस-
[मुळुंद क फाील घेखून वेतो व भांडूपच्या शेजारी मोकळ्या असलेल्या एका
'खुर्यीवर वेऊन वसतो. ्ा |
दट
बैवरनाथ : .( सुळुंदला ) पत्नं केलींत ना काळची तीं पोस्ट ! सुळुद : या हातानं ! बारा वाजतांन्व त्यांना पोहोंचचलीं असलीं पाहिजेत. ' . भाडूप : ग--झ.! अक्कल आहे कां नाही तुम्हाला ! ( अंबरनाथला ) यू गो. | सुळुंदला ] कसले कागद आणलेत हे १ मुरळुंर : ( त्याच्या मांडीला बाजूनें चिमटा काढीत ) हैं बघ अ, तुझी मॅनेजिंय झार्कगिरी आतां बंद कर, काल त्या पोरीचा चेहरा पाहिल्यापासून दुसरे कांडी सुचत असेल तर दापथ ! अन् तूं ओरडतो आहेस, हें काम पुरें कर अन् ते पुरे कर! शक्य आहे काय भांडूप : काल ती कोल्हापुरी वहाण गालफडांत॑ बसायची पाळी आली होती _ तरी अजून अक्कल आली नाहीं वाटतं-- सुळुंद : छे-छे, तिच्या त्या रागावण्यांत देखील काय बहार होती ! भांडूप : तूं घाण केलीस-नाहीं तर ती झिंतकी बिथरली नसती ! म्हणे माझ्या घरीं या-रोज संध्याकाळीं पांच ते आठ मी एकटा असतो! ही अक्कल तुझी ! अशा - पोरी मिळत असतात होय १ मुळुंद $ मग तूं कशाला आपल्या घरीं या म्हणून तिला बोलावीत होतास तुझा संसार अन् घरांतला पोरखडा दाखवण्यासाठी १ | भांडूप : हें बघ, मी कांहीं तुझ्या 'पंथांतला नाहीं; पण एवढं माज खर कीं मनांत आणलें तर आमच्यासारखीं कुटुंबवत्सल व संसारी माणसं असली कामं सफाईने ' छरूं्दाकतील ! न
[ अितक्यांत भाओलाल हातात कांहीं पत्रे घेअन आपल्या खोलीतून
बाहेर येतो. तो आपल्या बाजूस येतो आहे असे पहातांच भांडूप अकदम ्वयी बदलून मुळुंदर्शी गंभीरपणे चर्चा करीत आहे असे दाखवितो. भांडूप : ( समोरील कांहीं कागदावर मूठ आपटीत ) ही मायनस्वी प्रापर्टी आहे असं माझं पहिल्यापासून म्हणणं आहे. शिवाय तें अवॉडंही लीगल नाहीं नामदेव व्हर्सेस तुकाराम या केसप्रमाणें ही इस्टेट धोंडूवाओऔला मिळावयालाच । पाहिजे | । |... । भाओऔलाल : मिस्टर भांडूप-- ह . | भांडप ( ओकदम अदवीने उभा राहून ) यस् सर--( मुळुंदला ) यू कॅन गो- साज तुम्ही ती मद्रास रिपोर्टमधील चन्नप्पा व्हर्सेस तम्मण्णा बघून ठेवा ! ६३९
भाओलाल 4 मिस्टर सुळुंद, थांवा, तुम्हीही पाहिजेत जरा, हें पहा, मिस्टर भांडूप, आज सकाळीं ही दोनतीन पत्रं माझ्याकडे आली आहेत. सही नार्ही त्यावर कोणाची-पुम्हांला ठाऊक आहे कीं मी निनांवी पत्रांचा कर्धीच विचार करीत नार्डी- पण त्यामध्ये तुम्हां दोघांच्या नांवाचा अुलेख केलेला आहि--- | दोघे 4 काय आमच्या १
भाओलाल : होय, या पत्रांतील कांहीं प्रकार काल संध्याकाळीं तुमच्यासमोर घडलेला आहे असं म्हटलेले आहे-तुम्हीच वाचा हे--
[ भांडूप ब सुळुंद गंभीर चेहरे करून तीं प्न वाचतात, अितक्यांत
पेस्तनजी आपल्या खोलींतून हातांत पत्रे घेअून प्रवेश करतो पेस्तनजी । आय ज्यो. माझीलाल, आ वद्धी शी धमाल छे? साला कझि-कमिवी लिवते अ लोक!
[ भाओलाल त्याच्या हातून तीं पर्न्ने घेतो व वाचतो, . भाओऔलाल : ओ, द सेम स्टफ अगेन! डोन्ट वरी-आय् अंम जस्ट नाढ अिन्क्नायरिंग अिन्टु द सेम अफेर-- पेस्तनजी । नो टाओम ड़ पीप अिन्टु सच रॉटन थिंग्ज !
[ जातो.
,भाओऔलाल : बोला, काय म्हणणं आहे तुमचे !
भांड्रप : म्हणायची कांही सोयच राहिली नाहीं मुळीं !
सुळुंद : आपण खुद्द कल्याणलाच विचारलं असतं म्हणजे वरे!
भाओऔलाल : नाही-खऱ्याखोट्याची खात्री केल्याशिवाय त्याला विचारणं घरं नाहो ! मला त्याच्याबद्दल फार आदर आहे! विनाकारण त्याच्या भावना दुखवण्यांत काय अर्थ आहे! मीं मुद्दामच त्याला आतां बाहेर पाठविला आहे ! भांडूप : खरं सांगू साहेब, आपल्यासारख्यांनीं या असल्या गोष्टींत फार लक्ष्य घालूं. नये हे सर्वोत अुत्तम ! . सुळुंद $ शिवाय किती केलं तरी कल्याण आपला मनुष्य आहे ! लोक काय वाटेल तें लिहितील !
भाओलाल : नो-नो-धिस् अिज व्हेरी सीरीयस अफेअर ! पञ्ञांत कल्याणविरुद्ध केलेले आरोप खोटे असतील तर झुत्तमच, पण जर ते खरे असतील तेर त्यांच्याकडे
१७०
दुर्लक्ष्य करून चालणार नाहों.! माझ्या फर्मच्याच नव्हे तर माझ्या फॅमिलीच्या स्युटेशनचा प्रश्न आहे हा !
भाडूप : पाहिलंत मुळुंद ! आम्ही काय सांगत होतों! या गोष्टी फार दिवस गुप्त रहाणं कर्घी शक्य नाहीं ! नाही, मी म्हणतों, माणसांनीं करावं-पण त्याला कांहीं - सुमार-विवेक-कंटोल १ सुळुंर । ते बाकीचं सारे अक वेळ क्षम्य आहे-पण जिथं अन्न खायचं तिथंच विष्ठा टाकायची-छे-छे-हे ! भांडूप : साहेव, आपण आम्हांला या संकटांत घाळं, नका-आपण आमचे अननदाते--- मुळुंर : आणि कल्याण-आमचचा मित्र ! खरं सांगावं तर मित्रद्रोह होतो-- भांडूप : आणि खोटं सांगावं तर स्वामीद्रोद् होतो, भारतीय युद्धांत. अर्जुनाला देखील हाच प्रश्न पडला होता! - भाओलाल : हृ यूअर डयूटी-दॅटस् ऑल! सत्यापुढें जगांत कोणा*चीही परवा करूं नये, कल्याणला पिण्याचं व्यसन असेल अल्ली मला कल्पना नव्हती ! भांडरप : खरं सांगायचं म्हणजे काल संध्याकाळपर्यंत आम्हाला देखील त्याची कल्पना नव्हती. ! आतां कल्याण आपल्या अिथं अितकी वर्ष आहे, पण एक दिवस कधीं त्याचं वर्तन आपल्याला वाओऔट दिसलं नाहीं--नाहीं, उगाच अकादयाविरूद्ध खोटं कशाला बोला ! सुळंद : बाकी आजपर्यंत त्याच्या घरी असे आम्ही कर्धींच गेलो नव्हतो ! काळच लाच्या घरांत पहिल्यांदा पाऊल टाकलं ! . .4 भांडप : त्याचं असं झालं, काल हा परीक्षा पास झाला; फार आनंद झाला आम्हांला! सालिसिटस्चो परीक्षा पास होणं म्हणजे कां्ही सामान्य गोष्ट आहे १ ऑफिसच्या कामाच्या गर्दीत त्याच्याशीं काळ बोलायला देखीळ वेळ झाला नाही-संध्याकाळीं ठाकरद्दास्व्या रामाच्या देवळांत यांची सहज गांठ पडली-- मुळेर $ रोज संध्याकाळीं रामाच्या देवळांत आमची गांठ पडली नाहीं असं कधी होत नाही ! | भाऱ़प तेव्हां बोलतां बोलतां साहजिकच कल्याणचा विषय निघाला | म्हटलं झुभ्या झुभ्या त्याच्या घरीं जाऊन त्याचं अभिनंदन तरी करून येथूं या मनुष्याच्या आयुप्यांत असे प्रसंग वारंवार. थोडेच येतात ? म्हणून आम्ही त्याच्या
७१
विऱ्हाडी गेलों. वाहेरचं दार झुघडणार, अितक्यांत आंतून खूप हत्या आणि आरडाभोरडा वाहेर अकू आला ! र
' सुळुंद : आणि वासाचा तर असा भर्वकर भपकास आला-कीं त्याच पावा परत मार्य फिरावं असं वाटलं !
भाओऔलाल : मग; पुढं
भांडूप : अितक्यांत कल्याणनं आम्हांला आंतून पाहिलं-कसं कोणास ठाअूक ! त्यावरोवर त्यांनीं हात धरून आम्हां दोघांना आंत नेअून सगळ्यांच्या मध्य वसविलं-आंतला देखावा काय वर्णन करायचा ९ वेताळाचा दरवास्च तो! सुळंद : आणि त्यांत सामील होण्यासाठीं आमच्यावर आग्रहाचा असा काहा
जबरदस्त मारा झाला कीं आमच्या अवरजी जर दुसरं कोणी असते [तथ तर त्याचा कांही धडगत लागली नसती!
भांडूप : म्रह्मदेव आला म्हणून आपण थोडेच वधतों आहोंत ! पहिल्वापासून
मुळीं आपल्याला या गोष्टींचा अतिशय तिटकारा ! बाको साहेब-आपण जर
, आम्हांला त्या परिस्थितींत तिथं पाहिलं असतं तर आपली आमच्याबद्दल भयंकर समजूत झाली असती !
भाओलाल : पण त्यानं लोक तरी कोण कोण जमविले होते अवढे १
भांडूप : आतां कशाला विचारतां नांवं त्यांचीं साहेब ! चांगळे यांच्या
आमच्यासारखे प्रतिष्ठित सभ्य लोक होते अेवढं सांगितलं म्हणजे बसू ! दिवसा
जर आपण त्यांना पाहिलेत तर तोंडांत बोटें घालाल !
सखुळुंद ः वाको साहेव, कल्याणला आम्हीं तिथं प्रत्यक्ष पितांना असा पाहिलाच
नाहीं ! आम्हाला बघून लाजला किंबा काय कोणाला ठाऊक !
भाओलाल.: या पत्रांत लिहिलेल्या बऱ्याचदा गोष्टी जमल्या म्हणायच्या !
आतां मुख्य महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी भाची तिथें होती किंबा काय £
भांडूप : खरं सांगायचं म्हणजे आम्ही आपल्या भाचीला ओळखत नाहीं साहेब !
आम्ही आपल्या घरी कधीं चार दोन वेळां वर्षातून येत असलो तरी आपल्या
घरांतील बायका मंडळींचे चेहेरे आम्ही कसे ओळखू शकणार ?
सुळुंद : शिवाय त्या बार्र्ंचा चेहराही आम्हांला नाटसा पहायला मिळाला नाहीं.
आम्ही आला तशा त्या घाओघाओीनें बाजूच्या एका खोलींत गेल्या---
भांडूप : आगि कल्याणनं आमच्या देखत त्या खोलीला कुलप लावलं ! तैं
७र
'वधून मात्र आम्ही दाघांनी खाली माना -'बातल्या-म्हंटलं-आतां मात्र हा माणूस - - कौमांतून गेला--- | सळ्ुर । आपली भाची जर'प्रत्यंक्ष पहायळा मिळेळ तर मी तिठा खास ओळखु शकेन ! पण तं कर्स जुळणार १ भाओलाळ : कसं म्हणजे ! मी आत्ताचे आत्ता तिला अिथं बोलावून आणतो. सला आतां या प्रकरणानचा छडा शेवटपर्यंत लावलाच पाहिजे ! रोज संघ्याकाळीं दी कार्टी घरांतून वाहेर जाते-माझी खात्री आहे आतां, या दोघांच्या नेहमी गांठोमेटी होत असल्या पाहिजेत ! कल्याण अितका बदमाष असेल याची मला 'फेल्पना नव्हती, या दोघांची ओळख कदी झाली हेच मला कळत नाहीं ! सी भाता तिला टेलिफोन करतों, कल्याण आला म्हणजे आंत पाठवून द्या ! *: .. [जातो री सळेर : ग्रा टाळी, काळ रात्री ती पोरगी आपल्याला नीटशी पहायळा मिळाली नव्हती-आतां मिळणार कीं नाहीं ! भांडूप : कमाल आहे तुझी ! वाकी आपल्याला कल्याणचं आश्चर्य वाटतें ! अितका ' चांगला माणूस बाहेरून वाटतो-पण छे, हर्लीच्या कारळी अकांद्याचा भरंवसा घरायन्यी कांर्ही सोय नार्ही ! ( कल्याण येतो; तसा स्वर व चेहरा बदलून ) कलकत्ता दायकोर्टात जत्टिस दोपर्ड यांनीं हा निकाळ दिला, भाहे, आलं ध्यानांत £ कल्याण, भाओझीळालरोट तुम्हांला आंत बोलावत आहित ! | _ [ कल्याण न बोलतां मामीलालच्या भॉफिसांत जातो; सुळुंद : काय दहोओल असं वाटतं! भांडूप : “ ब्रेट ! लावशील तर सांगतों ! मळंद : आपल्याजवळ आज पेसे नाहींत ! खालीं पांच्च रुपये आहेत ! भांडुप : पॅचवीस रुपयाखाली आपण खेळत नाहीं ! [ कांदी वेळाने भाओऔलालच्या खोलीतून कल्याण पुढें व भाओठाल मारे असे दोघे येतात, कल्याणच्या हातात पत्ने असून त्याचा चेद्दरा क्षव्ध . झाळेला आहि । कल्याण ! यांतील अक्षर न अक्षर खोटं आहे, तुम्ही पाहिजे तर यांनाच विचारा! आपलं मत माझ्याविपर्यी कटपित करण्याचा कोणा तरी हलकट माणसाचा हा दुष्ट डाव आहे ७्र्
आर्थओलाल : माझी खात्री झाली म्हणूनच मी तुला विचारतो. मता अितरांना त विचारण्याची जरूरी नाहीं ! काल संघ्याकाळीं तुझ्या घरांत ओक वाओी होती ही गोष्ट खरी आहे कीं नाही? | कं कल्याण : मी त्याविषर्यी कांही अक बोळ. रकत नाहीं ! भाओलाल : आतांपर्यंत तू माझ्याशी अशी भाषा कधीही केली नाहींस र केल्याण, सर्वकाळ सर्वाना फसविणे कोणाळाही शक्य नाहीं ! शेवर्टी सत्य बाहेर आल्याशिवाय रद्दात नाहीं ! मड कल्याण : मी ठुम्हांहाच काय-पण कोणालाही आतांपर्यंत कधी फसविलं नाहीं! मी अका मित्राला वचनानं वांघला गेलो आहे म्हणून मला आपल्या प्रश्नाचं अुत्तर देतां येत नाहीं ! न भाओलाल : माझा नोकर म्हणून मी तुला विचारत नाहीं! आजपर्यंत.मी माझ्या मुलाप्रमाणे तुला मानीत आ्लो-वाटेल त्या सवलती तुत्गा दिल्या-डिपॉझिटचे पांच हजार रुपये देखील मीं तुझ्याकडून घेतले नाहींत ! माझ्या शब्दापेक्षा तुला तुझ्या मित्राच्या वचनाची किंमत जास्त वाटते ? | कल्याण : असंच तुम्ही म्हणत असाल तर मी अवे सांगतो कीं काल संध्याकाळीं माझ्याकडे अक स्री आली होती-- भाओीलाळ : अस्सं, नाअ् यू कम् राअंड ! कल्याण : पण तिचा माझा कांहीं संवंघ नाहीं! भाओलाल : तें परमेश्वराला माहीत! काय नांव तिचं? कल्याण : ते मळा विचारू नका ! यापेक्षां जास्त मला माझ्या मित्राच्या रहस्याचा स्फोट करतां येत नाहीं ! | भाओीलाल : मग मी दुल सांगतों कीं ती माझी भाची होती म्हणून ! | कल्याण : तुमची भाची ? शक्य नाहो! मी वाटेल त्याची शपथ घेऊन सांगतो कीं ती आपली भाची नव्हती ! तुम्हांला भाःची आहे हें मला आतां या क्षणापर्यंत ठाऊक नव्हतं ! माझ्या त्या मित्राची आणि ठमच्या भाचीची ओळस्र असणें मुळीं शक्यच नाहीं ! भाओऔलाल : वस कर तुझा तो मित्र! मित्राच्या नांवाचं पांघरूण घाळून स्वतःचं पाप लपत नसतं ! क्ली ह टी... विन कल्याण : म्हणजे मो , झितके .जीव . तोडून सांगतो तरी आपला माझ्यावर विश्वास नाही ! ।
२3.4
भाओलाल : दारूबाज माणसावर कोण विश्वास ठेवील ? तूं या व्यसनाच्या तडाक्यांत भितका सांपडला असशील याची तरी आजपर्यंत मळा कुठं कल्पनो होती? | री
कल्याण : म्हणजे, तुम्ही त्या निनांबी च्िठोऱ्यांतल्या वाटेल त्या घाणेरड्या
शब्दावर आतां विश्वास ठेवूं लागलांत ! मी दारूबाज आहें असं तुम्हांला म्हणवतं
तरी कसं ! तुम्हीं पाहिजे तर यांना विचारा-बोला भांडरप मुळुंद, तुम्हीच सांगा- दारूच्या अका थेबाला तरी मीं कधी स्पा केला आहे का!
' भाडूप : आमच्या देखत तर कर्धीच नाहो !
मळुद: तें आपण वाटेल त्याची दापथ घेऊन सांगतो ---
भाओळाल ! मग आतां उघडच सांगता कीं काल रात्री तुझ्या घरांत झालेल्या
साऱ्या प्रकाराचं वर्णन यांनींच आतां मला सांगितलं आहे-- कल्याण : कुणी यांनी-यांनी
' भाओलाल : हो-हो-यांनी ! आतां कां बोबडी वळली ! सांगा भांडूप, काळ
संध्याकाळीं याच्या घरांत दारूबाज वेताळांचा दरबार कसा भरला होता ते फिरून अकदां सांगा व याची बत्तिशी याच्याच घशांत घाला--
कल्याण : माझी बत्तिश्ी घशांत जाण्यापूर्वी यांना आपल्या जिभा सव्यबाहात *बाहेर काढाव्या लागतील ! बोला भांडूप, बोला मुळंद, बोला- म्हणजे माझ्या
पेशांनीं माझ्या घरांत प्यालेळे माझे दोस्त आपल्या दगलबाजीर्चे प्रदर्शन कसं करतात हें तरी मला दिसून येओल !
मळंद : म्हणजे, आम्ही तुमच्या घर्री येअून काल प्यालो असा तुम्ही , खुशाल आमच्यावर आरोप करतां आहांत कीं? बघा साहिब
भांड़प : जाअूं दे रे ! कश्लाला त्याच्या तोंडी लागतो आहेस ! मनुष्या'चं बिंग
ओकदां बाहेर आले म्हणजे तो वाटेल त्या विरुद्ध वाटेल ते भकत सुटतो ! ह पहा
कल्याण, काल आ;म्ही दोघेच काय पण आफिसांतली सारी मंडळी येअून आपल्या घरी आपल्या खर्चाने प्यार्लो ! कत्रूल-अगदीं कवूल ! झालं तुमचं समाधान ? साहेब कल्याण म्हणतात तें अगर्दी खरं आंद |
मुळुंद $ आमच्यावर आज यानं वाटेल ते आरोप केले ! झुद्यां साहेबांवर देखील हा वाटेल तो आरोप करावयार्चा !
भाओलाल : कल्याण तुमच्या अंतःकरणाची मजल.अितकी जाल याची मला कल्पना नव्हती ! स्वतःच्या संरक्षणासाठी तुम्ही यांच्यासारख्या सम्य माणसांवर
७५८
वाटेल ते निंद्र आरोप करतां-तुम्हांला दारम कशी वाटत नाहीं ! मी यांना तुमच्या- पेक्षां जास्त ओळखतो! कल्याण : भ्रम आहे तुमचा ! तुम्ही यांनाच काय पण तुमच्या ऑफिसांतील अकाही माणसाला ओळखत नाहीं ! आत्मसंरक्षणासाठीं मी बोलत नाहीं र पण छेतज्तावुद्धीरने आपल्या हितासाठी म्हणून मी सांगतो की, आपलं हें ऑफिस व्यसनी वदमापांनीं बुजवुजलं आहे ! या क्षणापर्यंत मळा देखील यांच्या संभावित पाजीपणार्ची कल्पना नव्हती ! | सळुंद : तर-तर--आम्ही वदमाष आणि पाजी ! आणि तूं तेवढा तुकारामाचा चाप-या ऑफिसच्या झुद्धारासाठी [अथं अवतीर्ण झाला आहेस ! | भांडूप : आमचं दोघांचं राहूं द्या म्हणा ! आम्हीं ओक बदमाष असूं, पण आमचे झाववा सामंत किंवा, आमचे भिकोबा भामिदर-( झाववा सामंत व मिकोवा भार्मिदर वेतात. ) यांच्या पायाचे तीर्थ व्यावं रोज सकाळी-अश्ी ओअकओक हीं माणसं-यांना व्यसनी वदमाष असं म्हणायची कोणान्ची छाती आहे! सुळुंद : अकलळ्त, तुम्ही दोघे दारूवाज आहांत असं कल्याण म्हणतो! सणवार, ]. मोग-आी! झळुंद : हो-हो-तु्म्हा ! किंवा आपण सारेच म्हणाना !
[ ते सारे मोठ्याने हसतात. भांडूप : काल संध्याकाळी तुम्ही सारे लोक याच्या घरी जाआून गटारांत पडेपर्यंत प्या्लांत ! खरं आहे कीं नार्ही ह? स्ाववा : आपल्या घरीं काळ तर सत्यनारायण होता ! आपण घरांतून गेलोच नार्ही मुळीं बाहेर ! भाद्र : मी. काल * नामाचा महिमा ! पहायला गेलों होतों ! आपल्या गळ्यांत माळ आहे ! आपण कधी खोटं बोलत नाही ! भाओीलाल : द्वे-दे सांगतील तं सारं खोटं, अन् तूं तेवढा सद्या ! सत्याचा आणि सदरुणाचा अवतार ! कल्याण : साहिव, यांच्या वदमापांगेरीचे वर्णन करायला मरा ठी भाषेत नवीन विश्ेपर्ण निर्माण करावी लागतील ! सत्यनारायणाची विटंबना करणाऱ्या या घेरळ्यावर आणि पंढरीच्या माळेची बदनामी करणाऱ्या था बोक््यावर तुम्ही एवेश्वास ठेवूं नका !
षद
भालझिदर : अरे वा रे वा ! माझ्या माळेवर म्हणें विश्वास ठेवूं नका! मग काव तुझ्या गळ्यांत अडकवलेल्या त्या चिंधीवर विश्वास ठेवा होय ? मुळेंद * तरी वरं ! काळ पोलीस घरांत टिरळे ही भानगड अद्यापि दोटजींच्या कानावर गेली नार्ही ! भाआळाळ :! म्हणजे-कावय म्हणतां काय तुम्ही ! कल्याणच्या अेकेक भानगडी अंकतां अकतां मला वेड लागायसची पाळी आली आदि
[ अितक्यांत पेस्तनजीच्या खोर्ळातून खुद्द पेस्तनजी, रावसाहेब भंब्रादास
वासंती दी येतात,
पेस्तनजी : धीस अिज मिस्टर ! अंबादास : नो मिस्टर-रावसा“ेब अंबादास! उ ' पेस्तनञ्ी ! तुम्हांला मिळायला आलेत ! कल्याणच्या यांना कांदीं झिन्फॉर्मेरान पायजे !
[ जातो. . भाभीलाळ : ( बाकीच्या कारकुनांना ) वू गो द्व घुवर वर्क ! अंबादास : यस , आयू अम रावसादेव अंबादास ! कोल्हापूर्स ! 'घीस् औज माय पुतणी, अन्ड आयू अँम् दर काका ! आपल्याला सिंग्रजी कळतं ना! भाआओीलाळ : आपण मराटींतच वोला ! अवांदास : ऑल रादटू ! कल्याणही झि्थ आदितच ! आपल्या ऑओफिसांत हे अितके वर्षे नोकर अद्दित, आतां सॉलिसिटरद्दी का काय झाळे आहित असं - म्हणतात-मला यांच्या वर्तनाबद्दळ किंवा झितर पुष्कळ गोष्टींबद्दल आपल्याकडून कांहीं प्रावव्हेट मादिती पाहिजे आहे ! भाओीळाळ : कलासाठीं आपल्याला द्दी माहिती पाहिजे ! कि अंबादास : कद्यासाठी ! म्हणजे त्यांचं असं आदे, कीं या आमच्या पुतणीच्या डोक्यांत दिरलं आद्वि वेड ! ठुमच्या-आमच्या काळी दी कांट प्रेमाविमाची मान- मड नव्हती ! पण आतां जिथंतिथ दच अकूं येतं आदे ! वास्तविक या माणसाला टी मलगी देण्याच्या मी फार विरुद्ध आहें ! आतां आपलं मन कट॒पित करण्याची -_ कांही माझी अिच्छा नाद्वॉ-पण माझं कांडी या गरहस्थावद्दळ चांगलं मत नादीं ! _ साआलाळ : मग आपली त्यांत कांडी ओेक चूक होत नार्दी ! आतांपर्यंत माझं चाच्यावद्दळ अतिद्याय चांगलं मत. होतं, पण-
"७५७
कल्याण : साहिव, मी तुमच्या पार्या पडतो -तुम्हो माझ्या सर्वस्वाचा नाश करतां आहांत ! | ७ भाभीलाल : म्हणजे, तुझ्याविषयी मळा आतां झितक्या गोष्टी माहीत भतता केवळ तुझ्या समाधानासाठी खोटं सांगून मी या निर्दोष मुलीच्या आयुप्याचा नाश करू भन् नरकाचा वांटेकरी होअं म्हणतोस ? अंवादास : ( वासंतीस ) पहा-पहा औकलंस ! चासंती : साहेव, तुमची कांही तरा चूक होत आहे | दुसऱ्या कोणाच्या सांगण्वावरून यांच्याविषयी तुमचा गैरसमज झाला आहे ! ी भाओळलाळ : नाहीं ! मुडी, मी विनाकारण गैरसमज करून घेणारा माणूस नाही ! यानं आजपर्येत माझ्यासारख्या हु्यार माणसाच्या डोळ्यांत धूळ टाकली ! विर्थ उस्वातारल्या अजाण मुलीचा काव पाड मुली, तुझी माझी कांहीं ओळख नाहीं, पण तूं माझ्या सुलीसारखी आहेस, म्हणून तुंला सांगतों ! 'वासंती : आमचे दोघांचे अकमेकांवर प्रेम आहे ! कल्वाणवर माझं प्रेम आहे आणि कल्याणचं- |
[ कांता भेकदम घाओघाओने येते, कांता : कल्याणचं माझ्यावर प्रेम आहि-
[ सारे तिच्याकडे वळून पहातात. अंबादास : हीच-हीच कालची मलकाजान ! भाओलाल : कोण मलकाजान ! दी माझी भाची सरोज! अंवाद्रास : राहु त्रा-मी कोल्हापूरचा झह ! असा वनायचा नाहीं ! हिचं नांव सट्रकाजान आहे ! हिनं आपल्या तोंडानं मळा सांगितलं आहे ! | भाभीलाल : तुमची हिची कुठं गांठ पडली ! अंवादाल : कुठं म्हणजे ! याच्या घरांत ! काल संध्याकाळीं यानं हिला खोर्लात कोंडून ठेवली होती ! मी माझ्या हातानं त्या खोळीचं कुळूप झघडलं आणि हिला चाहेर काढली ! माओलाल : वदमाप, आतां बसलं का तुझ्या तोंडाला कुळूप ! प्रत्यक्ष: तुझ्या अननदात्यार्शी असा नीच द्रोद्द केलास! कोणत्या नरकांत जाशील ? कल्याण : शै ठुमची भाची! टाक्व नाही ते ! हिन्चं नांव सरोज नाहीं-कांता आहे ! कांता : मला सरोजही म्हणतात, आणि कांताही म्हणतात ! अंवादास ; पण खरं नांव आहे मलकाजान !
ष्ट
भाओऔळलाल : कार्टे, तूं या माणसाच्या नादीं लागून माझ्या तोंडाला आणि आपल्या कुळाला काळोखी लावली आहेस ! कांता : आमचं दोघांचं लभ करायचं आतां नक्की ठरलं आहे ! भाओऔलाल-अवादास-वासंती : काय-लम! कल्याण : साफ खोटं आहे ! हिचा माझा कांहीं अक संबंध नाही ! कांता : आतां कशाला लाजतां ! केव्हा तरी तें यांना कळणारच ! कल्याण £ काय वेड लागलंय तुला £ कांता : म्हणजे, चार पानं अवढं पत्र लिहून पुन्हां मलाच वेड्यांत काढतां काय! कल्याण : पत्र ! कसलं पत्न ! कुणीं लिहिलं पत्त ! . कांता : तुम्हीं !-तुम्ही ! शुद्धीवर आहांत का! हें पहा तुमचं पत्र !
[ पत्र पुढें करते, भाओलाल : (तें हिसकावून घेतो.) बरोवर, कल्याणचंच अक्षर हे, कल्याण; बोल, आतां सांपडलास कीं नाहीं मुद्देमालासकट ! हैं प्रेमपत्र नसून तुझं सत्युपत्र आहे ! वासंती : ( कल्याणला मिठी मारून ओरडत ) कल्याण--
[ कल्याणला काय बोलावें हेंच कळत नाहीं ! तो स्तंभित होतो, बाकीचे
सारे चाकित होतात. पडदा पडतो.
७९
प्रवेदा पहिला
रात्रीची साडेदद्दा-अकराची वेळ, चोपार्टीचें वाळवंट, जिकडे तिकडे अगदी सामसूम झालेली दिसत आहे. झितक्यांत भांडूप ब मुळुंद वेतात,
*
भांडूप : कांहीं सुमार आहे कीं नाहीं तुला ! अश्या वेळीं हात राखूनच काम
क्रेलं पाहिजे, दी अंबरनाथची पार्टी चांगलीच अंगावर येणार सगळ्यांच्या !
सुळुंद : तूं माझा हात कां धरलास ! मला लागेल तितर्क पिओीन मी! मी राजा
आहे. माझा--
भांड्रप : वस कर-पाय लटपटायला लागले तरी म्हणे राजा ! कर्घी प्यायला
मिळालं होतं कां नार्दी ? वराडी आहेस नुसता !
मुळुंद : रट अप! जेव्हां तेव्हां मला तूं टाकून बोलतोस! मॅनेजिंग काक
म्हणजे तूं कोण समजतोस स्वतःला ! तूं मॅनेजिंग छार्क असलास तर मी भाओी- ट्ठ
भाओीलाल सॉलिसीटर्चा बाप आहें-मी पेस्तनजी दोटचा काका आहे---_ सांड्रप :- मोठ्याने बोळ, नकोस ! ऑँकेल कुणी ! ह मुळुंद : अकलं. तर: अकलं ! .मी कोणाला भीत नाहीं ! झोर्टून. सांगता सगळ्यांना. ! मॅनेजिंग क्लार्क म्हणजे नुसता गंडेरीबाला आहे आमच्यापुढं ! ( आंतून “ गंडेरी ' अश्ी आरोळी, ) बघ, सत्य आहे ! अ गंडेरी--
भांडूप :.ओ लेका; प्याल्यानंतर कुणी गंडेरी खातो दोय ! व मुळुंद : तूं बोळं नकोस-मी गंडेरी खाईन नाहींतर फाढदा पिओन ! ,.
[ तोंच सॅटाक्रूझ व गोलपिठा येतात, तेही चांगलेच टेर झालेळे.आदेत गोळपिठा : से, गाट अप, डोन्ट शाअट, काय म्हणतील दामदे लोक ? सँटाक्कु् : लाठिट माय फॅग ( गोलपिठा त्याची सिगारेट पेटविण्याचा निप्फळ प्रयत्न करतो, शेवर्टी कशीतरी पेटवितो ) ह यू नो हू आयू अम! आय अम यादाजदान ! सै गददाजदहान हुं-भोर तूं मेरी मुमताज-- मुळुंद : मुमताज; कुठं आहे मुमताज ! सॅटाकूझ : आद्र विल्ट ताजमहाल, टू बू नो! गोलपिठा : ताजमद्दाळ हॉटेल ! सँटाकस : नो-नो-देंदू आग्रा ताजमद्दाळ ! आयू विल्ट मिटू ! सळद अ गोलपिठा, मला थोडीशी व्हिस्की आणून दे २ ! म्हणजे थाचा ताजमद्ााल मी विकतच घेऊन टाकर्तो सॅटाक्रूफमल ५: आल रासिट री गिव्द् मी द्व पेग्न ऑफ व्द्स्करी; आयू उञिल सेल माय ताजमहाल दृ वू !
[ मोठ्याने इंसतो, झाववा घडपडत येतो | : याववा :£ अ लेकटो, अथ काय करतां आहांत ? तिकडे भाओंदरनें कोण, आणली आटे क्ञकास ! खूप मजा आंटे--चला---
[ सारे घडपडत जातात, थोड्या वेळाने अंबरनाथ मार्ग वळून पहात पद्दात येतो. त्याला कोणीतरी दिसते, तसा तो टाळी वाजवून शीळ वाजवतो मग कांता लगबगीने येते
काता : फोण-मित्टर पै! टर
अेवरनाथ : होव; मीच तो. आज संघ्याकाळीं आला नाहीत तुम्ही-- कांता : नाहीं आढे-पण-पण मितक्या रात्रीं ठुम्ही मता कां टेलिफोन केलांत किती घाडती आहांत ? जेट्यांना कळलं अततं म्हणजे मग ! अंबरनाथ : नाहीं कळलं ना ? मग झाले तर ! मी कद्चाला बोलावर्ता आह कल्यागनं तिकडे जीव पाखडला आहे तुमच्यासार्टी ! क कांता : लाचं तोंड पद्यावची इच्छा नाहीं मला ! बदमाष आहे तो! पत्त ल्हूनच्या लिहिन मलाच खोटं ठखतो ! | विका अंवरनाथ : हें ववा कांतावेन; कल्यागची कांहीं अेक चूक नार्ही त्यांत ! ठुम्ही ख्याल साऱ्या लोकांपुढे जर ते पत्र दाखवायला लागलात, तर त्याने काव करावं ? घेटजीपुढं साऱ्या गोष्टी झुवडयणे कवूल करण्याची कल्याणचीच काव; पग कोणाची छाती झाली असती ? तुम्हींच तगळी घाण केलीत. अहो, या गोष्टी दमादमानेंच व्यावच्या असतात ! काता : म्हणजे, करवाणचं माज्यावर खर्रच प्रेम आहि म्हणतां १ अंबरनाथ : प्रेम आदे म्हणून कार्य विचारतां? ठम्ही प्रत्यक्षच वेअून पहा म्हणजे झालं. चार तात झाल, माझ्या खोलींत तडफडतो आहे तो ठुमच्यातार्ठो-- कांता : मग ती मुल्गी कोग ? तिच्याशी त्यांचं ल ठरलं होतं ना! अंवरनाथय : ठरलं होतं, पग केव्हां? तुम्हांला बवण्यापूवी ! सारं त्यानं ठुम्हाला सत्रांत टिहून कळविळं आहे. आतां कां त्वाच्या प्रेमाची विनाकारण राका वेतां £ तुमच्यासाठी त्याने नोकरी गमावली-त्या पोरीवर पाणी सोंड्ले-तरी तुम्हांला त्याची परवा वाटत नाहीं ! तुमच्यासाठी काव वाटेळ तो स्वार्थत्याग करावची त्याची तयारी आंदहे-- कांता : किती नख आहे मी! चला, आतांचे आतां मल््र त्यांच्याकडे वेअून वचवला-< १ अंबरनाथ : टेक्सी तवार अहि. तुम्हीच वावला झुद्ीर केलांत! नाही तर या वळा आपण तथ सआतवता---
[ दोघे जातात. काढी वेळाने भाझिदर, सुळुंद, चँलकूझ, गोलांपेठा, झांववा व सुरंगी नांवाची अक छळेल वेश्या तकी मंडळी प्रवेद्य करतात. सुरंगी संवाच्यामध्ये आहे, तिच्याभोवती ते सारे लघंळपणा करतात.
ट्र
भाडझिदर : तुजविण मेना, जीव दिवाणा ! _. सुरंगी : पुरे करा द्दा प्रेम बहाणा ! '...* सुळुंद :.मी तर बाजी, तूं मस्तानी ! .. ;. भाअिदर : मी. मज्तुन, तु. लेलाराणी ! मुळुंद : गा माझे चिमणी--- ' . भार्मिद्र : मंजुळवाणी! _ सुळंद : हांसव गालयुलाब साजणी ! सारे चल ये, पाज शाराब !
[ सारे सुरं्गीभोंवतीं मोठमोठ्याने ओरटड्टन गाय लागतात, अितक्यांत भांडूप धांवत येतो, भांडूप : पळा-पोलीस आले ! सुळेंद : कोण पोलीस ! भांडूप : गद्धथा, तूं तरी चल, बाकीचे मरू देत ! [ मुळुंदचचा हात धरून त्याला फरफटत ओहून नेतो. अितक्यांत दुसऱ्या बाजून चार पोलीस येतात पोलीस : पकडा यांना ! दारू [पैअून दंगा करताहेत लेकाचे ! ही कोण ! ही त्या पिंजऱ्यांतली साळुंकी अिथं अडून कशी आली. ! भाठझिंदर £ ती माझी ठेला आंदे-- | पोलीस : अरे वा मज्न £ किती झोकलीत आज ! झाववा : साहिब, मी म्हातारा आहईे-- पोलीस : चांगला म्हातारा अटिस ! चल हो पुढें, नाही तर घालतो कमरेत लाथ ! [ पोलीस साऱ्यांना घेअन निघून जातात, थोड्या वेळाने वासंती | अकटी येते - वासंती : | भिववीत जावा ही निराशा, ने सुखनाशा, ““ जीवनी न आद्या, हे जगदीद्या ! ट्रे
तुटला सुखाचा जणुं दुक्रतारा, ...
कशी
तम धोर व्यापी नभाला, ही भयवेला ! .
| वार्सती समुद्राच्या वाजूला अंधारांत निघून जाते. थोड्या वेळाने भांझीलाल येतो व 'अकदम थांवतो आणि वासंती ज्या दिशेनें गेली त्या दिशेकडे अंघारांत वघूं लागतो. . 0 लार | भाओऔलाल : वेडी तर नाहीं ही ? अितक्या रात्रीं ही समुद्राकडे कशाला गेली? जीव तर द्यायचा हिचा विचार नसेल ना ! (अितक्यांत अुडी मारल्याचा आवाज व अक किंकाळी अकूं येते; तसा भाओळाळ अकदम दूरच्या लोकांना झुद्दे्वन ओरडतो ! ) धांवा, धांवा, अका वाओनें संमुद्रांत आझुडी मारली ञिकडे ! [ भाओलाल अंघारांत धांवत धांवत जातो.
५ -
प्रवेश दुसरा. . | . समुद्रकिनाऱ्याकडीळ अक रस्ता, भांडूप, मुळुंद व बाळाराम बोलत येतात, | | यी भांडूप : अस्स-अस्सं-हेच ते बाळाराम काय | पण ह्यांचा आणि कल्याणचा सवध कसा काय आला; | चाळाराम : ते रहातात त्याच्या मागल्या वाजूला जी रंगाऱ्याची चाळ आहे तिथें मी रद्यतों, शा सुळुंद : असं काय करतां भांडूप ! अहो, म्हणजे परवाचे दिवशीं रात्रीं कल्याणनें झेक बाभी आणून आपल्या घरांत दडवून ठेवली होती-- भांडूप : वरं-बरं-बरं--- शिरा सुद : नंतर पोलीस तिथं आळे अन् खूप भानगड झाली--- | भाहूप : म्हणजे मलाच सांगतोस काय फिरून ते ? सगळ्या गांवाला माहीत झाहे तें! सुळुंद : ती बाओ म्हणजे यांचं कुटुंब-- व भाडूप : अरे, अरे, आपलं कुटुंब ना त्या? काय हलकट माणूस' असला पाहिजे कल्याण ! दुसऱ्याच्या सुखाच्या. संसारांत विष कालविणाऱ्या माणसाला खरोखर फांसावर चढवायला पाहिजे ! आपली ओळख झाली-फार आनंद झाला! - टॅड
मुळुंद : दुपारी कल्याणचा शोध काढीत काढीत हे ऑआफेिसांत आले आणि पुप्कळसं कांही सांगूं . लागले-म्हटलं तसं कशाला, संध्याकाळीं आपण : बाहेरच भेटूंअच्.काय करायचं.तेठखं! .' , . !. भाडूप : तुम्हांला आमच्याकडून काय पाहिजे असेल ती .मद्त मागां ! पेसे पाहिजे असतील तर पैसे, प्यायला पाहिजे असेल तर प्यायला-- ह मसळुंदे : कांयदेशीर संछां पाहिजे असेल तर सलछा ! संकटांत सांपडलेल्या माणसाला 'साहाय्य करणं हें आमचं कतंव्य आहे. मी तुम्हांला सांगू ! हा सारा फार्जीलपण[ त्या कल्याणचा आहि, तुमचं कुटुंब फार सज्नन आहे--मला ठाऊक झाहे--,. * .. बाळाराम : तुम्हांला कांय ठाऊक र. मळंद : नाहीं, म्हणजे मी आपलं अकलं आहे, चांगल्या माणसाची कीर्ति का. कुठ लपून रहाते ! * ' भांडूप £ बरं, पण, त्या दिवशीं तुम्ही ओवढा खटाटोप केलांत, पोलीस भणलेत-पण ठअितकं करून रोवटीं काय झालं ! त वाळाराम : अहो. कसचं काय न कसचं काय ? गरिबाला मुळीं न्यायच मिळत नाहीं जगांत ! पोलिसांनी त्याला. लागलेच सोडून दिले-- भांड्रप : देणास्व ! ते मार्ग फार नेराळे आहेत--- वाळाराम : अन् अलट मलाच त्यांनीं दम भरला, खबरदार म्हणाले'असल्या खोल्या तक्रारी पुन्हां आणाल तर--- मळंद : पण तुमच्या बायकोचं काय झालं ! वाळाराम :. ती निघून जी पसार झाली ती थेट परेळला कोणा ' ओळखीच्या बाओकडे जाअून राहिलेली आहे, दोन दिवस झाळे-परतच येत नार्ही! मसुळंद : घरी अकटे का आता वाळाराम $£ मग काय तर! 1. भांडूप ! मी सांगता तुम्हांला-तुमची बावको आतां परत येत नाही--' . ' वालाराम: ते कां; न | म भांडूप * आपलं मी सांगतो तं. अका शाळं ! ती आतां तुमच्याकडे परत येगं दाक्य नाहीं!
ट्
याळाराम : कशी परत येत नाहीं तं पहातो ! ती नाही.तिचा बाप परत:येओल! मसळंर : तिचा वाप परत येअून तुम्हांला काय फायदा ? फार 'चूक केलीत तुम्ही वाळाराम ! म्हणजे बायको परी बायको गेळी अन् अन्रू परी .अद्रू गेली !. जगांत तुमचं निव्वळ हंसू झाल |. भांडूप : परेळला.. तुमची वायको कोणा अका. ओळखीच्या बाञीकडे जाभून राहिली आहे असें तुम्ही म्हणतां, पण तेथें जाअून तुम्ही प्रत्यक्ष'पाहिलं आहे काय? चाळाराम : छेः, मला काय भेवढी जरूरी.पडली आदे १ मरेना. ती ! कुणी तरी सांगितलं झालं ! भांडूप : सी तुम्हांला सांगतों, की तुमची माहिती सपदोल चुकीची आहे, तुमच्या डोळ्यांत निव्वळ कोणी तरी धूळ टाकली आहे. तुम्हांला सांगू तुमची वायंको कुठं आहे तें ! | त बाळाराम : कुठं?
भांडूप : तुम्ही विश्वास ठेवा अगर न ठेवा, प्रत्यक्ष : पाहिलें तें सांगतो. भाज सकाळी तुमची बायको या डोळ्यांनी मी कल्याणच्या घरीं पाहिली, खोटं बोळत असेन तर जीभ झडट्टन पडेल!
चाळाराम : काय, कल्याणच्या घरांत १ शक्य नाहीं ! पुन्हां त्याच्या घरांत कशी जाओल ती?
भाडूप : का, तुमच्या वापाची भीति आहे काय तिला £ परवां तिथे पोलीस घअून गेलांत आणि हलवून खुंटा बळकट केलांत ! आतां ती तुमच्या नाकावर टिच्चून जाझील तिथं-समजलांत ! | सुळुद : त्या दोघांना पक्ष ठाअूक आहे की, तुमच्या हातून कांहीं होणे शक्य नाही ! त्या दिवशीच त्यांनीं तुमचं पाणी ओळखलं ! करणारीं माणसं असतात ती कांहीं निराळींच असतात ! ग
वाळाराम : मग याला आतां अपाय १
क जड | र
भाडूप :. काहीं झुपाय नाहीं याला ! बायकोच्या नांवान चौपाटीवर जाअून शेख करात वसा दोन्ही हातांनीं, दुसरं काय! हला
सुळद : मी म्हणतो, वायको जायची ती गेली, पण चार पैसे कमवायची संधी. आली होती चाढून ती देखील अजागळासारखी दवडलीत !
८६.
चाळाराम : तेवढ्याचसाठीं तर ऑफिसांत आलों होतो. आज- |
- भांडूप; वा, अगंदीं वेळेवर आलांत कीं नाहीं ! नोकरी गेली त्याची ! आतां
दमडी मिळायची नाद्दी तुम्हांला त्याच्या द्दातून !
वाळाराम ! मग मीं आतां काय करावं असं तुमचं म्हणणं आहे!
भांडूप : हे चार आणे व्या अन् बांगड्या भरून या, चांगल्या कोपरापर्यंत!
नवऱ्यासारखे नवरे असून वर आम्हांलाच विचारता काय करूं ते ! सोन्यासारखी
बायको, ' आपली खुद्याल झुठून दुसऱ्याच्या घर्री जाअून राहते-आणि तुम्ही
सिथं स्वस्थ बसून डोके खाजवीत विचारतां;, काय करूं म्हणून ! धरम नाही
बाटत तुम्हांला ? आमची बायको नाहीं आम्हांला सोडून जात £ अन् तुमचीच
कशी जाते!
वाळाराम :; वा प्रश्नाला अत्तर नादीं, गेली आदे खरी, कशी म्हणून काय सांगू.?
भांडूप : काय वित्ञाद आहे ? बायको म्हणजे कुठल्या झाडाचा पाला ! आमच्या
घरांत असं कांहीं झालं असतं तर चामडी सोठून तिच्या दातांत दिली असती !
वाळाराम : आतां जर ती मला भेटेल तर जीव घेन मी तिचा !
' समळंद : वस करा कॉ! कशाला झुगीच तोंडाची वाफ दवडतां ! जीव घ्यायचा
म्हणजे पाव छटाक घ्यायची नार्ही तिथं जाअून !
भांडरप $ आणि तिचा जीव धेभून आतां फायदा काय £ बायकांची अन्रू गेल्या-
नंतर त्या मेल्या काय अन् जिवंत काय सारख्याच ! जीव घ्यायची हिंमत असेल
तर त्याचा घेअून दाखवा !
चाळाराम £ मला आणखी अक पाअूणदोर पाजा ! मग वघा, कल्याणचाच
काय--पण तम्ही सांगाल त्याचा जीव घेअून दाखवितो. तुम्टी कोण समजतां मला ?
जो माझी अन्न धेओल-त्याचा जीव घेझीन मी ! |
मळंद :. द पदा, आतां पिणं बंद! तुम्दी काव म्हणतां ते करून दाखवा आर्घी-
मग तम्हांला आठ दिवस बेवळ्याच्या पिंपांत सीलवेद करून ठेवता !
चाळाराम : कल्याणचं मला मय दाखवतां! तो दिस द्रा तर झिथं ! निकाल
लावून टाकीन त्याचा ! माझं कोण काय करणार आहे !
भांडूप :£ वरोबर बोललांत ! तुमचं कोण काय करणार ! बरेशाक करून टाका हणालांत ते ! आर्म्टी आर्टोत ना तुमच्या मागं,
टॅ७.
सुळुंद : आणि झालंच तसं कांहीं तर जात्तांत जास्त काय होणार? फांशी नाही तर काळं पाणी ! नाही, मी म्हणतों, यापेक्षां जास्ती त॑ काय; होणार ? स्वतःच्या अन्रूपुढं प्राणाची काय किंमत आहे? |
आंडूप : ( खिशांतून अेक मिंग्रजी वृत्तपत्र काढीत ) हे पाहिळेत 'टाअिम्स'मध्ये वातमी आली आहे आज छापून ! अका पठाणाच्या बायकोकडे कोणी तरी वांकन्या नजरेनं पाहिलं तर त्या पठाणानं त्या माणसाचा डोळा फोडला ! याला म्हणतात स्वाभिमान ! नाहीं तर तुम्ही ! तुमची ब्रायको धडधडीत कल्याणच्या खोलींत सांपडली-किती तास तिथं होती कुणास ठाअूक ? तरी तुम्ही. आपले अजून स्वत्थ! कांहीं झालं तरी पठाण ते पठाणच ! तुमच्यासारखे नादान नवरे आपल्या हिंद समाजांत आहेत म्हणूनच आमचा समाज अशा अधोगतीला येअून पोहोचला आहे.
वाळाराम : मी पठाणाचा बाप आहें. येअूं द्या कल्याणला झिथं !
भांडूप : तुम्हांला कदाचित् अशी काळजी वाटत असेल कीं, आपण यदाकदा- चित् तुरुंगांत गेलों [केंबा फांशी गेलों तर आपल्या मागे आपल्या बायकोची काळजी कोण घेझील ! असंच ना ? हीच जर तुम्हांला चिंता असेल तर आतां मी | ' सुम्हांला वचन देतों, तिची सारी व्यवस्था मी लावीन, तुम्ही अगदीं निर्धास्त असा त्या बाबतीत, आमच्या घरांत झितकी मंडळी आहेत, त्याच्यांत अक माणूस 'कांहीं जास्ती नाहीं.
सुळुंद : तुझ्या घरांत पुष्कळ मंडळी आहेत, पण माझ्या घरांत तर अक सुद्धां माणूस नाही ! सडा फाटेंग मी ! तेव्हां यांच्या वायकोला माझ्या घरांत ठेवायला मला तर कांहीं जड जाणार नाहीं ना ? हें पहा वाळाराम, बायकोसाठी आजा ठेवूं नका मागं. तिची झुत्तम व्यवस्था लावतो आम्ही !
भांडूप : ( अकदम दूर पहात ) जरा थांबा. अरेन्च्या, म्हणजे कल्याणच हा! ९ वाळारामास ) भाग्यवान आहांत तुम्ही बुवा ! तुमचा वळी आपण होअून तुमच्याकडे चालत आला कीं ! आतां बोललांत ते करून दाखवो. झटपट ! मुळुंद, तुम्ही याला घेअून वाजूला जा ! मी कल्याणला अिथंच . थोपवून धरतो. तुम्ही मागून अकदम या म्हणजे झालं ! बाळाराम; अशी संधी यायची नाहीं उन्हा 1 आम्ही आमच्यासाठी सांगत. नाहीं-पण तुमच्या बायकोच्या अ्रूसाठीं 1. बाळाराम : तुम्ही बोळूं नका-लंबे करतों त्याला--
टॅट.
[ मुळुंद वाळारामाच्या दंडाला 'धरून बाजूला नेतो, झअितक्यांत दुसऱ्या बाजूने कल्याण येतो
'भाडूप ः कते नेमके भेटलांत कल्याण ! मी तुम्हांलाच हुंडकत होतों, फार बाभीट झालं बुवा अकंद्रींत-- कल्याण : जाअं द्या, कशाला झुगाच जिवाला लावून घेतां आहांत £ तुमच्या मनासारखं झालं-आतां आरामशीर झोंप घ्या घरीं जाअून ! भांडूप : काय, बोलतां काय हें कल्याण ! मग तुम्हांला आमचं अंतःकरणच कळलं नाहीं अजून ! आम्हीं तुमचं अन्न खाल आहे-ओक वेळ तुम्ही आम्हांला डांबीस म्हणा पण कृतज्ञ म्हणूं नका ! तुमच्यासारख्या दोस्तावर संकट आलं असतां आम्हीं आरामशीर झोंप घेऊं काय १ मीं रोटजींना त्याच वेळीं त्यांच्या तोंडावर सांगितलं की. हें तुम्ही खराव केलंत ! कल्याणसारख्या माणसाला तुम्ही आयुष्यांतून झुठवलंत-तुमःचं कधीं चांगलं होणार नार्ही, आमचं रक्त कारही आम्हांला स्वस्थ बसून देतं आहे ! थाडदिशीं आपण सांगून टाकलं ! मग तुम्हांला काय म्हणायचं ते म्हणा ! कल्याण : तुमच्या म्हणण्यावर माझा आतां विश्वास बसेल असं तुम्हांला वाटतं ! भांउपं: बसो किंवा न बसो ! आतां आम्हांला आमचं जे कतंव्य आहे तं केलंच पाहिजे, आजपर्यंत तुम्हांला आम्ही अनेक वेळां सांगत आलों को, कल्याण, हॅ चुकतंय बरं ! झितक्या झुघडपणें तुम्ही वागतांयू हे कार्ही वर॑ नाही-काय करायचं असेलं ते आपलं चोरून करा ! | कल्याण : अहो; पण मी करीत दोतों काय! भांडप : ते निराळं. ठम्दी करा किंवा न करा ! पण जें कार्दी करायचं तें चोरून करीत जावं, हा आम-चा अुपदेश होता. प्रामाणिक झंघडपणानं वागणाऱ्यांची ही दनिया नाहीं ! ढोंगी लबाडांचं जग आहे हें! अगदीं पहिल्यापासून आम्ह ठुमच्या हें कानींकपाळीं ओरडतो आहोंत-पण तुमचा आमच्यावर कर्धी विश्वास बसेल तर दपथ ! कल्याण : टें पहा, यापुढं कोणत्याही मित्रावर विश्वास ठेवायचा नाहीं. असं मी ठरवलं आष्ट भांडूप : टाळी यया. मग हच तर मी तुम्हांला सांगत होतों, जगांत शहाण्या माणसानं फोणाचा देखील भरंवसा धरू नये, अगदीं जीवश्व कंठय़ मित्रांचा सुद्धां!
आ
अहो, कसचे आले आहेत मित्र! वुमचे दोत्त म्हणून मिरविणारे हे लोक तुमच्या पैद्यानं तुमच्या वरोवर खातील, पितील, मजा करतीलं, आणि वेळ आली म्हणजे मात्र तुमचा गळा कापायला मागंपुढं पद्टाणार नाहींत ! मी सांगतों ना तुम्हांला तुम्ही आमचासुद्धां भरंवसा धरूं नका---
[ भितक्यांत मागून वाळाराम येतो व कल्याणवर सुरीने हलला करतो, कल्याण : ( व्याकळून ) आः-मेलॉ-- भांडूप : खून--खून-खून-पोलीस-धांवा--पकडा--- वाळाराम :£ माझी वायको पळवतो-जीव घेईन मी-- भांडूप : सुळुंद, वतां काय ? पोलीस घेश्वून या. कल्याण : ( वाळारामाला पकडून ) वदमाप, वेसावघपणें हला करतोत-जीवच घतों तुझा !
[ त्याला खालीं पाडतो व मारूं लागतो, तों भांडूप त्याल अडवतो. | भांडूप : इं-हॅ-कल्याण काय हें ! मार्ग सरा. मी धरतो त्याला, पाहिलंत, मी होतों म्हणून वाचलांत तुम्ही--
[ कल्याण झुठून मार्गे सरतो तों त्या बाजूनें कोशिक, येअून त्याचा गळा
पकडतो, | झोशिक : सांपडलास कीं नाही आतां १ | कल्याण : कोण कौशिक ! गद्धथा, तुझा कट आहे को काय द्दा ? चल-हो बाजूला !
[ त्याला ढकठून देतो. कौशिक : भितका वदमाष असशील यानची कल्पना नव्हती मला ! कांताला माझ्यापासून हिरावून न्यायला शरम वाटली नाहीं तुला ! |
. उन्हा त्याच्या अंगावर घांवतो. भांडूप वाळारामाला सोडून त्याला
अडवतो, तसा वाळाराम मागल्या मांगे पसार शोतो. भांडूप : अहो-अहो, काय हॅ ! कल्याण, तुम्ही मिथ आतां थांबू नका ! झिर्थे मारेकऱ्यांचं पेच फुटेल दिसतं आहे ! अधिक वेळ थांबाळ तर जीव गमावाल--- कल्याण : मागं संरा-( कौशिकचा गळा पकडून ) निमकहराम, तुझ्यावर झुपकार केले त्याची ही फेड होय ! तुझ्यासाठी त्या पोरीला मीं माझ्या घरांत ९०
आश्रय: दिला, आणि माझ्या आयुष्याचा सत्यानाश .करून. घेतला. ..नोकरी गमावली, प्रेमाची होळी केली, त्याची जाणीव.आहे तुला १:झुलट : तू माझ्याशी हरामखोरी केलीस ! ती भाभीलाल्ची भाची आहे हें माझ्यापासून चोरून ठेवलंस आणि मला माझ्या मालकांशी बेझिमान ठरविलंस ! वदमाष, माझ्याशीं विश्वास- घात करून फिरून मलाच कृतभ़ म्हणतोस १.
[ त्याला गदगदा हलवून ढकळूंन देतो, भांडूप : अरे, थांबा-थांबा-काय-दै-- [ मुळुंद व दोन पोलीस येतात.
१ पोलीस : हाच काय तो माणूस | भांडूप : दा नाही-तो.पळाला अितक्यांत त्या वाजुनं; जलदी करा तर सांपडेल ! छेः; छेः, आज मिथ भझगदीं खूनच पडला असता-मी होतों म्हणून हे वांचले-- २ पोलीस : पाहू, लागलं का तुम्हांला ? ( कल्याणचची पाठ तपाशीत ) झरे,
गलीच जखम झाली आहे-अन् तुर्म्ही स्वस्थ अभे काय £ मराचंय काय तुम्हांला ? चला, आतांचे आतां तुम्हांला मिस्पितळांत नेलं पाहिजे- . भांड्रप $ मुळंद, बघतां काय टॅक्सी बोलवा-- [ सुळुंद जातो | कोशिक :। माफ कर कल्याण, पण मीं तिच्या हातांत तुझ्या अक्षराचे पत्र पाहिलं-- हीही. कल्याण £ बस कर. बदमाप आहांत तुम्हीं सोर दोस्त लोक, सारा.जन्म जरी तुमच्यावर झुपकाराचे डोंगर र्वले तरी तुमच्या स्वार्थीचा प्रश्न आला कीं तुमची बुद्धि नादान होते आणि तुमच्या पाजी कृतभपणाची मजल वाटेल त्या थरापर्यंत जाअं दाकते ! तुझं तोंड पहाण्याची माझी अिच्छा नार्ही-- . | पोलीस : आली टॅक्सी. चला, बोलतां काय-मोटी जखम.आटे ही-- कल्याण : त्या पळून गेलेल्या माणसानं केलेल्या जखमेपेक्षां या दोस्तांनी काळजांत केलेली जखम फारच भयंकर आदे, चला [ कल्याण व पोलीस जातात. . वोशिक : कल्याण, मी येतो थांब-- ह. भांडूप : ( त्याला अडवून ) द पहा-हा माझा पत्ता, मला झुद्यां सकाळी ५१
यअून भेटा, मी कल्याणचा दोस्त आहे. तुमची काय भानंगंड असेल ती बेशक येअून मला सांगा, आपल्या तोंडून अवाक्षर निधायचं नाही--.
[ कौशिक त्याचें कार्ड फेंकून देतो व कल्याणं ज्या दिशेनें गेला तिकडे . धांवत जातो
भांडूप : ( डोकें खाजवीत ) या लेकाच्याची काय भानगड आहे! .
ग्रवेश तिसरा
भार्ओलाल सोंठिसीटरचा गांवदेवीवरील बंगला, दुसऱ्या मजल्यावरील अक र्टंगारलेलें वेठकदालन, दुसऱ्या दिवशीं सकाळीं नअू साडेनअ बाजायंची वेळ, गळ्याला गरम मफलर गुंडाळून व अंगांत लोकरी ' स्वेटर ? घालून वासंती
कोचावर पडलेली आहे, शेजारच्या खुचोंवर रा, सा. अंबादास बसून तिच्याशी बोलत आहेत.
अबादास ! आतां बरं वाटतंय ना तुला ! वासंती : अगदीं बरं वाटतंय ! तसं सला झालंय काय १
अवादास : झालंय काय ! डोके फिरलंय तुझं डोकं ! म्हणे सला झालंय काय आपल हृदय दुसऱ्याला देअून टाकल्यानंतर डोकं शाबूत रहाणार कसं! शरीरांतल्या सर्वे गोष्टी जिथल्या तिथं पाहिजेत, तर सगळं गाडं सुरळीत चालतं ! 'डोके ताळ्यावर असलेलं माणूस मध्यरात्री समुद्रावर जाओ कड्याला मरायला ! वासंती : कशाला म्हणजे मरायला ! सांगितलं नाहीं का तुम्हांला मघाशी !
अंबादास : चूप, मरणाविरणाची भाषा तोंडांतून काढलेली मला नाहीं खपायची ! तुम्ही अलीकडची तरुण मंडळी जगायला अगदीं नालायक आहांत | परीक्षा नापास झाली खा अफूचा गोळा, नोकरी मिळाली नाहीं काप वस्तऱ्यानं गळा, बापाशी भांडण झालं पळ देशोधडी, प्रेमभंग झाला तर मार समृद्रांत झुडी-काय रे हे ! मग जन्माला तरी कशाला येताय लेकहो! मी हायकोर्ट प्लीडस्ची परीक्षा पंधरा वेळां नापास झालों म्हणून प्रत्येक वेळां जीव द्यायला रकाळ्याच्या तलावाकडे धांवत सुटलों नाहीं ! लम मोडलं तर मोडले ! त्याबद्दल जीव द्यायचं काय कारण ! माझं लझ़ देखील चार वेळां मोडलं ! अकदां. तर . शभतके झाल को लाच्या मांडवांतून अन घटकेला मुलगी वधूपक्षांतील मंडळींनी
९२
।
नापत्ता केली ! मुंडावळी बांधून . चार: तास बोहोल्यावर मी मुलीची वाट पदात त्रिड्या फुंकीत झुभा होतो ! म्हणून ज़ीव देण्याचे नादांन विचार कंधींही. डोक्यांत आले नाहींत आपल्या--< वी ७ ह चासंती.! ते निराळं आणि हें निराळं--. .. .;!. 1.5... . /, अंवांदास ! कांद्री निराळं नाहीं ! सगळे प्रकार मुळांतं अेकच ! संसारांत माणसानं धीर सोडतां कामा नये, हद्दी गुरुकिल्ली आहे सगळी ! झुपासनीवांवांनी आम्हांठा हा कानमंत्र देअून ठेवला आहे ! आतां. कॉल रात्रींचीच गोष्ट घे. भेक वाजतां भाझीलाल रोट मला घेअून जायला सरदाररग्द्यांत आले-म्हणाले 'चला- विन्वारलं कुठं-तर म्हणाळे चला आधीं, विःचारूं नका ! माझ्या. डोक्यांत काय भमलभलत्या कल्पना आल्या असतील. याची कल्पना आहे तुला? मन चिंती ते घेरी न चिंती ! दोन्टी हातांत काळीज घरून मी मिथं आलो. माझ्या जागीं दसरा कोणी असता तर नुसत्या भयाच्या दृबक्यानंच - तिथल्या तिथं. थंड झाला असता ! सांगायचं काय, तर माणसाला दम पाहिजे! चासंती £ दम लागला तुम्हांला, किती बोलतां आहांत मधांपासून ! शिवाय राचमर झोपही नार्ही तुम्हांला ! थोडी विश्रांति तरी घ्या, अंवादास : विश्रांति ! आतां. कोल्हापूरला गेल्याशिवाय विश्रांति नादीं, दोन दिवसांत सारे दशावतार पाहिले या मुंबर्भीतले ! आतां झअिथं अेक क्षेणभर देखील रष्टायची आपली अिच्छा. नाहीं ! अन् तुलाही पण राहूं देणार नाहीं ! दपारच्या मेलने आज कोल्दापूरला कूच ! आतां थोडा वेळ आहदे-तेव्दां म्हटलं वाजारांतून जाअून यावं, पोरांना फुगे न खेळणी घेअून यायचीं आहित-तिला गंगावन आणायचं आहे आणि मला त्या पॉवेल कंपनींत जाअून पट्टा घेअून यायचा आहे
[ झितक्यांत भाओलाल येतो भाञओलाल : काय रावसादेव, आलां ब्रादवेर जाअून अंबादास : नार्दी, आतां जाअून येतों जेवायच्या वेळेपर्यंत, काय, लागला पत्ता! भाभीलाल : छे दो; कुटं कार्टी बेपत्ता झाली आहे कोणास ठायूक ! आज सकाळीं मला फळलं ! राजी घरांतल्या मंडळींनी मला मुळीं कळवलंच नाहीं ! तरी मीं चार पांच पोलीउ-स्टेशनवर फोन करून ठेवला आहट्दे-- वासंती * दी काय भानगड आहे!
र कै
गर्ग
अंबादास : तुझ्यातारवीच आहे अन् दुसरं काव ? कालची रात्र म्हणंजे भवंकर भानगरडीची दिसते आहे ! यांची ती भाची कांता, सरोज का मलकाजान, काल रात्रीपासून कुठं बेपत्ता झाली आहे कोणास ठाअूक ? तुझाच वहीण आहे दुसरी! या कल्याणच्या नादानं किती पोरी आपला नार करून घेणार. आहेत. कोणात ठाअूक ? तूं जीव द्यायला समुद्रावर गेलीस तत्नीच ही पोरगी अेकाद्या डोंगरावर चहून वसली नसली म्हणजे मिळवली ! | भाओलाळल : तसली भीति तिच्या बावतींत तरी मला मुळींच नाहीं. तज्नी ती पक्की आहे, प्राण गेला तरी जीव द्यायची नाहीं ती ! वेपत्ता होण्याचा तिचा हा कांही पहिलाच प्रसंग नाहीं, तिच्या आओतार्ठी म्हणून मला प्रत्येक वेळेला गय करावी लागते. नाहीं तर यापूर्वीच मीं तिचा कर्धीच निकाल लावून टाकला असता ! अंबादास : कांही म्हणा, पोरीच्या पालकांना हल्लीं मारीच वाओट दिवस आले आहेत ! या तरण्याताठ्या पोरी लम्नावांचून घरांत वाळगायच्या म्हणजे घासळेटच्या चिमण्या सुझ्याला पेटवून झोपी जाण्यांपैकी आहे. कधीं या भडकून घरादाराची राखरांगोळी होझील याचा नियम नाहीं! न | भाओलाल : म्हणूनच वालविवाह चांगला असं मार्झ मत आहे ! | अंवादास : टाळी द्या. तुमचं आमचं मत तंतोतंत जुळलं ! लहानपणी मुलींचं लम लागलें, म्हणजे वापाच्या गळ्याभोवर्तींची तात तरी तैल होते. झालीच पुढं कोर्ही भानगड तर ती नवऱ्याच्या नांवावर जमा होते-वापाला तरी त्याचा उप- सर्ग नको ! कुणी गाढवानं हा शारदा कायदा काढल आहे कोणास ठाअूक? ता सारड्याला चारदोन पोरी पाहिजे होत्या असल्या; म्हणजे कळला असता वालविवाहइबंदीचा हिसका ! | भाओऔठाल : अफिसाच्या कामामुळं मला घरांत लक्ष्य घालायला ओेवढासुद्धां वेळ मिळत नाही, त्यामुळें ही पोरगी काय करते, कुठं जाते, कोणाला भेटते हैं मला कळण्याचा मुळींच संभव नार्ही ! | अंबादास : तुम्ही राजंदिवस डोळ्यांत तेल घाठून पोरीवर पाळतं ठेवा ना!. कांही ओक सुपयोग व्हायचा नाहीं ! पोरीची जात मांजरासारखी 'आहे! दोन्ही पेळां जेवायच्या-वेळी मान खालीं घाळून तुमच्या शेजारीं ढडिवाळपणानं गोंडा धोळतील; पण वाकीचा वेळ कुठं 'चोरपावलांनीं पसार होतीळ वाचा पत्ता लागायचा नाहीं तुम्हांला ! ह टे ह 2 होऊ. ९४
भाओलाल :: तुम्ही. काय म्हणतां ते अगदीं अक्षराः पटलं, .
अंबादास : तुम्हीं हिला काल वांचवून माझ्यावर अन् माझ्या कुटुंबावर आुपकार केले आहेत याची तुम्हांला कल्पना नाही---
भाओऔलाल : अपकार कसले यांत
अवादास : तुमच्या लक्ष्यांत आलं नाहीं मी काय म्हणतों तें ! बायकांनी जीव देणं आणि पुरुपानं जीव देणं यांत फार अंतर आहे. हिला काय होतंय . जीव द्यायला ? लोकांनीं मला दे माय धरणी ठाय करून सोडलं असतं ! वीसबावीस 'वर्षांची अविवाहित मुलगी खुशाल आुठून समुद्रांत जीव देते म्हणजे कांहीं सामान्य गोष्ट आहे ! लोकांनीं काय काय तके स्चले असते याची कल्पना नाहीं तुम्हांला ! जीव देणाऱ्याचचा पाय पकडतां येतो, पण बोढलणाराची जीम अडवतां येत नाहीं !
'भाओलाल ः आमच्या नशिबाला या पोरीनं काय वाहून ठेवळं आहे कोणास ठाअूक ! आतां सांपडली कॉ पहिल्या प्रथम तिचं लम ठोकून टाकणार ! मिळेल त्या माणसाशी ! आपल्या घरांत ही घोरपड नको--
अंबादास ः ठाख बोललांत-हँच ठरविलं आहे मी हिच्या बाबतीत ! कोल्हापूरला रोलों कीं पहिल्या आठवड्यांत हिला अुजवून टाकर्तो ! समजलं वासंतीबाओ ! परीक्षेचा संडप यंदा बंद ! लमाच्या मंडपांत प्रवेश होणार तुमचा ! बरं तर, आलोच जाअून मी अतक्यांत, तुम्ही आहांतना अिथं!
भाओलाल : मी टेलिफोनच्या झुत्तरची वाट पहात आहें. कांही तरी बातमी लागल्याऱिवाय मठा मिथून हलतांच येत नाहीं !
अंबादास £ टीक, मग हिच्यावर नजर ठेवालच, नाहीं तर तेवढ्यांत ही कुटं तरी पसार व्हायची !
चासंती : चला, झुगाच काय थट्टा करतां !
अंबादास : नाहीं ग बायांनो, तुमचा कांही भरंवसा नाहीं ! तुमच्यावर सारखं लब्त्य ठेवलं पाहिजे ! वायकांवर नेहूर्मी नजर ठेवीत जावं असं मला अपासनीबाबांनीं मार्गच सांगून ठेवलेले आहे!
[ जातो यासंती : माझ्यासाठी तुम्दांला किती भास पडला ! पण
भाओीलाल : छे; त्रास कसला ! अलट, अका वुद्धिमान् मुलीला प्राणांतिक संकटांतून वांचविण्याचं श्रेय मला मिळालं यावद्दळ खरोखर मला अभिमान वाटतो! वासंती : मला नसतं वांचवलं तर फार वरं झालं असतं ! | भाओलाल : म्हणजे, स्वतःचे प्राण वांचल्याबद्दळ तुला आनंद झाला नाहीं ? वासंती : कसा होझील £ तुम्हांहा काय वाटलं कीं मी. वेब्याच्या भरांत आत्महत्या करावला गेले ! | | भाओलाल : अर्थातच ! आत्महत्या करणारा प्रत्येक माणूस वेडा असतो असा. कायद्याचा सिद्धान्त आहे. |
वासंती : वेडा कायदा ! आत्महत्या करणाऱ्या माणसाच्या मनाचा थांग मग कायद्याला अजून लागला'च नाही असं म्हणायला पाहिजे, कायद्याच्या समजुतीसार्टी का माणूस जगत असतो ? ज्याच्याकरितां जगायचं ते आयुप्यांतून नाहींस झाल्यानंतर आत्मधात करणं हें पाप नसून तसंच निर्हेतुकपणें जगणं दंच खरोखर पाप समजायला पाहिजे ! ि भाओळाल : कुणी शिकवलं तुला हें तत्त्वज्ञान ! | वासंती : सत्यूनं ! अकच क्षण त्याच्या सानिध्यांत होतें मी काल रात्री ! पण झितक्या वर्षात आयुप्याचं जें कोडं मला आुमगलं नार्ही ते काल अका क्षणांत मला सुटल्यासारखं वाटलं, यापूर्वी मरणाच्या विचार मला किती तरी भेडसावीत. दोता, पण आतां त्याच्यावद्दलचं भय मला अजिवात वाटेनासं झालं आहे, भाओलाळ : पण प्रेमाखातर आत्मघात करायचा ही गोष्ट आमच्या गुजराती मनाला पटत नार्ही, पूर्वीच्या काळीं कांद्दी कर्जवाजारी व्यापाऱ्यांनी अव्रू वचावण्या- सार्ठी जीव दिल्याची झुदाहरणं आहेत. पण हलली ते लोक देखील शाहाणे झाले आहत ! जीव देण्यापेक्षा दिवाळं काढणं त्यांना सध्यां जास्त परवडत,
वासंती : प्रेमासाठी मनुष्य काय करायला तयार होओील हें स्वतः प्रेमपाद्यांतः पडल्याश्मिवाय कळून यायचं नाहीं ! विचारू का तुम्हांला १ तुम्हांला अनुभव आहे प्रेमाचा? . र |
भाओऔलाल : छेः, वयाच्या पांचव्या वर्षी माझं लम झालं. प्रेमपाशांत पडण्याच्या वयांत मी दोन पोरांचा वाप झाल होतो, त्यामुळें ग्रेम करायला मला कर्धी- : सवडच मिळाली नाही-- त
वासंती : मग कल्याणवरील माझ्या' प्रेमाची तुम्हांला कल्पना येणं राक्य नाहीं !-
९
भाओऔलाल : ते कां ? तसं म्हणशील तर माझं. स्वतःचं कल्याणवर . अतिशय प्रेम आहे-होतं ! पोटच्या पोराप्रमार्णे मी आजपर्यंत त्याला मानीत आलों. काल. त्याच्या आयुष्यानचं रहस्य मला प्रथम कळलं तेव्हां केवढा घक्का बसला असेल बरं माझ्या मनाला ! दक्षिणी माणसावर आधीं आम्ही विश्वास ठेवीत नसतो, भेकदांच ठेवला, तो अितका कीं स्वतःवरही नसेल ओवढा ! त्याचा हा दोवट !
वासंती : अितक॑ कल्याणवर तुमचं प्रेम असून त्यांच्याविरुद्ध ज्या ज्या गोष्टी तुम्हा ओेकल्या किंवा..पाहिल्या त्यांवर तुमचाहि तावडतोब विश्वास बसला !
भाओलाल : विश्वास बसायला फार वेळ लागतो, पण अडायला अक क्षणही पुर दो्त ! जाअ दे, तो विषयच नको
वासंती : शेटजी, काल माझ्यावर तुम्ही एवढा मोठा सपकार करून ठेवला आहे- . फिरून आणखी अकच सुपकार कराल का? भाओऔलाल : तो कोणता! वासंती : काका परत येण्यापूर्वी कल्याणची व माझी भेट होओऔल असें करा, भाओलाळ : ते शक्य नाहीं! कल्याणला आतां तू भेटणं हें मला जसं आवडायचं नाहीं तसं त्यांनाही मुळींच आवडायचं नाही, त्यांच्याशी मला कसा विश्वासघात करतां येओल ९ वासंती : कालचा माझा आत्महत्येचा प्रयत्न यशस्वी झाला असता तर त्यांना फिरून भेटण्याचा. प्रश्नच असवला नसता ! तुम्हा मला माझ्या इच्छेवेरुद्ध वागवलंत-तेव्हां माशी ओक अिच्छा तरी तुम्दांला पुरवर्लांच पाहिजि, आज मी कोल्हापूरला जाणार, कदाचित् आयुष्यांत त्यांची माझी भेटही होणार नार्ही ! म्हणून मी तुम्दांठा दही विनंती करतें, दोटजी, कृपा करा, तुमच्या भूर्ख मुलीचा अेवढासुद्धां लळा तम्ही पुरवणार नाहींत ? भाभीलाल : ( थोडावेळ विचारमझ होतो. येकदम आठवल्यासारखे करून ) अरे पण दो, मी त विसरलोच होतां, कल्याणची अन् तुझी सध्यां तरी भेट होणं शक्य नार्दी, चासंती: ते कां? भाजलाल ः तो आतां मिस्पितळांत आहे.
[ वासंती कोचावरून ताडकन अुटून सभी रहाते,
१७
वासंती : अिस्पितळांत . काय ग्हणतां-माझा कल्याण मिसितळांत ! बोलां- काय झालं त्याला १
भाओलळाल : काल संध्याकाळीं कोणा तरी माथेफिरू झिसमानं त्याच्यावर जवर-
दस्त हल्ला करून त्याला जखमी केलं-गोकुळदास तेजपाळ ठिस्पितळांत ठेवल
आहि तलाला-साऱ्या वर्तमानपत्रांत छापून आलं आहि--
वासंती : मला माहीत नाही ! मला कुणी सांगितलं सुद्धां नार्दी-अरे देवा,
कसे असतील ते ! कल्याण अिस्पितळांत आणि मी अिथं खुद्याळ लोळत पडलें
आहे ! सांगा-सांगा कसे आहेत ते ! तुम्ही नाही भेटायला गेलांत त्यांना £
भाओआंलाल : नाही-आतां मी त्यांना भेटावबला कसा जाय !
वासंती : किती दुष्ट आहांत तुम्ही ! अितकीं वर्षे तुमच्या हाताखाली पामा-
णिकपर्णे नोकरी केलेला माणूस-तुम्ह! ज्यावर आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करीत
आलांत असा माणूस, प्राणांतिक संकटांत तिकडे पडल! असतांना त्याच्या समा-
'चाराला जायची साधी माणुसकी देखील तुमच्यांत नाहीं ! आपुलकीच्या तुटलेल्या संबंधाला अपेक्षेचे झितकं भीपण त्वरूप येते १ आत्तांचे आतां मला त्यांना
भेटायला गेलंच पाहि
भाओलाल : माजे अक जरा तूं--
वासंती : नार्ही-नाही-मी त्यांना भेटणार ! चला, तुम्हीही चला-त्यांना डोळे
भरून पाहिल्याशिवाय मला आतां क्षणही चैन पडायऱचं नाहीं !
भाओळाल : मला तुम्हांठा मेथून जाअं देतां वेणार नाहीं !
बासता : नाहा जाअूं देणार १ मग मी या खिडरकीतन अडी मारून धांबत
जाओीन त्यांच्याकडे ! काल मला बांचवलंत आणि आज असा जीव घेतां माझा १
ठुम्हाला दया, साया, प्रेम, माणुसकी कांहीं आहे कीं नाही £! चला, व्हा वाजूला-
भाञलाल : मग अेक क्षणभर थांबव. मी मिस्पितळाच्या अधिकाऱ्याला
टालफांन करून आधीं विचारतो. मग आपण दोघही जाअं !
[ दोजारच्या खोलींत जातो. वासंती अस्वस्थ . चित्ताने अकसारख्या अरझारा घालते.
येइ घोर अंधकार, वुडवी जीवा निश| कळेना आठी भीषण का? ( माओीलाल येतो, ) वोला, वघतां काय माझ्याकडे १. : ..
र्ट
भाओऔलाल : आनंदाची बातमी-आहे तुला. ! कल्याण बराआहेऱ-
वासंती : वरे आहेत-खरंच-खस्च वरं आहेत ते--
भाओलाल : .आंतां झितक्यांतच ता डिसंचार्ज होतो आहे
वासंती : वोललांत तुम्ही त्यांच्याशीं ! पाहिळेत तुम्ही त्यांना १
भाओऔलाल : .किती वेडी आहेस ! टेलिफोनवरून पहातां. येतं होया£:-मसीं त्याला निकडंच्च सरळ बोलावलं आहे ! पंधरा मिनिटाचे आंत तो झिकडीवेओऔल, !: चासती : खरंच-खरेंच मिथं येणार ! अहाहा-- ।
घडधघड हृदया, थांबिव अदया, ___ घौर धरी, ये देवतराी, पेलतिरी ! _ 'वितळली हो रात्र सारी, गोड वाजे रागदारी, . जीव होई घुंद भारी, सुखद येई उपा ! चेळ मार धांव मम राजसा; गरुड ना भरारी घे तसा ! थैमान जीव करि हा कसा! थयथय मोरा, नाच चकोरा, छमछम ये, रुमझुम ये !
ने येणार आणि माझा दा असा अवतार ! अद्या पोपाखांत तांनी मला पाहिलं तर काय म्हणतील ते ! | [ घाओीघाआनें आंत जाते. भामीलाल सर्चित चेहेरा करून झुभा रददातो अितक्यांत फोंदिक येता. भाऑलाल आंदेत अर्से पदरातांच तो अकदम धांवत येअन त्यांचे पाय धरतो. भाओऔलाल: कोण तूं! कोशिक : मला पमेचं अभिवचन याल तर मी आपले पाय सोडतो भाभीलाल : पण मा तला जन्मांत कथा पाटिल नारी ! तळा क्षमा करण्याचं झफारण फाय मला ? - .
9९ जी
चोशिक £ फार मोठा अपराध केला आहे मीं आपला ! आपल्याला मीं सारं सांगितलं तर तोंड पहाणार नाहीं आपण माझं !
भाओलाल ! अूठ, मिथ नकोस ! सांग, काय भानगड आहे ? कोशिक : केवळ माझ्या स्वतःकरतां मी दयेची भीक मागायला आलों असें नाहीं, माझ्या अविचारी मूर्खपणामुळं माझ्या ओका निरपराधी मित्राच्या सर्वस्वाचा
नाश होण्याची वेळ आली आहे. त्याच्या वतीनं मिकेचा पदर आपल्यापुढं पसर- ण्यासाठी मी अथं आलों आहे !
भाओलाल : कोण हा मित्र!
कौशिक : कल्याण !
भाओलाल : कल्याणरची तरफदारी करायला तू अिथं आला असशील तर याच पावली चालता हो ! त्याच्या वाबतींत तुझ्या मध्यस्तीचा कांही ओक झपयोग होणार नाहीं. कल्याणसारख्या व्यसनी, वदफैली आणि वदमाष माणसासाठीं-- का[शक : सवूर करा ! कल्याणबद्दल तुम्ही वापरलेली ही भाषा तापलेल्या शिशाच्या रसाप्रमार्णे माझ्या कानांत जात आहे. नाहीं महाराज, हा केवळ तुमचा गैरसमज आहे. कल्याण व्यसनी नार्ह ; वदफेली नाहीं आणि बदमाष तर नाहीच नाहीं ! मित्रासाठी वाटेळ तो त्वार्थत्याग करणारा जर कोणी या जगांत महात्मा असेल तर तो कल्याण !
भाओऔलाळ : कोणती लांच देऊन कल्याणनं तुला अिथं पाठविलं आहे १ कोशिक : प्रेमाची, मेत्रीची, आपुलकीची ! यापेक्षां अधिक कोणती लांच तो मला देअूं शकणार ! आम्ही दोघे कॉलेजमध्ये एका वर्गात होतों. तेव्हांपासून मी लाला आळखतो आहे.. आजपर्यंत अनेक वेळां त्यांनी मला मोठमोठ्या अडच- णींतून' बोंचविलं आहे; त्या साऱ्या झुपकारांची फेड.मी मात्र त्याचा नाश करून आज करीत आहें
भाओऔलाल : त्याच्या नाशा्शी तुझा काव संबंध १
काशक : तच सांगण्यासाठी मी आपणाकडे आलों आहे. माझं नांव कौशेक. बल्साडचा रहाणारा मी. अनाहिल देसाझ आहे. | भाआलाल : म्हणजे आमच्या जातीचा--
१००
कशेक : होय, आपण मला ओळखत नाहीं, पण माझे वडील रतनजी देसाई हं. आपल्या 'चांगल्या पस्चियाचे होते भाओलाल : काय म्हणतोस १ तूं रतनजीचा छोकरा १? रतनजीचा सुलगा ओवढा मोठा असेल अश्शी मला कल्पना नव्हती ! बरं मग---. | कौशिक : गेल्या महिन्यांत आपल्या कांतानेनशीं माझी सहज. ओळख झाली! भाआंलाल : कोण कांतोबेन ! कोशेक : आपली भाची कांताबेनं ! भाऑलाल : माझी भाची ! तिचं नांव सरोज आहे !-पण हो ! तूं म्हणतोस तीच असेल ती ! ती वाटेल त्याला वाटेल तीं नांवं सांगते ! कोशिक : तें मला माहीत नाहो, ओळखीचं रूपांतर प्रेमांत होअन आर्म्ह दोघांनीं लम करायचं ठरवलं-आपल्याला आश्चर्य वाटलं असेल १ भाओलाल : मुळींच नाहीं ! नेहमीचाच खेळ आहे ति'चा हा ! तुझ्यासारख्या मूर्ख तरुणांना बनविणं हा तिचा ठराविक झुद्योग आहे. कोशेक : आतां मला तें कळून आलं. पण त्यावेळीं मात्र मला तसें बाटलं नाहीं. मी गरीब असल्यानं आमच्या विवाहाला आपण परवानगी देणार नाहीं असं तिनं सांगितलं; म्हणून आम्हीं दोघांनी आफ्रिकेला पळून जायचं ठरवलं ! भाओऔलाल : आफ्रिकेला काय म्हणून ? कौडिक : तिथें मरा अका कंपनींत पांचशे 'शिलींगांची नोकरी मिळत होती ! आजच्याच बोटीने आम्हीं निघणार होतों ! मध्यंतरी तिनं दोन दिवस .गुतपर्णे कुठं रहायचं द्दा भामच्यापुढं प्रश्न आला तेव्हां कल्याणच्या घरीं सी तिला नेअून ठेवायचं ठरविलं ! भावीलाल : पण कल्याणची अन् तिची तर ओळख होती चांगली ! कौशिक : मुळींच नाहीं साहेब, मी आपल्याला वाटेल त्याची. शपथ घेअन सांगतो, कल्याणने तिला प्रथम माझ्यावरोबर पाहिली, ती कोण आहे हें देखील त्याला ठाअूक नव्हतं. ती आपली भाची आहे टें मीं त्याला मुद्दाम सांगितलं नाहीं, नाहीं तर तो तिला आपल्या घर्य.अशा परिस्थितींत ठेवून घ्यायला कधीही तयार याला नसता ! फेवळ मला सहाय्य करण्यासाठी म्हणून कल्याणनं तिला आपल्या घरीं ठेवून घेतले आणि ही नउती विलामत आपल्यावर ओहन धेतली !
१०१९
भाओलाल : अत्स १ माझी कल्पना निराळी होती ! वरं पण, कल्याणंची अन् तिची ओळख नव्हती तर त्यानं तिला तें प्रेमपत्र कस लिहिलं! त॑ तर मी प्रत्यक्षच डोळ्यांनी पाहिलं आहे ! ते तर कांदी. खोटं नाहीं? कोशिक : तें पत्र मीं स्वतः जेव्हां पाहिलं तेव्हां माझा देखील तसाच समज झाला, अवढंच नव्हे तर माझंही डोकं मंत्सरानं भडकून मी कल्याणचा जीव घ्यायला निघालो होतों. पण थोब्या वेळांपूर्वी मी झिस्पितळांत त्याला भेटण्याला गेलो असतां ते पत्र आपण लिहिलं नाहीं म्हणून डोळ्यांत अश्रू आणून त्यानं सांगितलं ! ते पत्र कोणी लिहिलं-कां लिहिलं हें त्याला अद्यापिही माहिती. नाहीं, तथापि त्या पत्राशीं कल्याणचा कांही अक संबंध नाहीं अशी माझी मनोमन खात्री पटली आहे, भाओलाल : ही निव्वळ भावनेची फसवणूक आहे ! कल्याणच्या हातचा लेखी पुरावा जोपयंत धडधडीत जिवंत आहे तोंपर्यंत त्यांनीं हे अश्रू गाळण्याचं कितीही सोंग केलं तरी त्यानं कायदेवाज मनुष्य फसला जायचा नाहीं ! कायद्याची दुनिया फार निराळी आहे! जे मनाला वाटतं तें खरं नसून ज॑ असतं अन् डोळ्यांना दसत तच खर, ही कायद्याची दृष्टी असते ! त पत्न जोपर्यंत नाशाबीत झालं नाहीं तोपयत कल्याणच्या निरापराधित्वावर माझा केव्हांही विश्वास वसणार नाहीं !
[| अितक्यांत अक पोलीस अधिकारी, अक पोलीस शिपांओऔ व अंबरनाथ भेवढी मंडळी प्रवेश करतात. अंवरनाथचा चेहरा फारच अतरलेला असून तो पोलिसांच्या अटकेंत आहे असें दिसते. |
अधिकारी : गुड मॉर्निंग. मिस्टर भामीलाल आंपॅणच ना?
भाओलाल : होय. कां?
अधिकारी : आपल्या ऑफिसांत हा मनुष्य टाभिपरायटर आहे ना! भाआलाल : हा.टाझिपरायटर कांही नाही, पण टायपिस्ट आहे आमच्यांकडे हा.. अंबरनाथ या'चं नांव, काय भानगड आहे १
अधिकारी : आणि आपल्या भाचीचं नांव कांताबेन का-सरोजबेन-- कोशिक : तिचा काय संबंध १
'भाओऔलाल : दोन्दी नांवं तिचींच ! पुढें वोला. 1 क धो अधिकारी : या इसमानं त्यां मुलीवर काल रात्रीं बळेजुवरी करण्याचा प्रयत्न केलां म्हणून ओम्हीं त्याला अटंक केंलीआहे.. _ । : > भाओलाल : . कोणी-यानं ! अरे हरामखोरा । अन् ती कार्टी कुठं आहे?
"१०२
अधिकारी.! पोलीस ठाण्यावर आहे, त्यांच्या जवार्नांचं काम अजून चाललं आहि--
भाओलाल.:! .अितका बदमाप असेल हा याची मला कल्पना नव्हती, म्हणजे आमच्या ऑफिसांत बदमाप कोण अन् साव कोण हें ओळखण्याची सुद्धां आतां पंचार्झीत आली !
अधिकारी : आली आहे खरी. कारण, काल रात्रीं बारांचे सुमारास. तुमच्या'च ऑफिसांतल्या चचार कारकुनांना चोपाटीवर अका वेश््येबरोबर दारू [पिअून - दंगा केल्याच्या आरोपावरून अटक करण्यांत आलेली आहे, आतांच ते जामिनावर सुटले आहेत.
भाओलाल : काय म्हणतां ? अकाहीपेक्षां ओक भयंकर गोष्टी अकतों आहे .मी कालपासून ! मी जागा आहें, का स्वमांत आहें ? कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवावा अन् कोणत्यावर ठेवूं नये हेंच मला कळेनासं झालं आहे | अधिकारी : (कांहीं पत्रें भाओलालच्या हातांत देत ) या अिसमाची. झडती घेतली तेव्हां त्याच्या खिक्लांत हीं पत्रं सांपडलीं आहेत, हें या पत्रांतलं अक्षर कोणाचं हें आपण सांगू हाकालळ ? किडा भाओीलाल : (पत्रे पाहून ) हें कल्याणचं अक्षर आहे. हीं पत्रं तुझ्या खिशांत कशीं आलीं ? का चोरलींस त्याची हीं पत्रं?
अंबरनाथ : (खालीं मान घाळून ) कल्याणचीं पत्रं नाहींत ती- . . भाओलाल : मग कोणाचीं- | | अंबरनाथ : लिहिली आदित तीं !
वनैशिक : हा पहा जुळला दुवा मघाचा! . 2. अबरनाथ : साहेब, मला क्षमा करा आणि या संकटांतूत वांचवा,: कल्याण-व
कांताबेन ओकमेकांवर आप्रक आहेत अशा समजुतीनं मीं -कांताबेनला फसविण्या- साठीं हीं कल्याणच्या अक्षरांत बनावट पत्रं तयार करून तिला पाठविली व फसविलं-
भाओलाल :: काय भर्यकर माणूस आहे हा ! माझी. सही. करून गेल्या वर्षी
पांचशे रुपयांचा "चेक कुणी.बटविला हे. आतां. माझ्या लक्ष्यांत आलं! अेकूण,
कल्याणचा या पत्राशीं कांहीं संबंध नाहीं! ह
अंबरनाथ : मुळीच नाहीं! कल्याण. अंगदी निरपराधी :आहेत !:: त्याच्यावर १०२३
निरनिराळ्या तऱ्हेची वालंटं आणून आपलं मन कटषित करण्यांचा आम्हीच प्रयत्न केला-- न भाओंलाल : आम्ही ! म्हणंजे दुसरे कोण साथीदार आहेत तुझ्या जोडीला £ अंवरनाथ : त्यांचीं नांवं सांगून आणखी पातक कक्षाला मी करूं १ माझ्या पुरता मी आपला सारा अपराध कवूल करतों- | ।
कोशिक : आतां पटली खात्री ! कल्याण सर्वस्वी निर्दीपी आहे! भाओऔलाल : अरे-अरे ! कल्वाणच्या विरुद्ध आलेल्या वाटेल त्या खोट्यानाव्या . गोष्टींवर विश्वास ठेवून मीं निव्वळ पराचा कावळा रचला ! रागाच्या भरांत मी काय वाटेल तें त्याला बोललो ! ( वासंती येते. ) वासंती, कल्याण नि्दोषी आहे- कस्याणं अंगदी निरपराधी आहे! क वासंती : पंटलं तुम्हांला !
भाओीलाल : अगदीं पुर्णपणे ! फार मोठा अपराघ केला आहे मीच कल्याणचा ! आतां कोणत्या तोंडानं मी कल्याणला मेट अन् कशी क्षमा मार्यू त्याची?
[ कल्याण येतो. त्याचा अक हात वँडेजनें गळ्यांत अडकवला आहे. कल्याण : छे छेः माझी क्षमा तुम्हीं काय म्हणून मागणार ? झुलट माझ्यामुळं वुम्हांत्या वढा मनस्ताप भोगावा लागला म्हणून मीच तुमची क्षमा मागतो !
[ माओलाळच्या पायां पडतो. । | भाओलाल : कल्याण, वेटा, मींच तुझ्या पाया पडावें अश्ली तुझी योग्यता आहे ! चासंती : कसं वाटतं तुम्हांला कल्याण १ | कल्याण : अगदी सुत्तम ! जिवावस्च आलं होतं ते नुसत्या हातावर निभावले ! कोशिक : माझा गाढवपणा तुला भोवला हा! कल्याण : चालायचंच ! जगांत कोणाचा गाढवपणा कोणाला तरी भोंवतोच ! भाओीलाल : मला आश्चर्ये वाटतं तें हें कीं ओका दिवसांत माझं तुझ्याविषयींचं चागळ मत अंकदम अितकं कसं वदलूं जकलं ! कल्याण : त्याचं कारण सांगूं १ जगांत चांगल्या गोष्टीपेक्षां वाओऔट गोष्टीवर लोकांचा चटकन् विश्वास वसतो ! लौकिकवुद्धि खऱ्याखोट्याचा निवाडा करण्याचे उळाच श्रम घेत नाहीं ! समाजमन हें वहुधा मत्सरी व निंदाप्रिय असतं व आपल्या तरळू कल्पनेनं ते अका क्षणांत पराचा कावळा निर्मे शकतं !
र्त्ट
भाओलाल : वरोबर आहे, वरं-मी. यांच्याबरोबर जाअून येतों अितक्यांत, मी येओीपर्यत तूं हळू नकोस झिथून !
कोशिक : ही पुंगी अि्थ असतांना हा नागोबा झिथून हलण्याचं आतां भयच नको !_( भाओलालला ) मीद्दी येतों तुमच्याबरोबर,
भाओलाल :! तिच्या काकानं तिच्यावर अुत्तम नजर ठेवायला सांगितलं आहे मला---
कल्याण : जा तर्म्ही, अत्तम नजर ठेवतां तिच्यावर मी !
_ [ भाओलाल कोिक, पोलिस अधिकारी, अंबरनाथ इ, जातात,. . | वासती : कल्याण, माय किंग-- कल्याण : वासंती, माय क््वीन--- वासंती : ग्रहण सुटलं ! कल्याण : अं दं ! अजून नाहीं ! दान देअून टाक, म्हणजे आतां सुटेल ! वासंती :. चला, फाजील कुठले-अिस्पितळांतून आलांत तरी अजून वात्रटपणा आहेच का | कल्याण : तुला कल्पना. नाहीं ! मिस्पितळांत रोग्याच्या वाजटपणाला पुप्कळ व्यायाम मिळतो ! ग वासंती : खरच, बरं वाटंतं तुम्हांला १ कल्याण : तूं समोर असल्यावर मग दुसरं काय वाटणार. वासंती : पाहूं तुमचा हात-5ा | कल्याण : थांब-दाखवतों तुला हात !
[ गळ्यांतळें बँडेज काहून फेकून देतो. व हात गरगर फिरवतो
वासंती : म्हणजे, हें काय ! कल्याण : कांहीं झालं नाहीं मला ! वासंती $ मग बँडेज कशाला बांधलं होतं
कल्याण : त्याशिवाय मी अिस्पितळांत गेलो होतों हें. कोणाला खर वाटणार ? बरं, तूं कां अशी दिसतेस ! १ रा कागका
“१०५
वासंती : सांगूं तुम्हांला ? रागावणार नार्हीत ! मी काल रात्री :जीव द्यांवला
समुद्रावर गेलें होतं !
कल्याण ! मग काय झालं !
वासंती : मूर्वच आहांत कीं ! काय व्हायचंय ! वांचलेंन् काय ! म्हणून तर
दिसते आहे तुम्हांला !
कल्याण : जीव द्यायला जाण्यापूर्वी माझी आठवण केली होतीस का?
वासंती : नाही, मारुतीच्या नांवाचा जप करीत होते !
कल्याण : म्हणजे तुझे ते वजरंगवली काका-( थांवून ) कुठे आहेत ते !
वासंती : ते वाजारांत गेळे आहेत, आज आम्हांला कोल्हापूरला जायचं आहे
कल्याण : चल नीघ ! ( वेडावून ) म्हणे कोल्ह हापूरला जायचंय ! आतां
कोल्हापूरच्या अवाबाओच्या दर्शनाला आपण जोडप्यानंच जाअं ! काळ मला
टाकून अकटी जीव द्यायला गेली होतास नाहींका कार्टे ? घेअूं का आतां तुझा जीव-! [ तिला गुदगुल्या करूं ढागतो, तद्ी ती मेठे-मेळे ? अश्शी मोठ्याने
हसत आरडते. अितक्यांत अंवादास येतात. त्यांच्या हातांत वर्यच्शी पुडकां आहेत व खांद्यावर रवरी रंगीत फ॒ग्यांचें झाडच्या झाड आहे.
अवादास : अरच्या, मेले-मेलें ! अं, हा कोण १ कल्याण, हरामखोर, होतोस
कॉ नाहीं वाजला ! ती तुझ्याशी लभ करीत नाही म्हणून जीव घेतोस होय रे
तिचा ! ( दोघे मोठ्याने हंसतात ) कारटे, तो जीव घेतो आहे तुझा, अन् तूं
दांत विचकून हंसतेस १ वेड लागलंव का तुला---
चासंती : गंमत चालली आहे आमची नुसती--
अवादास : गंमत चालली आहे तुमची ! अितक्या थराला गोष्टी आल्या
अहित तरी तुमच्या गंमती चालल्या आहेत काय अजून ? माझा अिथं प्राण :
चालला आहे अन् यांच्या गंमती चालल्या आहेत ! अन् काय रे निर्लजा, काल
ओवढा प्रकार झाल्यानंतर फिरून अिथं येऊन तोंड दाखवायला तुला शरम कशी वाटली नाहीं ? ५ यही सती
चासता : काका, तें सगळं सगळं खोटं ठरलं--- अवादास : खोटं ठरलं ! काय १ वि
[ यापुढें वासंती प्रत्येक वाक््यावरोवर अंबादासाच्या .हातांतला अक फुगा
व्यि कळ ४
रबरी फोडते,
१०६
वासंती : दो, अगदी खोटं! निव्वळ पराचा कावळा! अवादास : पराचा कावळा! | वासंती $ सगळ्या गोष्टींचा खुलासा झाला ! अंबादास : झाला ? अन् कुर्णी केला! वासंती : खरा चोर सांपडला ! अंबादास : पग कोण? | वासंती : कल्याण पूर्ण निर्दापी ठरला ! | अंवादास : चलू निघ, असल्या थापावर विश्वास टेंवणारा नाहीं मी ! पक्का कोल्हापूरचा आहे म्हटलं मी ! आय अम कोल्दापूर्स , हा मनुप्य न्यसनी, हलकट, बंदमांप, बदफेली आंटे---
__ . [ भाओलाल, कौशिक व कांता येतात. भाञझलाल : छेः छेः, काकासाहेब, अगदीं . चुकतां आहांत ! शब्द परत घ्या ते ! कालठचं आपलं सगळंच घसरलं ! कल्याणवारखा माणूस आढळायचा. नादी
तुम्दांला दुनिर्येत--- अंबादास : काय-काय म्हणालांत ? फिरून बोला पाहू ! ( भाओलाल पुन्दां तेचच दाब्द उत्चारतो, ) पह्या वरं, बदलाल फिरून आपलं मत ! भाओलाल : छेः छेः; आतां हें मत ठरलं-अगदींच पक्कं ! अंबादास : टाळी या! मग हच आम्ही सांगत होतो. पहिल्यापासून ! मी कल्याणला पाहिलं तेव्हांच ओळखलं ! म्हटलं माणूस असावा तर असा असावा! अद्यो, माणसाचा चेहरा का कुटं ठपतो आंद ! कल्याण : पण तुम्ही तर माझ्याशी बोढायला देखील तयार नव्हता ! अंवादास : मी पद्यात होतो द्ांतंपर्णे या सुंबभीच्या लोकांच्या अकेक गंमती ! म्हटलं वेळ आली म्हणजे आपण बोळूं, झितक्यांतचच कशाला! तुम्हांला का खरं वाटलं होय मां सोंग वासंती :£ मग माझी निवड चुकली नाहीं ना! अंबादास : ठट, त किती केलंस तरी माझी पुतणी आहेस ! तुझी निवडं कशी चुकणार! “१०७
भाओलाल : काकासाहेब, कल्याणला आम्हीं आमच्या कॅपनीचा येत्या महिन्या- पासून भागीदार करण्याचं ठरविलं आहे
अंबादास : त्याच्या आधीं त्याला आमच्या ह्या कंपनीचा भागीदार करून. टाकू द्या मला, शुभस्य शीभम्. हा तरुण-.पोरं आहित-यांना आतांच्या. आतां अडकवून टाकलं पाहिजे लझाच्या बेडींत, नाही तर पुन्हां कारही तरी . ब्रम्ह घोटाळा करायची हॉ !
भाआओलाल : माझी भाची मीं या कोशीकला द्यायचं. ठरावेलं आहि
कोशिक : मी फार आपला आभारी आहे.
भाऑओलाल : तूं कसला, मीच तुझा फार आभारी आहे, माझ्या घरातली ही घोरपड' पत्करायला कोणीही आतांपर्यंत तयार होत नव्हता, तो तूं झालास; है माझ्यावर काय कमी आझुपकार झाले? या धोरपडीसुळें तानाजीपेक्षां झितिहासांत तुझंच नांव अजरामर होझल, मंडळी, चला, आजचा हा आनंदाचा प्रसंग अझकत्र जेऊन आपण साजरा करूं, जेवायचं तयार आंहे आंत--
अंबादास : (जातां जातां ) मुंबओीला आल्यासारखं झेक कार्य तर जमलं! ही सारी झुपासनिबाबांची झपा !
जय हिंद
र्न्ट